फळबागधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्री तनपुरेंनी दिले मदत मिळवून देण्याचे आश्वासन
अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या डाळिंब फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना फळपीक विम्याची रक्कम संबंधित विमा कंपन्यांकडून मिळवून देण्याचे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे. राज्यमंत्री तनपुरे यानू नुकताच पाथर्डी तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी … Read more