कोरोनाचा प्रकोप ! अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली
अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. ब्रिटनने भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. आता त्याला एअर इंडियाने चोख प्रत्युत्तर दिले असून ब्रिटनकडे जाणारी सर्व उड्डाणे 24 ते 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. ही माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान … Read more