जनता कर्फ्यूला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- राहाता शहरात करोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता गुरूवारचा आठवडे बाजार बंद करण्यात आला. त्याचबरोबर गुरूवारी राहाता व साकुरी येथील सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवून एक दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारला होता. या जनता कर्फ्युला राहाता, साकुरीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून आठवडे बाजारसह सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या आवाहनाला … Read more

बाष्पीभवनामुळे पाणी पातळी खालवते; मात्र समाधानकारक जलसाठा शिल्लक

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- गोदावरी नदीपात्रात मागील वर्षीही एप्रिलपर्यंत पाणीसाठा होता. यामुळे नदीकाठासह परिसरात पीक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली होती. यंदाही तीच परिस्थिती आहे 231 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या वसंत बंधार्‍यात फेब्रुवारीअखेरपर्यंत चांगला पाणीसाठा होता. गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होण्याची क्रिया जलदगतीने होऊन पाणी कमी झाले आहे. त्यामुळे बंधार्‍याजवळील … Read more

महावितरणचा शॉक ! 20 गावांचा पाणीपुरवठा होणार खंडित

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील दुष्काळपीडित तळेगाव भागातील वीस गावांना तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तळेगाव प्रादेशिक योजनेद्वारे लाभार्थी गावांना पाणीपट्टीच्या रकमा ठरवून दिलेल्या आहेत. मात्र अपेक्षित पाणीपट्टी योजनेकडे जमा केली जात नाही. त्यामुळे या योजनेची वीज बिल थकबाकी 6 कोटी 49 लाख 83 हजार 360 रुपयांवर पोहचली … Read more

श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाची अर्धशतकीय खेळी

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नार शहरासह ग्रावापातळीवर कोरोनाचरे संक्रमणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या सहा दिवसांत सुमारे 191 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 110 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या एकूण अंदाजे 100 रुग्ण … Read more

नियमांची पायमल्ली ; तालुक्यात होतोय कोरोनाचा उद्रेक

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नार शहरासह ग्रावापातळीवर कोरोनाचरे संक्रमणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात गुरूवारी दिवसभरात पुन्हा करोनाचा उद्रेक झाला. तालुक्यातील 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून आरोग्य व महसूल प्रशासन मात्र, अद्यापही … Read more

शेतकऱ्यांच्या पिकांनाही व्हायरसचा धोका; नाईलाजाने पिकांवर फिरवले नांगर

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  केळी रोपांवर व्हायरस आल्याने श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारातील शेतकर्‍यांवर केळी बागांवर तीन महिन्यांतच नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मुठेवाडगाव शिवारातील केळी लागवड केलेल्या शेतकर्‍यांना तीन महिन्यांनंतर केळीवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन वाढ खुंटली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधीत शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रातील दहा धरणे बनली धोकादायक

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- संयुक्त राष्ट्राच्या एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार देशातील धोरणांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. देशभरातील अनेक धरणांची परिस्थिती धोकादायक असून त्यात महाराष्ट्रातील दहा धरणांचा समावेश असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा, घाटघर तसेच मराठवाड्यातील जायकवाडी धरणांचा समावेश आहे. या इशार्‍याची दखल घेत सरकारने … Read more

सीताराम गायकर म्हणाले…टीका टिप्पणीकडे कार्यकर्त्यानी दुर्लक्ष करावे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी नुकताच आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यामवेत अगस्ति कारखाना, अमृतसागर दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडिया मध्ये माजी आमदार वैभवराव पिचड यांचे समर्थक असणार्‍या काही कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे.बर्‍याच वेळेला व्यक्तिगत … Read more

जरे हत्याकांड प्रकरणी आरोपी बोठेने सोडले मौन; लवकरच होणार खुलासा !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याला हैदराबाद येथून पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत त्याच्याकडून माहिती संकलन करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या हत्याकांडाबाबत माहिती देण्यास त्याने सुरुवात केली आहे. यामुळे या प्रकरणाचा लवकरच खुलासा … Read more

शहरातील या महत्वपूर्ण सरकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे. याला रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे. यातच शहरातील एक महत्वाचे सरकारी कार्यालय कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. जिल्हा परिषदेत सहा महिन्यांनंतर पुन्हा करोनाचा शिरकाव झालेला आहे. याठिकाणी कार्यरत … Read more

‘या’ घोषणाबाज काँग्रेस मंत्र्याचे मंत्रिपद जाणार?

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-संपूर्ण महाराष्ट्रातून वीज कापण्यावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. हे सर्व प्रकरण हाताळू न शकल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पद धोक्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ऊर्जामंत्रिपद जाऊ शकतं अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउन काळामध्ये १०० युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर ऊर्जामंत्री ठाम असल्याचं त्यांनी … Read more

तलाठ्यांना आवक जावक नोंदवही बंधनकारक करावी ; योगेश गेरंगेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- महसूल विभाग म्हणजे शेतकरी आणि सामान्य माणसाच्या पिळवणूकीचे जणू केंद्रच आहे. महसूलच्या कोणत्याही कार्यालयात कोणतंही काम वेळेत मार्गी लागत नाही. देशभरात सर्व काही ‘ऑनलाईन’ झाले आहे. अन शासकीय कार्यालयातील पांढरपेशी कारभार हद्दपार झाला असल्याच्या बाता मारल्या जात असल्या तरी महसुली कामात मात्र दफ्तर दिरंगाईमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत … Read more

अशोक चव्हाण म्हणतात, ‘त्यांना’ मुख्यमंत्री बनण्याची घाई

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-नारायण राणे काही झाले की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतात. ती त्यांची नित्याची सवय झालेली आहे. त्यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई झालेली आहे, अशी टीका मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. सचिन वाझे प्रकरणाबाबत अशोक चव्हाण म्हणाले, या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. ते कुणालाही पाठीशी घालणार नाहीत. तिन्ही पक्षांचीही तशीच मागणी … Read more

महापौरांच्या हस्ते श्रमिकनगरमध्ये विकासकामांचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- श्रमिकनगरमध्ये लवकर आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याच बरोबर बालाजी मंदिर परिसराचा विकास व्हावा, यासाठी सुमारे 40 लाख रूपयाचा निधी मंजूर असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. सभागृह नेते मनोज दुलम हे विकासकामांबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच हि विकासात्मक … Read more

राज्यात कोरोनाचा कहर ; 24 तासात आढळले एवढे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोना फोफावू लागला आहे. दरदिवशी आकडेवारीमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २५ हजार ८३३ … Read more

पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या पाच वर्षापासून पसार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला. अविनाश रामू बीडकर (वय 30 रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लालटाकी परिसरात सापळा लावून बीडकर याला अटक केली. बीडकर विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा … Read more

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सच्या डोक्यावर ‘ह्या’ धोक्याची टांगती तलवार ; एक छोटीशी चूक सगळंच करेल बरबाद

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- व्हॉट्सअ‍ॅप हा देशभरात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग अ‍ॅप आहे, परंतु या अ‍ॅपच्या संदर्भात डेटा सुरक्षेचा धोकाही वाढत आहे. अशा बर्‍याच अहवालांच्या बातम्या आल्या आहेत ज्यात अँड्रॉइड उपकरणांवर व्हाट्सएपद्वारे व्हायरस पसरविला गेला आहे. रिपोर्ट्सनुसार व्हॉट्सअ‍ॅप इनबॉक्समधील मेसेजवर क्लिक करताच अनेक युजर्सनी त्यांचा अकाउंट एक्सेस गमावला. वास्तविक, या संदेशांद्वारे, वापरकर्त्यांना मालेशियस … Read more

रामायणातील रामाची भाजपामध्ये झाली एंट्री

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला आहे. दरम्यान भाजपकडून गोविल यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाईल याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी अरुण गोविल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. … Read more