Tomoto Price : महाराष्ट्रातील ह्या महिलेला वाढदिवसाची भेट म्हणून चार किलोहून अधिक टोमॅटो मिळाले !

Tomoto Price

Tomoto Price : महागाईने संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून टाकली आहे. विशेषतः टोमॅटोचे वाढलेले दर. टोमॅटोच्या भाववाढीशी संबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत. यातील अनेक अहवाल अतिशय धक्कादायक आहेत. काही विनोदीही. काही अहवाल असे आहेत की लोकांना आश्चर्य वाटते. अशीच एक बातमी महाराष्ट्रातल्या ठाण्यातून समोर आली आहे. येथील एका महिलेला वाढदिवसाची भेट म्हणून चार किलोहून अधिक टोमॅटो … Read more

Best Home Loan : स्वताच घर घ्यायचय ? मग ही बातमी वाचा आणि मिळवा सर्वात स्वस्त होम लोन

Best Home Loan

Best Home Loan Information in Marathi :- गेल्या काही वर्षात मालमत्तेची मागणी वाढल्याने घरांच्या किमती वाढत आहेत. घर बांधणे किंवा खरेदी करणे हे असे काम आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपली जमा झालेली भांडवल गुंतवते आणि बहुतेक लोकांना गृहकर्जाची गरज असते. सरकारकडून गृहकर्जावर अनेक फायदेही दिले जातात, जेणेकरून अधिकाधिक लोक गृहकर्ज घेण्यास प्रवृत्त होतील. तथापि, जेव्हा … Read more

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात पावसाअभावी शेतकरी चिंतेत, लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने घटले

Maharashtra Rain News

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. पहिल्या रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर राज्यात खरीप हंगामात आतापर्यंत पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जुलैचा दुसरा आठवडा उलटून गेल्याचे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र अद्यापपर्यंत चांगला पाऊस न झाल्याने पेरण्या झाल्या नाहीत. राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा … Read more

Farming News : सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका पिकांची पेरणी झाली पण आता शेतकरी…

Farming News

Farming News :  श्रीगोंदा तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली असताना तालुक्यातील काही भागात मृग तसेच आर्द्रा नक्षत्रात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. मात्र, पेरणी योग्य पाऊस नसताना पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी ८८४५ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका, या सारख्या पिकांची पेरणी केली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या … Read more

Health News : डेंग्यू आणि चिकनगुनियामधील फरक तुम्हाला माहीत आहे का ? वाचा संपूर्ण माहिती

Health News

Health News : भारतात पावसाचा प्रभाव दिसून येत आहे, मुसळधार आणि संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचू लागले आहे, त्यामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या डासांची उत्पती होऊ लागली आहे. जेव्हा हे डास आपल्याला चावतात तेव्हा तब्येत बिघडू शकते; पण डेंग्यू आणि चिकनगुनिया यांच्यामध्ये कोणता ताप आला आहे, हे कसे कळेल ? डेंग्यूची लक्षणे डास चावल्यामुळे ताप … Read more

Ahmednagar News : २० वर्षीय तरूणीशी मोबाईलवरुन मैत्री, प्रेम आणि अत्याचार नंतर बळजबरीने धर्मांतर करुन तिच्याकडून…

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील एका २० वर्षीय तरूणीशी मोबाईलवरुन मैत्री करुन प्रेम. जाळ्यात त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तसेच पीडित तरुणीला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी काल बुधवारी पाच जणांवर गुन्हा दाखल केला … Read more

Agriculture News : उशीरा पडलेल्या पावसामुळे शेतीचे अर्थकारण बिघडले, शेतकऱ्यांना वाटतीय ही भीती

Agriculture News

Agriculture News : जेमतेम झालेल्या पावसावर खरीप हंगामातील पेरणी झाली असली तरी ग्रामीण भागात अजून मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्गावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. बहुतेक ठिकाणी केलेली पेरणी वाया जावून दुबार पेरणीच्या संकटाच्या चिंतेचे मळभ शेतकरी वर्गात दिसून येत आहे. तब्बल महिन्याभरच्या अंतराने उशीरा , आलेला मान्सूनच्या आगमनाने शेतकरी वर्ग काहीसा सुखावला गेला. … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शाळेसाठी २ कोटी 3 लाखांचा निधी मंजूर !

Ahmednagar News

Ahmednagar News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड ) येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, यासाठी दोन कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार इतका भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. आ. प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या … Read more

Navi Mumbai News : स्वच्छ व सुंदर शहराप्रमाणेच ‘उद्यानांचे शहर’ ! सौंदर्य अधिक खुलणार…

Navi Mumbai News

Navi Mumbai News : स्वच्छ व सुंदर शहराप्रमाणेच ‘उद्यानांचे शहर’ ही नवी मुंबईची एक वेगळी ओळख आहे. १०९ चौकिमी महापालिका क्षेत्रात २२५ हून अधिक उद्याने व सुशोभित जागा नवी मुंबईत आहेत. नवी मुंबईतील अनेक उद्याने विशिष्ट संकल्पना घेऊन ‘थीम पार्क’ म्हणून महापालिकेने विकसित केली आहेत. त्यामध्ये बेंचेस, कारंजे, खेळणी अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या … Read more

Ahmednagar Politics : जनतेच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधींना सवड नाही ! मला बैठक घ्यावी लागते…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकप्रतिनिधी यांनी जनता द्रबार, समन्वय समितीची नियमित बैठक घेऊन जनतेचे प्रश्‍न सोडविणे अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधीला सवड नसल्याने लोकांच्या आग्रहास्तव जनतेचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी दर महिन्याला तहसील कार्यालयात मलाच समस्या निवारण बैठक घ्यावी लागत असल्याचा गौप्यस्फोट कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केला. येथील तहसील कचेरीत सोमवारी … Read more

Marathi News : नंदी दूध पीत असल्याची अफवा ! नागरिकांमध्ये चर्चेला उधाण

Marathi News

Marathi News : काही वर्षांपूर्वी गणपतीची मूर्ती दूध पीत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, नंतर ती अफवा असल्याचे समोर आले होते. तसाच काहिसा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे. खडेगोळवली, कैलासनगर परिसरातील साईबाबा मंदिरात नंदी चक्क दूध आणि पाणी पीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही अफवा पसरताच असंख्य भाविकांनी दूध, पाणी … Read more

मुंबई – गोवा महामार्गापासून जवळ असलेला हा धबधबा पर्यटकांना खुणावतोय… पहा काय आहे खास

Maharashtra News

Maharashtra News : मुंबई – गोवा महामार्गावर इंदापूरपासून पश्चिमेला तळा शहराकडे येताना १२ किमी. ला डाव्या बाजूला वावे धबधबा आहे. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली, हे सत्य असले तरी कमी वेळात तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे तळा तालुक्यातील नद्या, तलाव, विहिरी तसेच धबधबे ओसांडून वाहत आहेत. अशाच प्रकारे वावे येथील धबधबा भरून वाहू लागला … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या १६१ शाळा बंद होणार ?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५६४ शाळा असून, यातील १६१ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पट आहे, तर ६१२ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असणाऱ्या सर्वाधिक ४० शाळा अकोले तालुक्यात, २० शाळा पाथर्डीत, २० संगमनेरात, १२ शेवगावमध्ये, तर १३ श्रीगोंदा तालुक्यात आहेत. या जिल्हा परिषद शाळांची … Read more

Tomato rate India : टोमॅटो दराला केंद्राचा लगाम !

Tomato rate

Tomato rate : केंद्र सरकारने आता दिल्ली एनसीआर परिसरात टोमॅटोचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश. कर्नाटकातून टोमॅटोची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दर नियंत्रणासाठी उत्पादक राज्यांतील दरांवर कसा घेतलेला हा निर्णय मूळ टोमॅटो परिणाम करणार, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात टोमॅटोचा दर सध्या ९० ते १४० रुपये प्रतिकिलो असला तरी त्याचा … Read more

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ९७६ कोटींची तरतूद

Maharashtra News

Maharashtra News : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ९२० कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना ५१ कोटी रुपये व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजने (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी रुपये असा एकूण ९७६.७१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला आहे. ही कामे गतीने करणार असून जिल्हा नियोजन अंतर्गत प्रत्येक वॉर्डच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीत रस्ते काँक्रीटीकरणाबरोबरच … Read more

Maharashtra News : प्रति टन १३३ रुपये दराने ५० टनापर्यंत वाळू मिळणार ! असा करा ऑनलाईन अर्ज

Maharashtra News

Maharashtra News : राज्य शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये म्हणजेच प्रति टन १३३ रुपये दराने वाळू मिळणार आहे. वाळू मिळण्यासाठी ग्राहकांना महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील … Read more

Maharashtra Rain : 24 तासांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Update

Maharashtra News : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने येत्या २४ तासांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी वर्तवली आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांत … Read more

Agriculture News : शेतकऱ्याने जगायचं तरी कसे ? एकरी ६० हजार रुपये खर्च केलेल्या पिकातून काहीच नाही मिळाले…

Agriculture News

Agriculture News : सध्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेणं अवघड होत चालले आहे. कुठे पाऊस तर कुठे कडक उन पडत आहे. त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे चांगला बाजार भाव असून देखील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. शेतकरी रामदास थोरात यांनी आपल्या घरा शेजारील एक एकरमध्ये फ्लॉवर या तरकारी पिकाची लागवड केली … Read more