BMC Bharti 2023 : 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी !

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तरी जातीत जास्त उमेदवारांनी यासाठी अर्ज सादर करावेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “परिचारीका” … Read more

Mumbai Bharti 2023 : GLC मुंबई अंतर्गत लिपिक पादांची भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

GLC Mumbai Bharti 2023

GLC Mumbai Bharti 2023 : शासकीय विधी महाविद्यालय मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मुंबई येथे होत असून, यासाठी मुलाखती आयोजित देखील केल्या आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस हजर राहावे. शासकीय विधी महाविद्यालय मुंबई अंतर्गत “तांत्रिक (IT.) तथा … Read more

Pune Bharti 2023 : DM आणि GSA कँटीन पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु, असा करा अर्ज !

HQ Dakshin Maharashtra

HQ Dakshin Maharashtra Bharti 2023 : DM आणि GSA कँटीन पुणे अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. DM आणि GSA कँटीन पुणे अंतर्गत “मदतनीस आणि सफाईवाला” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

Post Office TD : एफडीपेक्षा जास्त व्याज मिळवण्याची संधी, पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

Post Office TD

Post Office TD : एफडी फक्त बँकांद्वारेच चालवली जाते असे नाही, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही एफडी करू शकता. पोस्ट ऑफिस एफडीला टाइम डिपॉझिट खाते असे म्हणतात. येथे तुम्हाला बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळत आहेत. सध्या, स्टेट बँक ऑफ इंडियावर उपलब्ध कमाल व्याज सुमारे ७ टक्के आहे, तर पोस्ट ऑफिस टीडी खाते यापेक्षा … Read more

Credit Score : ‘या’ 7 चुकांमुळे भविष्यात मिळणार नाही कर्ज, जाणून घ्या कोणत्या?

Credit Score

Credit Score : बँक किंवा फायनान्स कंपनी तुम्हाला कर्ज देईल की नाही हे फक्त तुमच्या क्रेडिट स्कोअर ठरवते. वास्तविक, बँका आणि वित्त कंपन्यांच्या दृष्टीने तुमची प्रतिष्ठा निश्चित करण्यात तुमचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाची भूमिका निभावतो. ग्राहक जेव्हाही बँका किंवा बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करता तेव्हा, या संस्था तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी तुमच्या क्रेडिट … Read more

PF Withdrawa Tips : नोकरी बदल्यानंतर पीएफ काढणे योग्य आहे का?, जाणून घ्या नाहीतर होईल पश्चाताप…

PF Withdrawa Tips

PF Withdrawa Tips : चांगल्या भविष्यासाठी आतापसूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. जेणेकरून निवृत्तीनंतर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. अशास्थितीत बरेचजण पीएफ मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. प्रत्येक महिन्याला मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम पीएफमध्ये गुंतवली जाते. नियोक्ते देखील पीएफ खात्यात समान रक्कम जमा करतात. पगारदार व्यक्तींसाठी मोठी बचत करण्याचा PF हा सर्वोत्तम मार्ग … Read more

LIC SCHEME : LIC भन्नाट योजना ! काही वर्षातच मिळतील इतके लाखो रुपये, जाणून घ्या…

LIC SCHEME

LIC SCHEME : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे, एलआयसीकडे (LIC) प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी अनेक योजना आहेत. ज्या अंतर्गत लोकांना बंपर लाभ मिळत आहेत. भारतात LIC द्वारे अशा अनेक चांगल्या योजना चालवल्या जात आहेत, ज्यातून लोकांना एकरकमी लाभ मिळत आहेत. तुम्ही देखील भविष्यासाठी एखादी चांगली पॉलिसी खरेदी करू इच्छित असाल तर आज आम्ही … Read more

Ahmednagar News : अहमदनगरच्या ‘बाप’ कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मुलांना व पालकांना लाखो रुपयांना गंडा !

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील ‘बाप’ कंपनीला कोणत्याही शैक्षणिक संस्थेची अथवा विद्यापीठाची मान्यता नाही. कंपनी विद्यार्थ्यांना ३ वर्षानंतर संगणक पदवी व नोकरी देण्याचा दावा करते. नोकरीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या मुलांना व पालकांना लाखो रुपयांना गंडा घालत असल्याची तक्रार या कंपनीतील व्यवस्थापनाचे काम पाहिलेले माजी कर्मचारी सुधीर ब्रह्मे यांनी पोलिसात केली. पालकांचा सात-बारा … Read more

Govt Scheme : फक्त 1.83 रुपये वाचवून महिन्याला मिळावा 3,000 रुपयाची पेन्शन, बघा सरकारची ‘ही’ खास योजना !

Govt Scheme

Govt Scheme : केंद्र सरकारद्वारे देशातील गरीब, मजूर आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना मदत करण्यासाठी अनके योजना राबवल्या जात आहे, दरम्यान, आज आपण अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत. सरकारद्वारे सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात, ज्या त्यांच्या भविष्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. देशातील अनेक गरीब आणि कामगार वर्गाला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. … Read more

FD Rates : गुंतवणूकदारांची होणार मज्जा! आणखी एका खाजगी बँकेने वाढवले FD वरील व्याजदर, बघा नवीन दर

FD Rates

FD Rates : सध्या बँका त्यांच्या FD वरील व्याजदरात सुधारणा करत आहेत, अशातच देशातील खाजगी क्षेत्रातील बँक RBLने देखील आपल्या एफडी दारात बदल केले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त FD वर व्याज वाढवले ​​आहे. सध्या तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवण्याच्या हेतून चांगला आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर येथे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : देवीच्या दर्शनाला गेलेल्या महिलांच्या दागिन्यांची चोरी

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : नवरात्रोत्सवानिमित्त बुऱ्हाणनगर येथील देवी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अनेक महिलांचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरल्याची घटना मंगळवारी (दि.१७) सकाळी ११.३० ते ११.४५ च्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे या देवी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही चोरट्यांनी हातसफाई करत पोलिसांना आव्हान दिले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापुरला जाणाऱ्या पालखीचे आगमन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या मंदिरावर आता सौर ऊर्जा प्रकल्प !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील श्री वीरभद्र मंदिर सार्वजनिक देऊळ व उत्सव ट्रस्टला येणाऱ्या वाढत्या वीज बिलांच्या खर्चात कपात व बचत करण्यासाठी राहाता शहरातील ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहेत. वीजबिल वाढत असल्याने ट्रस्टवर दिवसेंदिवस आर्थिक बार वाढत चालला होता. बिलांच्या खर्चात बचत व्हावी या उद्देशाने ट्रस्टचे अध्यक्ष … Read more

Soyabean Crop : सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत ! शेतकरी आर्थिक अडचणीत

Soyabean Crop

Soyabean Crop : श्रीरामपूर तालुक्यात सध्या सोंगणी मळणीयंत्रा मार्फत सोयाबीन पिकांची करून सोयाबीन तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र यंदाही मजुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच सोयाबीन पिकाचे सध्याचे बाजारभावही कमी झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. चालू वर्षी पाऊस वेळेवर न पडल्यामुळे सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत झालेली आहे. पाण्याअभावी पीक वाळल्यामुळे अनेकांनी … Read more

Ahmednagar News : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तडजोडी करू नका – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तडजोड करू नका, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा सर्वांनी यशस्वी करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, आमदार राम शिंदे, माजी आमदार तथा जिल्हा … Read more

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुरत- हैदराबाद ग्रीनफील्ड महामार्गासंदर्भात महत्वाची बातमी

Maharashtra News

Maharashtra News : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित सुरत- हैदराबाद ग्रीनफील्ड महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी यात जाणार आहेत. या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या समवेत केंद्रीय मंत्री रस्ते, वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत दिल्ली येथे सकारात्मक बैठक झाली. यात … Read more

महाराष्ट्रातला पहिला सर्वाधिक ८ किलोमिटर लांबीचा बोगदा तयार, बोगद्यात अत्याधुनिक सुसज्ज यंत्रणा

Maharashtra News

Maharashtra News : हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या महार्गावर महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद असा ८ किमी लांबीचा अत्याधुनिक फायरप्रूफ बोगदा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बोगद्यामध्ये अत्यंत अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या महामार्गावरील पॅकेज १४ अंतर्गत १३ किलोमीटरचे काम ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर कंपनीकडे दिलेले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काकाने पुतणीचा कुऱ्हाडीने वार करत केला निर्घृण खून

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. काकानेच आपल्या विवाहित पुतणीला कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करत ठार केले आहे. रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा राग काकाला आल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समजते. ही घटना कोपरगाव शहरातील खडकी भागात बुधवारी रात्री घडली. सौ. नेहा संदीप कांबळे (वय २१, हल्ली रा.सप्तशृंगी मंदीराजवळ … Read more

चंद्रावरील धूळ आणि वाळूचा उपयोग रस्ते तयार करण्यासाठी !

Marathi News

Marathi News : चांद्रभूमीवरील धूळ आणि वाळूचा उपयोग रस्ते तयार करण्यासाठी केला जाणार आहे. सूर्यप्रकाशाचा वापर करून चंद्राची माती वितळवून पक्क्या रस्त्यांप्रमाणे अधिक घन पदार्थ बनवण्याचा मार्ग संशोधकांनी शोधला आहे. चांद्रभूमीवर २०३० पर्यंत महिला आणि पुरुषाला पाठवण्याचा नासाचा प्रयत्न आहे. ही मोहीम फक्त चांद्रभूमीची पाहणी करण्यासाठीची नाही तर या मोहिमेद्वारे चंद्रावर वस्ती करण्यायोग्य मूलभूत सोयी … Read more