Mumbai News : बेस्ट सेवा कोलमडली ! बेमुदत कामबंद आंदोलनामुळे एक हजाराहून अधिक बसेस आगारातच

Mumbai News

Mumbai News :  अत्यंत कमी वेतन त्यात वाढत्या महागाईची भर पडल्याने कुटुंबाची दैनंदिनी चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेतनात वाढ व इतर प्रमुख मागण्यांसाठी बेस्टमधील कंत्राटी चालकांनी गेल्या सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटायचेच नाही, असा निर्धार कंत्राटी चालकांनी केला आहे. बेमुदत कामबंद आंदोलनामुळे एक हजाराहून अधिक बसेस आगारातून बाहेर … Read more

मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर होणार, कोकण प्रवास खड्डेमुक्त होणार !

Maharashtra News

Maharashtra News : गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्या करून मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ते प्रवास करून गाव गाठण्याच्या मनःस्थितीत असलेल्या कोकणातील चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर होणार असून मुंबईकरांचा कोकण प्रवास खड्डेमुक्त अर्थातच निर्विघ्न पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दंड थोपटले आहेत. इंदापूर ते झारापदरम्यान सुमारे ३५० किमीपैकी केवळ … Read more

विरोधकांना लोकशाही व जनतेची नव्हे तर केवळ आपल्या ‘इंडिया’ आघाडीची चिंता

Maharashtra News

Maharashtra News : राजधानी दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंधित राष्ट्रीय राजधानी दिल्ली परिसर सरकार दुरुस्ती विधेयक- २०२३’ गुरुवारी लोकसभेत जवळपास चार तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. आप व काँग्रेससह विविध पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. पण विरोधकांना लोकशाही व जनतेची नव्हे तर केवळ आपल्या ‘इंडिया’ आघाडीची चिंता आहे. पण किती आघाडी केल्या तरीही २०२४ मध्ये … Read more

Vande Bharat Express : मुंबई सोलापूर आणि शिर्डीसाठी धावणाऱ्या ‘वंदे भारत’ आता ह्या ठिकाणी थांबणार !

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणून १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन रुळावर आली. अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला ४ वर्षे पूर्ण झाली. आलिशान आणि उच्च दर्जाच्या सोयीसुविधांसह देशभरात आतापर्यंत २४ वंदे भारत ट्रेन रुळांवर धावत असून या ट्रेन्सची निर्मितीदेखील जलदगतीने सुरू आहे. या ट्रेनमुळे देशाच्या दळणवळण क्षेत्रात … Read more

Pune Link Road : पुणे जिल्ह्यात ३० वर्षापासून रखडलेल्या ह्या रोडसाठी सक्तीने भूसंपादन!

Pune Link Road

Pune Link Road : तब्बल ३० वर्षांपासून रखडलेल्या बाणेर-पाषाण लिंकरोडचे काम पूर्ण करण्यासाठी सक्तीने भूसंपादन करून रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आराखडा सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे मनपा आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशामुळे गेल्या ३० वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून, विद्यापीठ चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची … Read more

Maharashtra Government : महाराष्ट्रातील नागरिकांना शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार

Maharashtra Government

Maharashtra Government : राज्यातील नागरिकांना राज्य शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी आणि कॅन्सर हॉस्पिटल, अशा सर्व रुग्णालयांत मोफत उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्राचा ‘राईट टू एज्युकेशन’ जसा कायदा आहे, त्याच धर्तीवर राज्यघटनेतील कलम २१ नुसार ‘राईट टू हेल्थ’ कायदा आणण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या … Read more

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत रेल्वे घेणार ‘हा’ मोठा निर्णय ! आता 586 किलोमीटरचा प्रवास…

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Goa Vande Bharat Express : भारतीय रेल्वेने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान ही गाडी चालवली जात आहे. मे महिन्यात ही गाडी सुरू झाली असून तेव्हापासूनच या गाडीला रेल्वे प्रवाशांनी चांगली पसंती दाखवली आहे. रेल्वे प्रवाशांची ही पसंती पाहता आता या गाडीचे … Read more

Good News : ५० हजारांचे बक्षीस जिंकण्याची शेतकऱ्यांना संधी

Good News

Good News : पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरता यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या हंगामात स्पर्धेच्या निकषात शिथिलता व आवश्यक बदल करण्यात आल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग लाभणार असल्याचे कृषी … Read more

पुणे-सोलापूर रस्त्यावर हिंदुस्थान पेट्रोलियमची भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरी !

Maharashtra News

Maharashtra News : पुणे-सोलापूर रस्त्यावरील म्हातोबाची आळंदी परिसरात हिंदुस्थान पेट्रोलियमची भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरी करणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह तिघांना पोलिसांनी मंगळवारी (दि. १) अटक केली. तपासासाठी तिन्ही आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. प्रवीण सिद्राम मडीखांबे (वय ५१ रा. संभाजीनगर, लोणी काळभोर), विशाल धनाजी धायगुडे (वय ३१) आणि बाळू अरुण चौरे … Read more

Pune News : पवना धरण ८९.८२ टक्के भरले ! नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे पालिकेचे आवाहन

Pune News

Pune News : पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्यातून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीतील पाणी पातळीची वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. पवना … Read more

सर्दी, ताप, डोकेदुखी व खोकल्याचे रुग्ण वाढले !

Maharashtra News

Maharashtra News : सर्दी, ताप, डोकेदुखी व खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. मागील पंधरा वीस दिवसांपासून शहरात पाऊस होत आहे. रिमझिम पावसाने रस्त्यावर पाणी साचत असून डासांची पैदास होत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येते आहे. लहान मुले, वृद्ध व गरोदर मातांची काळजी घेणे. आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. त्यात सर्दी, ताप, … Read more

वन्यप्राणी पीक नुकसानभरपाई : सरकारच्या एका अटीमुळे सामान्य शेतकरी योजनेपासून दूर

Maharashtra News

Maharashtra News : वन्यप्राण्यांकडून शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई शासन देते, ही समाधानाची गोष्ट आहे. सामान्य शेतकरी मात्र या भरपाईला पोरकाच ठरत असल्याचे चित्र आहे. कारण भरपाई मागणी अर्जासोबत शेत नकाशा जोडण्याच्या सक्तीने बहुतेक शेतकरी हैराण दिसतात. कारण अनेकांकडे हा नकाशा नाही. त्यामुळे भरपाईसाठी शेतकरी अर्ज करत नसल्याचे वास्तव दिसते. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, आजरा, गगनबावडा, … Read more

Pik Vima : १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना लाभदायक !

Pik Vima

Pik Vima : अवेळी पडणारा पाऊस, नापिकी या गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होते, त्यातूनच शेतकरी आत्महत्येचे प्रकार घडत असल्याचे निरीक्षण अनेक वेळा नोंदले गेले. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अवघ्या १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या योजनेला राज्यभरातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. बुधवार, २ ऑगस्टपर्यंत … Read more

हवामान अंदाज : मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज वाचा आज कुठे पाऊस पडणार ?

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : पश्चिम बंगालवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र स्थित आहे. तसेच पुढील २४ तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होऊन ते उत्तर-पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सरकला असल्याने एकूणच पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख चार विभागांत पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. परंतु येत्या ४८ तासांत कोकण, मध्य … Read more

Indian Railways : रेल्वेत आरक्षित जागेवर उशिरा पोहचल्यास दुसऱ्यालाच जागा

Indian Railways

Indian Railways :  रेल्वेत आरक्षित जागेवर दहा मिनिटात पोहोचले नाही तर सीट दुसऱ्या प्रवाशाला जाऊ शकते. रेल्वे प्रशासनाच्या या नव्या फतव्यामुळे मोठी गुंतागुंत वाढणार असून प्रवासी संघटनेने त्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वेमध्ये तिकिटाचे आरक्षण केल्यानंतर त्या जागेवर अवघ्या दहा मिनिटांतच ताबा घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. जर प्रवासी त्या सीटवर बसण्यासाठी आला नाही … Read more

Maharashtra Politics : पवार साहेबांनी मनात कुठलीही कटुता ठेवली नसली तरी अजितदादांच्या मनात सल कायम …

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर प्रथमच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. परंतु अजितदादांनी शरद पवार यांच्यासोबत हस्तांदोलन करणे टाळले. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांनी शरद पवार यांच्या पाठीमागील बाजूने व्यासपीठ सोडले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुरू झालेला काका-पुतण्यामधील बेबनाव कायम असल्याचे स्पष्ट … Read more

Love Jihad : राज्यात व नगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ही कीड नष्ट करायची असेल तर…

Love Jihad

Love Jihad : राज्यात व नगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ही कीड नष्ट करायची असेल तर उंबरे गावातील घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. यासाठी पैसा कोण पुरवतो, व्यक्ती कोण, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. सोमवारी सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रसाद … Read more

खंडोबारायांची सासुरवाडी नेवाश्यात जावईबापूंचा गौरव

Maharashtra News

Maharashtra News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान खंडोबारायांची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथील पुरातन म्हाळसा – खंडोबा बाणाई मंदिर प्रांगणात जावई व लेकींसाठी धोंडा कार्यक्रमाला रविवारी (दि. (३०) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सन्मान चिन्ह व गौरव पत्र देऊन लेकी व जावईबापूंचा गौरव करण्यात आला. लेकी जावईसाठी आयोजित धोंडा कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी सकाळी ७ ते ८ यावेळेत मंदिरातील … Read more