नागरिकांनो घराबाहेर पडू नका; राज्यात पुढील 3 दिवस …..
अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- पावसाचा जोर ओसरला असला तरी आज, गुरुवारपासून पुढील दोन दिवस गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वारे वाहतील, असा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. या महापुरात अनेकांनी आपले जीव गमावले तर अनेकांनी आपले घर गमावले. या महापुरानंतर … Read more