Sarkari Yojana : सरकारच्या ‘या’ योजनेत मिळते व्याजावर 7 टक्के सबसिडी व महिन्याला कॅशबॅक! वाचा ए टू झेड माहिती

Sarkari Yojana:- समाजातील विविध घटकांचे आर्थिक प्रगती व्हावी व त्यांचे जीवनमान सुधारावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांपासून ते समाजातील प्रत्येक अल्प आणि दुर्बल आर्थिक उत्पन्न घटकांकरिता या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच समाजातील बऱ्याच घटकातील तरुणांना व्यवसाय उभारण्याकरिता आणि असलेला व्यवसायात वाढ करण्याकरिता देखील अनेक … Read more

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याने केलेली वाळू चोरी राज्यात गाजतेय ! नेमकं काय आहे प्रकरण? कशी व कोठून चोरी झाली वाळू ? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वाळूचोरीचा विषय सध्या गाजत आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण भाऊसाहेब मुंढे व कॉन्ट्रक्टर उदय भाऊसाहेब मुंढे यांच्यावर शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी शिवारातील वाळू चोरीचा आरोप झाला आहे. त्यांच्यावर तसा गुन्हा देखल झाला आहे. त्यामुळे अहमदनगरसह महाराष्ट्रात हा विषय चर्चेचा झाला. मुंगी येथील प्रभारी मंडल अधिकारी अण्णा फुलमाळी यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद … Read more

Ahmednagar Politics : खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले आ. राजळेंच्या पाठीशी…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकास साधला आहे. त्यांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन जाणारा असून, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची चांगली बांधणी केलेली आहे. शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे आमदार राजळे यांच्या कामाची पावती असून, पुढील काळातही मी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे राजळे त्यांच्या पाठीशी ठाम … Read more

भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश चिटणीस अरुण मुंडे व त्यांचे बंधू उदय मुंडे यांच्यावर राजकीय आकसातून वाळू चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा भाजप व इतर पक्षांच्या वतीने शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना निवेदनाद्वारे … Read more

निळवंडेसाठी ज्यांनी कष्ट घेतले तो इतिहास विसरून चालणार नाही

Nilwande Dam

कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असतानाही फक्त निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर सातत्याने कामाला गती देऊन धरण व बोगद्यांसह कालव्यांची कामे पूर्ण केली. अनेक वर्ष केलेल्या कामातून निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील शेतात आले हा आनंदाचा क्षण आहे. पाणी आले, पण या कामासाठी ज्यांनी कष्ट केले, तो इतिहास विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन … Read more

नगर- मनमाड रस्त्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. म्हणूनच आंदोलन…

नगर- मनमाड रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून नगर- मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती यांच्या वतीने ३ डिसेंबरला वर्षश्राद्ध आंदोलन होणार असल्याचे निवेदन राहुरीचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे. याच विषयावरून सत्ताधारी पक्षातील शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका व्हाटसअॅप ग्रुपवर विरोध केल्याचे दिसत आहे. भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की नगर- मनमाड रस्त्याचे … Read more

‘त्या’ प्रकरणावरून विखे पिता-पुत्रांची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली? गौप्यस्फोटानंतर राजकीय चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या अहमदनगर मधील राजकारण चांगलेच तापले आहेत. राजकीय आरोपांनी सगळी दिवाळीफराळे गाजली. या आरोपांना काही पक्षीय बंधने आहेत असेही नाही. विरोधक एकत्र येतायेत आणि स्वपक्षियांवर टीका करतायेत अशी सध्याची स्थिती आहे. सध्या शहरात भाजप खा. सुजय विखे, भाजप माजी आमदार कर्डीले व राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप हे एका बाजूने व बाकी सगळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात धक्कादायक गोष्टी, ‘बड्या’ भाजप नेत्यावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल

Ahmednagar Politics

अहमदनगर जिल्हा हा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध. महसूलमंत्री म्हणून विखे पाटलांनी जे कार्य केले ते चांगले कार्य केले व त्याची चर्चा देखील राज्यभर होते. परंतु आता महसूलमंत्र्यांच्याच होमग्राउंड जिल्ह्यात वाळूतस्करी फोपवताना दिसत आहे. शेवगाव येथे तहसीलदारांच्या अंगावर ढंपर घालण्याचा किस्सा ताजा असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी … Read more

फराळ दिल्याने कोणी मोठा झाला असता तर हलवाईवाला आमदार झाला असता..खा. सुजय विखेंचे लंके-शिंदे जोडीला बोचरे चिमटे

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर मधील राजकीय वातावरण आगामी लोकसभेच्या हिशोबाने चांगलेच तापायला लागले आहे. याची झलक सर्वच राजकीय दिवाळीफराळातून दिसून आले. आ. लंके व आ. राम शिंदे यांचा दिवाळी फराळातील मिले सूर मेरा तुम्हारा विशेष गाजला. परंतु आता खा. सुजय विखे यांनी आपल्या खास शैलीत यावर भाष्य करत बोचरे चिमटे काढले आहेत. दिवाळी फराळाचे आयोजन … Read more

Maratha Reservation : छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती.. मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य, पहा..

Maratha Reservation : आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात तीव्र होत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सध्या महाराष्ट्राभर सभा घेण्याचा तडाखा लावला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते आरक्षणाला विरोध करत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथे एल्गार सभा देखील घेतली होती. यात विविध नेत्यांनी एल्गार केला. मराठा आरक्षणास ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला. त्यानंतर मनोज जरांगे … Read more

अहमदनगर : ओबीसींच्या आरक्षणास विरोध करणारा एकतरी मराठा दाखवा, मनोज जरांगे पाटलांचा घणाघात, सभास्थळी ३० जेसीबी मधून पुष्पवृष्टी

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात सध्या वातावरण तापले आहे. ओबीसी नेते याला विरोध करत आहेत. यावरून वातावरण तापलेले आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरे करत आहेत. ठीक ठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत. ते काल अहमदनगरमधील शेवगाव येथे आले होते. यावेळी सभास्थळी त्यांच्यावर ३० जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली गेली. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत अनेक मुद्दे … Read more

आ. राम शिंदे यांची मध्यस्थी सफल ! अहमदनगर जिल्ह्यातील ते उपोषण मागे

Ahmednagar News

Ahmednagar News : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने सुरू असलेले उपोषण माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मध्यस्थीने दि. २१ नोव्हेंबर रोजी स्थगित करण्यात आले. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी चौंडीमध्ये दि. १७ नोव्हेंबरपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू … Read more

डॉ. विखे कारखान्याच्या याचिकेवर १२ डिसेंबर रोजी सुनावणी

Maharashtra News

Maharashtra News : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर न्यायालयाने १२ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा सुनावणी घेण्याचे निश्चित केले असून १२ डिसेंबरला बाजू ऐकून घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे … Read more

जिल्हा बँकेच्या राजकारणात उलथापालथ होणार ? माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांवर वेगवेगळे धक्कादायक आरोप, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

ADC Bank

जिल्हा बँकेच्या राजकारणात विविध घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. याचे कारण असे की, ते बँकेचे अध्यक्ष असतानाच या पदासाठी अपात्र झाले होते. तसेच पुढील निवडणूक लढविण्यासही ते अपात्र होते. मात्र, असे असतानाही त्यांनी निवडणूक लढवली, असा अहवाल जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी दिलाय. परंतु यानंतर … Read more

पवार फॅमिलीने एकत्र यायला पाहिजे का ? आ. निलेश लंके यांच्या उत्तराने सर्वानाच धक्का ! चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात आ. निलेश लंके यांचे राजकीय वलय वाढलेले आहे. मागील काही दिवसापासून नगर च राजकरण म्हटलं की आ. लंके यांच्या चर्चेशिवाय ते पूर्ण होत नाही. सध्या त्यांच्याविषयी विविध अटकळी बांधल्या जात आहेत. ते विखेंविरोधात खासदारकी लढवणार, शरद पवार गटात जाणार, आ. लंके यांना आमदारकीलाच मोठी टक्कर मिळणार आदी चर्चा होत असतात. … Read more

अहमदनगर : नेत्यांच्या दिवाळी फराळात विरोधकांची राजकीय आतिषबाजी, ‘अहमदनगर’च्या राजकारणात चांगलीच उलथापालथ

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण आता बदलत्या कालानुरूप बदलत चालले आहे. एकनिष्ठता , पक्षाशी निष्ठा आदी उदाहरणे अहमदनगर जिल्ह्यात होते. एक पक्ष व त्याच पक्षाशी निष्ठा ठेवणारे अनेक नेते अहमदनगर मध्ये होऊन गेले. परंतु आता बदलत्या कालानुरूप यात बदल झालेला दिसतो. वरचे राजकरण जसे फिरले तसे खालचे राजकारण देखील फिरले, त्यामुळे सध्या पक्ष, मित्र आदी गोष्टी अहमदनगरच्या … Read more

साखर वाटून नव्हे तर ‘गणेश’ला उच्चांकी भाव देऊन दाखवा ! कोल्हे-थोरातांना पुन्हा मोठे आवाहन

Ahmednagar News

Ahmednagar News : गणेश कारखाना निवडणुकीवेळी सत्ता समीकरणे बदलली, राजकीय विरोधक देखील एकत्रित आल्याचे दिसले. परिणामी गणेशमध्ये विखे यांना मोठी हार पत्करावी लागली. कोल्हे-थोरातांचे वर्चस्व तेथे पाहायला मिळाले. दरम्यान आता कारखान्याच्या सभासदांना साखर वाटप करण्यात आल्यानंतर पुन्हा राजकारण तापले आहे. कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोल्हे – थोरातांना मोठे आवाहन दिले आहे. … Read more

चार वर्षातील विकासाची सामान्य जनतेकडून दखल : आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काळे गटाने बाजी मारत जास्तीत जास्त ग्रामपंचायती मध्ये आपली सत्ता खेचून आणली. तसेच मताधिक्य देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील हे यश चार वर्षातील विकासाची सामान्य जनतेकडून घेतलेली असल्याचे दखल असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या गौरव प्रसंगी केले. यावेळी आ. काळे म्हणाले, … Read more