सर्व योजना सुरळीत चालू राहण्यासाठी महायुतीला सत्तेत कायम ठेवा, ना. अजित पवारांचे मतदारांना आव्हान

ajit pawar

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांची वीजबिल माफी, मुलींना उच्च शिक्षण मोफत देणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी आणल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सत्ताधारी मंत्रिमंडळातील सर्वांनी कौतुक केले. जनतेच्या कामासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. सरकारमध्ये गेल्याने राज्याच्या हिताचे निर्णय घेता आले. मात्र, विरोधी पक्षातील काहींना या योजना आवडल्या … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महायुतीचे सरकार सकारात्मक – धंनजय मुंडे !

dhannjay

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाज बांधवांना १० टक्के आरक्षण व कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. सगेसोयऱ्यांचा विषय राहिलेला आहे, मात्र या मुद्द्यावर सरकार सकारात्मक आहे. संविधानाला धरून सगळ्या सुविधांची व्याख्या करून हा अध्यादेश न्यायालयात कुठेही अडचणीचा ठरू नये, तो न्यायालयात टिकावा व त्याचा सकल मराठा समाजाला फायदा व्हावा, अशी भूमिका … Read more

शासकीय योजना सामान्य जनतेच्या करामधून वसुल केलेल्या पैशाच्या, पुढाऱ्यांच्या खिशातील नव्हे : आ. कानडे

kanade

राज्याचे सध्याचे सरकार हे फक्त घोषणाचे पाऊस पाडणारे सरकार आहे. अशी टीका आमदार लहू कानडे यांनी केली. राहुरी तालुक्यातील आंबी येथील एका कार्यक्रमात नुकतेच ते बोलत होते. यावेळी शिवाजीराव कोळसे अध्यसस्थानी होते. यावेळी ते पुढे म्हणाले, मागील १० ते २० वर्षात जे कामे झाली नाही. ते रखडलेले रस्ते, वीज, पाणी प्रश्न सोडवून प्राथमिक सर्व शाळा … Read more

मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविम्याचा परतावा न मिळाल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट !

एक रूपयात पीकविमा

शासनाने एक रूपयात पीकविमा योजनेची घोषणा केली. मात्र नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापुस, बाजरी, मुग, मका, उडीद, तुर या पिकासाठी पीक विमा भरला होता. परंतु सदर पीकाचा विमा परतावा अद्याप न मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. विमा रक्कम मिळण्यासाठी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मुख्यमंत्री यांनी … Read more

गोदावरी उजवा तट कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडावे – विठ्ठलराव शेळके

kalava

गोदावरी उजवा तट कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडावे तसेच शेतीसाठीच्या पाणीपट्टीत केलेली १० पट वाढ रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व गोदावरी उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने गोदावरी उजवा तट कालव्याच्या उपअभियंत्यांना राहाता येथे दिलेल्या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे … Read more

खा. राऊतांचे ‘ते’ स्टेटमेंट अन अहमदनगरमधील महाविकास आघाडीतील गुंता वाढला, पवार-थोरात कशी जुळतील गणिते?

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याने आता आघाडीकडून आमदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. विशेष असे की, या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, सर्वच पक्षातील काही हौशी इच्छुक अन् काही आमदारांचे कार्यकर्ते आपल्याच साहेबांनाच कशी मतदारांची पसंती आहे, हे दाखवून देण्याचे काम ऑनलाइन एक्झिट पोलच्या माध्यमातून करीत आहेत. महाविकास … Read more

रात्री कारभाऱ्यांनी घरी जायचं, कारभारणीने केलेलं जेवायचं आणि.., खा. लंकेंच्या पारनेरमध्ये अजितदादांच तुफान भाषण

ajit pawar

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार आज (सोमवार) अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर लगेचच अजित पवार यांचा दौरा असल्याने अनेकांचे याकडे लक्ष होते. आजच्या दौऱ्यात अजित पवार हे पारनेरमध्येही आले होते. यावेळी त्यांनी तुफान भाषण केले. दरम्यान आज खा. निलेश लंके हे पारनेरमध्ये नव्हते. ते आंदोलनासाठी नगरमध्ये आलेले होते. … Read more

आता मी राहत्यामध्येच जाऊन बसणार, माझ्या शेपटावर पाय दिल्यास…; पालकमंत्री विखेंना खा.नीलेश लंकेंनी दिले ‘हे’ आव्हान

Ahmednagar Politics : आता मी राहत्यामध्येच जाऊन बसणार आहे असे सांगत खा. नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना शनिवारी वाडेगव्हाण येथून थेट आव्हान दिले. वाडेगव्हाणच्या मेळाव्यात बोलताना खा. लंके म्हणाले, कालच मी पवार साहेबांना सांगितलंय की राहत्याचा निर्णय लवकर घ्या आणि माझ्यावर जबाबदारी देऊन टाका. मी करतो काय करायचे ते. तुम्हाला साखरेत मळले, घोळले … Read more

दूध दरप्रश्नी २३ जुलै रोजी कोतूळ ते संगमनेर ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन !

dudh

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतूळ या ठिकाणी शेतकरी गेले १७ दिवस धरणे आंदोलनास बसले आहेत. दूध हंडी, कोतूळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता … Read more

डेंग्यूमुक्त शहर बनवण्यासाठी लोकचळवळीची खरी गरज : आ. संग्राम जगताप

sangram

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की, साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात होत असते. वेळेवर उपायोजना केल्यास साथीच्या आजारांना आळा घालता येऊ शकतो. झिका डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया, या विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपयोजना सुरू केल्या आहे. परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील आवश्यक असते. नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी आपल्या घराबरोबर परिसराची स्वच्छता करावी, या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ … Read more

साहेबांपाठोपाठ दादाही अहमदनगरमध्ये ! काय गणिते फिरवणार ? पहा..

pawar

Ahmednagar Politics : नुकताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अहमदनगर दौरा झाला. यावेळी त्यांनी अकोले, संगमनेर आदी तालुक्यात चांगलीच मोर्चे बांधणी केली. अहमदनगर जिल्ह्यातही पॉझिटिव्ह वातावरण करण्यात त्यांना यश आले. दरम्यान आता त्यांच्या दौऱ्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अहमदनगर दौरा आहे. ते आज ( सोमवार) नगर शहर, श्रीगोंदे या तालुक्यांचा दौरा करतील. आधी नगर … Read more

कोणाचं कोणावाचून अडत नाही, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम !

ajit pawar

काही पदाधिकारी, कार्यकर्ते साथ सोडून गेले आहेत. अनेक जण कारण नसताना अफवा पसरवत आहेत. अजूनही सर्व प्रमुख पदाधिकारी माझ्या सोबतच आहेत. तर काही जण दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे आहेत. असे करणाऱ्यांनी इकडेच राहावे किंवा तिकडे जावे. देश कोणाच्या हातात आहे, राज्य कोणाच्या हातात आहे आणि निधी आणण्याची ताकद कोणामध्ये आहे, हे सर्वांनी लक्षात … Read more

पुण्यातील सभेत शाहांचा घणाघात, शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते !

amit shaha

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार, तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहेत. ते सध्या औरंगजेब फॅन क्लबचे नेते झाल्याने त्यांचे कधीही भले होणार नाही, अशी घणाघाती टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत येणार … Read more

कोविडमध्ये निधी उपलब्ध होत नव्हता तरी देखील विकासाची कामे सुरूच होती : आ. जगताप

sangram jagtap

अहमदनगर शहराची विकास कामे करीत असताना या पाच वर्षांमध्ये कोरोनाचे संकट आपल्यावर ओढावले, तसेच सरकार बदलाबदलीमध्ये फार वेळ गेला त्यामुळे विकास कामे करीत असताना अडचणी आल्या, मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती दिली गेली, मी सरकारमधला प्रतिनिधी असल्याने शहराच्या विकासाला भरभरून निधी मंजूर करून आणला व ती कामे आता टप्प्याटप्प्याने सुरू आहेत, विकासाची कामे सुरू असल्यामुळे … Read more

डिंबे माणिक डोह कालवा झाला नाही तर तालुक्यातील शेतीचे वाळवंट होईल – घनश्याम शेलार !

ghanshyam shelar

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ज्या मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्याच्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आहे. डिंबे माणिकडोह कालवा झाला नाही तर पुढील येणाऱ्या पिढ्या बरबाद होतील अशी भिती काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

खा. नीलेश लंके यांचा एस.टी. प्रवास अन् प्रवाशांना सुखद धक्का ! नगर ते तिसगांव प्रवासात जाणून घेतल्या समस्या

nilesh lanke

नगर : खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी नगर ते तिसगांव या मार्गावर एसटीने प्रवास करीत बसमधील प्रवाशांना आश्‍चर्याचा धक्का दिला. प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. नीलेश लंके यांच्यासारखाच खासदार हवा अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी यावेळी दिल्या. पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार खा. लंके हे तिसगांव येथे जाणार होते. स्वतंत्र वाहनातून जाण्याऐवजी त्यांनी एसटी ने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. … Read more

जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व टीडीओमध्ये तू तू मै मै, व्हिडिओ व्हायरल !

lalage

पारनेर : प्रतिनिधी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांचा संयम शनिवारी सुटला. अपमानास्पद वागणूक दिल्याने लाळगे हे संतापले व दोघांमध्ये तू तू, मै मै झाली. तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो, असे सांगत लाळगे यांनी आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री … Read more

जनतेच्या मनातले सरकार निवडून द्या तरच महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल : खा. शरद पवार

sharad pawar

लोकसभेला जनतेने राज्यातील ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिले. तुम्ही जिल्ह्यातील दोन्ही खासदार मताधिक्याने विजयी करून देशाला दाखवून दिले, की आता इथे थांबायचे नाही. ७० दिवसांनी विधानसभा निवडणूक आहे. मला जनेतेने ५६ वेळा निवडून दिले आहे. आता एकच मागायचे आहे, महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल. कष्टकरी, शेतकरी, माता बहिणीचा विचार करणारे सरकार आणायचे आहे. त्यामुळे जनतेच्या … Read more