मोदी सरकारकडून सामान्य जनतेला दिलासा नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या जनतेला आर्थिक मदतीची तात्काळ गरज असताना मोदी सरकारने आर्थिक पॅकेजच्या नावाने जनतेची क्रूर थट्टा केली आहे. पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता कर्ज पॅकेज राहिले आहे. मोदी सरकारकडे जनतेला तात्काळ दिलासा देण्याकरिता कोणतीही ठोस योजना नसल्याने आता जनतेला तहान लागली असताना … Read more

पत्नीने पती विरोधात केली तक्रार;कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

एका पत्नीने आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. परंतु याचे कारण मात्र विस्मयकारी आहे. या महिलेचा पती पंजाबमधील भटिंडावरून हरयाणातील हिसारमधील मूळ गावी आला होता. त्याने कोरोनाची चाचणी करण्यास नकार दिल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संदीप हा काही दिवसांपूर्वीच पंजाब भटिंडा मधील तलवंडी येथून परतला होता. तो घरी आल्यानंतर … Read more

धक्कादायक ! पत्नी व मुलांवर गोळ्या झाडून सीआरपीएफ जवानाची आत्महत्या

एका सीआरपीएफ जवानाने पत्नी आणि आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये शनिवारी हा प्रकार घडला. विनोद कुमार यादव असे या सीआरपीएफ जवानचे नाव असून मुलाचे नाव संदीप आणि मुलीचे नाव सिमरन होते. अधिक माहिती अशी की, विनोद कुमार यादव हे सीआरपीएफमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. ते आपली … Read more

संतापजनक ! नवजात मुलीला पोत्यात गुंडाळून फेकलं, पोलिसांनी वाचवलं

इंदौर कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण देश एकजुटीने लढतो आहे. अनेक विधायक कामे करत नागरिकांनी आदर्श घालून दिला आहे. परंतु याच देशात काही अमानुष कृत्यही होत आहेत. शनिवारी (16 मे) ला एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवजात मुलीला तिचे पालक पोत्यात गुंडाळून सोडून गेले. त्या मुलीला अक्षरशः मुंग्या लागल्या होत्या. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने … Read more

पंधरा दिवसांनी वाढू शकतो लॉकडाऊनचा चौथा टप्पा ;असे असेल नियोजन ..

नवी दिल्ली आज लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. मागे पंतप्रधानांनी जनतेशी साधलेल्या संवादावेळी त्यांनी चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन असू शकते असे संकेत दिले होते. हा लॉकडाऊन 15 दिवसांचा असणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री याची घोषणा होण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक सुविधा दिल्या जाऊ शकतात. उद्योग सुरू करण्याबाबात आणखी सुट मिळू … Read more

धक्कादायक! कोरोना मुक्त झालेल्या महिला डॉक्टरला शेजाऱ्यांनी घेतलं कोंडून

नवी दिल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर प्रयत्न सुरु आहेत. या संकटात आरोग्य कर्मचारी दिवस रात्र झटत आहेत. परंतु या डॉक्टर्सना वाईट अनुभव ही आले आहेत. दिल्लीतील वसंतकुंज परिसरात कोरोनाची लागण झालेली महिला डॉक्टर ठणठणीत बरी होऊन परतल्यानंतर तिला सोसायटीवाल्यांनी घरात कोंडून घेण्याचा प्रयत्न केला तसेच तिला सोसायटी सोडायची धमकीही दिली. वसंत कुंज इथल्या डॉक्टर महिलेला … Read more

शाहरुख खान लॉकडाऊनमध्ये शिकला ‘या’ पाच गोष्टी

मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने लॉकडाऊन दरम्यान आपण काय धडा घेतला याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. शनिवारी शाहरुखने या लॉकडाउनच्या काळात जाणवलेल्या वास्तवादी पोस्ट शेअर केल्या. यासह त्याने स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे. या अभिनेत्याने फेसबुकवर लिहिले की, “लॉकडाउन लर्निंग .. की आपण आपल्या परिश्रमांपासून खूप दूर आहोत. अनेक गोष्टी खरंच तितक्या महत्त्वाच्या … Read more

क्षेत्ररक्षणात ‘हा’खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट, विराट कोहलीने केले कौतुक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा खूप चांगला फलंदाज तसेच एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे. तो त्याच्या तंदुरुस्तीकडे खूप लक्ष देतो. अलीकडेच विराटने टीम इंडियामधील कोणत्या खेळाडूला सांगितले की, क्षेत्ररक्षणात तो सर्वोत्कृष्ट आहे. स्टार स्पोर्ट्सने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रश्न विचारला. टीम इंडियामध्ये कोणता खेळाडू क्षेत्ररक्षणात सर्वोत्कृष्ट आहे. चाहत्यांना विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाची … Read more

‘ही’ मोबाइल कंपनी भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली: मोबाइल डिव्हाइस निर्माता कंपनी लावा इंटरनॅशनलने शुक्रवारी जाहीर केले की, ते आपला व्यवसाय चीनमधून भारतात आणणार आहेत. भारतात नुकत्याच झालेल्या धोरणात्मक बदलामुळे कंपनीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल फोनच्या विकास आणि निर्मितीच्या कामात वाढ करण्यासाठी कंपनीने येत्या पाच वर्षात 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष व … Read more

दररोज माठातले पाणी प्या आणि ‘या’ आजारांपासून दूर राहा

नवी दिल्ली: उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच प्रत्येकाला थंड पाणी पाण्याची आस लागते. शहरांमध्ये फ्रीजमधून थंड पाणी केले जाते. परंतु गावाकडे शक्यतो पाणी गार करण्यासाठी माठ वापरले जातात. बर्‍याच घरात लोक फ्रीज असूनही उन्हाळ्यात मातीचीच माठ वापरतात. वास्तविक, मातीमध्ये अनेक प्रकारच्या रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता असते. त्यात शरीराला फायदेशीर खनिजे असतात. माठातील पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत. … Read more

मजुरांची दैना संपेना! पुन्हा अपघात; 23 लोकांचा मृत्यू

औरेया लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशभरात मजूर अडकून पडले. यातील बराचश्या मजुरांनी पायी प्रवास सुरु केला व घर गाठले. परंतु हा खडतर प्रवास कारण अनेकांच्या जीवावर बेतलं आहे. मागील काही दिवसांत झालेले अपघातांच्या घटना ताज्या असतानाच औरैया येथे फरिदाबाद येथून 81 मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि ट्रेलची जोरदार धडक झाली. या अपघातात जवळपास 23 मजुरांचा जागीच … Read more

हवामान खात्याच्या ‘या’ धोकादायक इशाऱ्याने वाढवली चिंता

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- देशासमोर कोरोनाचे संकट उभे आहे. यातच आता हवामान खात्याने जो इशारा दिला आहे ते पाहून देशाची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आज संध्याकाळी (16 मे)बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ वादळ येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अंदमान निकोबार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. या चक्रीवादळाच्या परिणामामुळे देशातील आठ … Read more

जाणून घ्या Jio च्या रिचार्जवर मिळणाऱ्या ‘बंपर’ कॅशबॅकबद्दल

टेलिकॉम मार्केटमध्ये सध्या खूप कॉम्पिटिशन असल्याचे दिसून येत आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या नवनवीन स्कीम ग्राहकांसाठी देत असतात. रिलायन्स जिओ अन्य कंपन्यांपेक्षा १५ ते २० टक्के हे प्लॅन स्वस्त असल्याचा दावा करते. याशिवाय जिओकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कॅशबॅक ऑफरही आहेत. PhonePe या अ‍ॅपवर नवीन युजर्सना 75 रुपयांपर्यंत आणि आधीपासून जिओ युजर्स असलेल्यांना 50 रुपयांपर्यंत कॅशबॅकची … Read more

भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी आता ‘ कामगार ब्युरो’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले. त्यानंतर अनेक कारखान्यातील परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ गावी निघून गेल्याने अनेक ठिकाणी श्रमिकांची गरज भासणार आहे. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई … Read more

Yamaha ची ‘पॉप्युलर’ स्पोर्ट्स बाइक महागली.. असा आहे नवीन प्लान

Yamaha ने गाड्यांची अनेक मॉडेल बाजारात आणली. Yamaha चे YZF-R15 V3.0 मॉडेल भारतात लोकप्रिय झाले. आता हे मॉडेल महागणार आहे. कंपनीने याची कीम्मत वाढवली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही बाइक कंपनीने इंजिनसाठी लागू झालेल्या नवीन निकषांसह म्हणजेच अपडेटेड बीएस-6 इंजिनमध्ये लॉन्च केली. त्यानंतर पहिल्यांदाच कंपनीने या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे. यामाहा YZF-R15 V3.0 … Read more

क्रिकेटप्रेमींना खुशखबर! BCCI क्रिकेटरांना उतरवणार मैदानात

नवी दिल्ली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केले व त्याचा परिणाम सर्वच घटकांना भोगावा लागला. खेळाडूही यापासून बचावले नाही. सर्व क्रिकेट स्पर्धा सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. चाहत्यांनीही आपल्या आवडत्या प्लेयरसना आणि सामन्यांना पाहून खूप कालावधी लोटलाय. आता बीसीसीआयच्या वतीनं खेळाडूंना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी … Read more

खुशखबर! सर्वसामान्यांना लष्करात नोकरीची सुवर्णसंधी, सरकार नियमात करणार बदल

सर्वसामान्यांसाठी एक खुशखबर आहे.आता  सर्वसामान्यांना लष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ‘टूर ऑफ ड्युटी’अंतर्गत सामान्य लोकांना लष्करात तीन वर्षे नोकरी करण्याची संधी मिळेल. केंद्र सरकार यावर विचार करत आहे. केंद्र सरकार यासाठी नियमात बदल करण्याच्या तयारीत असून असे झाल्यास लष्करात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीसाठी नोकरी दिली जाईल. भारतीय लष्करात सद्यस्थितीला ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’अंतर्गत किमान 10 … Read more

पायी निघालेल्या मजुरांना चिरडले, 6 जणांचा मृत्यू

मुजफ्फरनगरः कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. यावर पर्याय म्हणून लॉकडाऊन जाहीर केले. सर्वत्र उद्योग धंदे बंद पडल्याने अनेक मजूर आणि कामगार आपापल्या गावी परतत आहेत. अशाच पायी गावी परतणार्‍या मजुरांना रोडवेज बसने चिरडले. गुरुवारी पहाटे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये घडलेल्या या घटनेत 6 कामगार ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. सर्व मजूर पंजाबमध्ये कामाला होते … Read more