सोयाबीन करेल तुम्हाला उद्योजक बनायला मदत: सोयाबीन पासून बनवा ‘हा’ पदार्थ, विक्रीतून मिळवाल प्रचंड पैसा

cc

कृषी आधारित प्रक्रिया उद्योग उभारणे ही काळाची गरज असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंनी मोठ्या ताकतीने उतरणे गरजेचे आहे. नुसते शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीसोबतच शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचा कणा बनू शकतो. कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांचा लागणारा कच्चामाल हा प्रामुख्याने शेतामध्ये तयार होत असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना असे उद्योग उभारणे खूप सोपे … Read more

Mukesh Ambani Facts : तुम्हाला माहित आहेत का जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या काही रंजक गोष्टी? वाचा नीता अंबानी यांच्याशी ओळख ते बरच काही….

dd

Mukesh Ambani Facts :- जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी कोणाला माहिती नाहीत. जगातील उद्योग जगतातील एक प्रसिद्ध नाव म्हणून मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिले जाते. परंतु व्यक्ती कितीही मोठे राहिले तरी अशा व्यक्तींचे समोरील आपल्याला जी काही बाजू दिसते त्यापेक्षा त्यांची दुसरी बाजू खूप रंजक असते. नेमकी हीच बाब मुकेश अंबानी यांच्या बाबतीत देखील आहे. मोठेपणाचा कुठलाही … Read more

Ghat In Maharashtra : पृथ्वीवरील स्वर्ग आहेत महाराष्ट्रातील ‘हे’ घाट,वाचाल यांच्या सौंदर्याची महती तर व्हाल अवाक

k

Ghat In Maharashtra :- महाराष्ट्र भूमीला निसर्गाने वरद हस्ताने दिले असून अनेक नैसर्गिक संपदा महाराष्ट्राला लाभलेली आहे. यामध्ये वृक्षसंपदा असो की डोंगरदऱ्या, या ठिकाणी असलेले नैसर्गिक सौंदर्य, खळाळणाऱ्या नद्या, अवखळपणे वाहणारे धबधबे  सगळे कसे आतुलनीय असे महाराष्ट्रात बघायला मिळते. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला अनेक डोंगर रांगा लाभले असून त्यामधून अनेक घाट रस्ते आणि घाट परिसर हा … Read more

Monsoon News:येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पडेल मुसळधार पाऊस? वाचा काय म्हणतात हवामान तज्ञ?

m

 बऱ्याचअंशी अगदी धिम्या गतीने प्रवास करत असलेला मान्सून आता त्यातील बऱ्याच जिल्ह्यांना व्यापताना दिसून येत असून राज्यातील विदर्भ तसेच कोकण व मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन झालेले आहे. संपूर्ण जून महिना गेला तरी देखील पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडलेले आहे. तसे पाहायला गेले तर अजून देखील पेरणीयोग्य पाऊस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेला … Read more

Maharashtra Road Accident : महाराष्ट्रात भीषण अपघात, वेगवान ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसला ! 10 ठार

Maharashtra Road Accident: महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वेगवान ट्रकने दोन वाहनांना धडक दिली आणि नंतर महामार्गावरील एका हॉटेलवर धडकला. या भीषण रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जिथे अनेकांची … Read more

महाराष्ट्रापाठोपाठ आता आणखी एक पक्ष फुटणार ? अक्षरशः खळबळ माजणार…

India News

महाराष्ट्रापाठोपाठ आता बिहारमधील सत्तारूढ जदयूमध्ये उभी फूट पडणार असल्याचा दावा भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी सोमवारी केला. जदयूचे अनेक आमदार व खासदार आमच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री त्यांना एक मिनीटही वेळ देत नाहीत. त्यामुळे ते नाराज असून, कोणत्याही क्षणी जदयूची साथ सोडू शकतात, असे भकितही त्यांनी केले. दुसरीकडे सुशील मोदी यांचे दावे म्हणजे ‘मुंगेरीलाल के … Read more

४.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकूण १०,००० किमी नवीन एक्स्प्रेसवे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Maharashtra News

Maharashtra News : सरकार ४.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकूण १०,००० किमी नवीन एक्स्प्रेसवे प्रकल्प उभारत आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले. गडकरी पुढे म्हणाले की, भारतमाला परियोजनेअंतर्गत हे रस्ते बांधले जात आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निधीच्या विविध माध्यमातून ७०,००० कोटी रुपये उभे केले आहेत. ही … Read more

सरकार पुन्हा आणण्यासाठी भाजपवाले सर्वसामान्य नागरिकांना चिरडण्याचे काम करत आहेत…

Ahmednagar News : रविवारी दुपारी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांचा जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खर्डा चौकात सोमवारी सकाळी निषेध नोंदविला. यावेळी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा पदाधिकारी, कार्यकत्यांनी निर्धार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत- जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, केंद्रात सरकार पुन्हा आणण्यासाठी भाजपवाले सर्वसामान्य … Read more

अहमदनगर, धाराशिव, अमरावती, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल !

Maharashtra News

Maharashtra Farmers News : राज्यात ३ जुलैपर्यंत १४०.९ मि. मी. (५८.८ टक्के) पाऊस पडला असून, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे राज्यातील १४२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी केवळ प्रत्यक्षात ९.४६ लाख हेक्टर (७ टक्के) क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस पडल्याशिवाय पेरणीच्या कामांना वेग येणार … Read more

Ahmednagar Politics : आमदार निलेश लंके यांच्यावर मोठा आरोप ! फसवणूक केली…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्रिशंकू अवस्था झाल्यानंतर शहर विकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला. सव्वा वर्षानंतर पाठिंबा दिलेल्या अशोक चेडे यांना नगराध्यक्षपद देण्याचा शब्द आमदार नीलेश लंके यांनी त्याच वेळी दिला होता. त्यांनी तो शब्द पाळला नसल्याचा आरोप शहर विकास आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे व भाजपचे नगरसेवक अशोक … Read more

Ahmednagar News : नवीन जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूरला व्हावे ! जिल्ह्याच्या निर्मितीसाठी लागणारी मोठी…

Ahmednagar News

यासाठी टाकळीभान ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहेत. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठा असून, त्याचे विभाजन होणे गरजेचे असून, नवीन जिल्ह्यासाठी श्रीरामपूर योग्य असून, दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अहमदनगरच्या खालील तालुक्यांच्या मध्यवर्ती श्रीरामपूर असून, सर्व सोयीसुविधा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून श्रीरामपूरमध्ये उपलब्ध आहेत. जिल्ह्याच्या निर्मितीसाठी लागणारी मोठी शासकीय जागा, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, … Read more

Maharashtra Politics : आ. बाळासाहेब थोरातांना विरोधी पक्षनेते करा

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा जन्म झाला होता. मात्र राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजप सोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला आहे. अशा बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने केलेला दावा योग्य असून माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरातांच्या … Read more

अजितदादांबरोबर असणारे राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात

Maharashtra News

Maharashtra News : सध्या अनेक अजितदादांबरोबर असणारे राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट करत येत्या दोन दिवसांत याचे सगळेच चित्र स्पष्ट होईल, असे भाकीत माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी केले. नुकत्याच राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर खा. शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार देशमुख कराड येथे आले होते. … Read more

सावधान ! सोशल मीडियाद्वारे पैसे कमवत आहात ? ही बातमी वाचाच…

Social media

आयकर विभागाने YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्रभावकांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे, जे कथितपणे त्यांचे उत्पन्न आणि नफा त्यांच्या कमाईशी सुसंगत दर्शवत नाहीत. अनेकदा तुम्ही मोठ्या सोशल मीडिया स्टार्सना परदेशी लोकेशन्ससह त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना पाहिले असेल. मात्र आता सरकारने त्याची दखल घेतली आहे. अधिकृत सूत्रांनी गुरुवारी माहिती दिली की आयकर … Read more

Tomato Price : शेतकऱ्यांना रडविणाऱ्या टोमॅटोला आता विक्रमी दर ! का वाढले टोमॅटोचे दर ?

Krushi news

Tomato Price : एप्रिल-मे महिन्यात एक रुपया किलोपर्यंत दर घसरून शेतकऱ्यांना रडविणाऱ्या टोमॅटोला आता विक्रमी दर मिळू लागला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोने प्रति किलोला शंभरीचा दर पार केला आहे. पुढील काही दिवस टोमॅटोच्या दरात तेजीच राहणार असल्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे भावात प्रचंड वाढ … Read more

Maharashtra News : भाजप आणि शिंदे गटातील आमदारांत अस्वस्थता ! मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार होणार ?

Maharashtra News

‘आमचे काय?’ असे हे आमदार आता आपापल्या नेत्यांना विचारू लागल्याने या सर्वांची नाराजी दूर करण्यासाठी येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी (९ किंवा १० जुलै) मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार होणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत माहिती दिली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली तरी त्यांचे खातेवाटप यामुळे आठवडाभर रखडणार असल्याचे … Read more

मोबाईल मिळविण्याची प्रतीक्षा संपली, 4G फोन आला फक्त 999 रुपयांमध्ये !

रिलायन्स जिओने आज ‘जिओ भारत’ नावाचा नवीन इंटरनेट-सक्षम हँडसेट लॉन्च केला आहे. हे अशा लोकांसाठी आहे जे स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत. कंपनीचे म्हणणे आहे की ते देशभरातील 250 दशलक्षाहून अधिक लोकांना इंटरनेट उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे जे अजूनही फीचर फोन वापरतात. Reliance Jio ने 4G फोन ‘Jio Bharat V2’ लॉन्च केला आहे. … Read more

Maharashtra Dam’s: पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धरणांना द्या भेट, पर्यटनाचा मिळेल मनमोहक आनंद

u

महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी धरणे असून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे धरणे आहेत. प्रत्येक धरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. जेव्हा ही धरणे ओव्हरफ्लो होतात तेव्हा अशा धरणांच्या ठिकाणी फिरायला जाणे व त्या ठिकाणचे  विहंगम दृश्य पाहून डोळे दीपतात. धरणांच्या ठिकाणी असलेले निसर्ग सौंदर्य मनाला निरव शांतता देऊन जाते. जर तुमचा देखील या पावसाळ्यामध्ये … Read more