DA Hike: या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार चार टक्के महागाई भत्तावाढ, वाचा माहिती

DA Hike

केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाईभत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांमध्ये त्यांच्या घर भाडे अर्थात एचआरएमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील महागाई भत्ता संदर्भात मागण्या आहेत. यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक/ शिक्षकेतर, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा … Read more

Happy Birthday MS Dhoni : बीसीसीआयला धोनीसाठी हा ‘नियम’ तोडावा लागला ! वाचा गोष्ट धोनीच्या यशाची…

Happy Birthday MS Dhoni

Happy Birthday MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज (7 जुलै) 42 वर्षांचा झाला. धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी विजेतेपदे जिंकली आहेत. धोनीने आपल्या खेळाने जगभरातील करोडो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. एमएस धोनी झारखंडचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होता … Read more

Maharashtra Politics : इकडे मुश्रीफ सत्तेत आले आणि तिकडे…

Maharashtra Politics

Maharashtra Politics : कोल्हापूरच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित फसवणूक प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित कारवाईची टांगती तलवार असलेल्या विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांना तूर्तास दिलासा मिळाला. न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती आर. एम. लड्डा यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी २२ ऑगस्टला निश्चित करताना तपास अधिकाऱ्याला तपासाच्या अहवालासह हजर राहण्याचे निर्देश दिले. पोलिसांनंतर ईडीचा … Read more

Shrigonda News : एफआरपीचे उर्वरित १५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग – चेअरमन राजेंद्र नागवडे

Shrigonda News

Shrigonda News : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ हंगामातील उसाचे २२५ रुपये प्र मे. टन याप्रमाणे द्वितीय पेमेंटचे १५ कोटी रुपये सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून एफआरपीची रक्कम पूर्ण केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याने सन … Read more

नगर-दौंड महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : लोणीव्यंकनाथ येथील श्रीगोंदा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाली. श्रीकांत नारायण ओलाला ( वय ४२ रा. भानगाव, श्रीगोंदा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी, नगर दौंड महामार्गावरील … Read more

Railway News : पैशाच्या वादातून ५ कोटी रुपयांचे रेल्वे इंजिन मुंबईला पोहोचलेच नाही!

Railway News

Railway News : आपल्या मागे असलेल्या डब्यांना मार्ग दाखवण्याचे काम इंजिन करत असते. गंतव्य स्थान मग ते कोणतेही असो तेथपर्यंत पोहोचवणे हे इंजिनचे काम असते. पण हरयाणावरून येत असलेले इंजिन मुंबईपर्यंत पोहचू न शकण्याचा प्रकार घडला आहे. पण हे इंजिन रेल्वेच्या अडचणीमुळे नाही तर मालवाहतुकीतील पैशाच्या वादामुळे रखडले, ही विशेष गोष्ट म्हटली पाहिजे. हे इंजिन … Read more

Kanda Market : आंनदाची बातमी ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाले असे बाजारभाव

Kanda Anudan

Kanda Market : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये गुरूवारी (दि. ६) कांद्याला दोन हजारांचा भाव मिळाला आहे. हा उच्चांकी भाव असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे कांद्याच्या पिकासाठी केलेला खर्च देखील वसूल होत नव्हता. त्यातच यंदा कांदा काढणीवेळी … Read more

Ahmednagar Breaking News : टँकर पलटला, आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू ! कॅबिनसमोरील काचा फोडल्या आणि…

Ahmednagar News :- छत्रपती संभाजीनगर येथून केरळला इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याने टैंकर पलटी होऊन टँकरला आग लागली. या वेळी टँकरमधील चालक पळून गेला, चार प्रवाशांना इतरांनी काचा फोडून बाहेर काढले मात्र एक महिला व एक युवक दोघेही टैंकरखाली अडकल्याने जळून खाक झाले. सहकारी चालक गणेश रामराव पालवे, (चय ४२) रा. … Read more

कोकणात होणार Greenfield Expressway मुंबई-सिंधुदुर्ग जोडणार समृद्धीच्या धर्तीवर !

Greenfield Expressway

Greenfield Expressway : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आता कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई- सिंधुदुर्ग या कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाच्या आखणीस गुरुवारी मान्यता देण्यात आली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील १८ तालुक्यांतून ३८८ किमी लांबीचा सहापदरी महामार्ग उभारला जाईल. या महामार्गामुळे कोकणातील दळणवळण गतिमान होऊन औद्योगिक विकास व पर्यटनास वाव मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. … Read more

Chanakya Niti : चुकूनही अशा मुलीशी लग्न करू नका, रातोरात होईल आयुष्याचं वाटोळे !

Chanakya Niti:  आजकाल लोक विवाह अत्यंत काळजीपूर्वक करतात. जर तुमच्या आयुष्यात एक स्त्री किंवा पुरुष आला तर तुमचे आयुष्य कोण सुधारेल किंवा बिघडू शकेल. अशा परिस्थितीत जीवनसाथीचा शोध खूप विचारपूर्वक करायला हवा. जर तुम्ही लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी शोधत असाल तर चाणक्य नीतीचे पालन करून तुम्ही चांगला मुलगा आणि मुलगी शोधू शकता. काही लोक सौंदर्य … Read more

Electric Bike: तुमच्या बजेटमध्ये विकत घेता येईल अशी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, वाचा या स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये

d

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. यामध्ये अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने देखील इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये येत आहेत. दुचाकींचा विचार केला तर यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये अनेक कंपन्या  गुंतल्या असून अनेक वैशिष्ट्यांनी युक्त दुचाकी तसेच चारचाकीची निर्मिती या कंपन्यांच्या … Read more

Maharashtra Rain News : पावसाचा जोर वाढणार ! वाचा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का नाही ?

z

गेल्या चार ते पाच दिवसांचा विचार केला तर राज्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला असून संपूर्ण राज्यामध्ये चांगला पाऊस बरसत आहे. तसेच राज्याच्या बराच भागांमध्ये ढगाळ वातावरण तर अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना देखील वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. या अनुषंगाने जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर त्यांच्या … Read more

सातासमुद्रापलीकडील प्रेमकहाणी: चीनची मुलगी झाली संगमनेर तालुक्यातील भोजदरी या गावची सून, वाचा ‘ही’अनोखी प्रेमकहानी

t

प्रेमात सगळं क्षम्य असतं असं म्हटले जाते. प्रेम करायला कुठल्याही प्रकारचे बंधन, राज्यांच्या किंवा देशांच्या सीमा आडव्या येऊ शकतच नाहीत. प्रेम ही अशी भावना असते तिला फक्त मनाची आणि हृदयाची भाषा समजते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण बऱ्याचदा अनेक प्रेमाचे किस्से ऐकतो. परराज्यातील मुला मुली देखील प्रेमविवाह करतात. परंतु प्रेमापोटी चक्क देशाच्या सीमा … Read more

Dearness Allowance Hike News: पाचव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांना/पेन्शनधारकांना मिळणार मोठी रक्कम! डीए 6 महिन्यांसाठी वाढवला जाईल

Dearness Allowance Hike News

Dearness Allowance Hike News: राजस्थानमध्ये पाचव्या वेतन आयोगांतर्गत कार्यरत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना जानेवारी 2023 पासून वाढीव महागाई भत्ता (DA) मिळेल. अधिकृत निवेदनानुसार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्रस्तावानुसार, पाचव्या वेतन आयोग आणि राजस्थान नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 1998 अंतर्गत कार्यरत राज्य कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याच्या दरात वाढ मंजूर करण्यात … Read more

Sand Policy Maharashtra : महाराष्ट्रात सुधारित वाळू धोरण ! आता अनधिकृतरित्या वाळू उपसा केला तर…

Sand Policy Maharashtra

Sand Policy Maharashtra :- राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, जेणेकरून जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल. तसेच अन्य संबंधित विभागांशी समन्वय ठेवत जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल या दृष्टीने आवश्यक ती कृती तातडीने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित … Read more

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

पावसाळ्यात मनसोक्त हिंडायचंय ? पुण्यातल्या ह्या Top 5 ठिकाणी नक्की जा फिरायला…

 महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत विचार केला तर पर्यटन स्थळांच्या दृष्टीने समृद्ध असे राज्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तुम्हाला जंगल सफारी करायची असेल किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जरी फिरायची हौस असेल तरी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि पुणे हे दोन जिल्हे पर्यटन … Read more

Monsoon News: राज्यात आज आणि उद्या ‘जोर’धारा, वाचा राज्याच्या कोणत्या भागात कोणत्या तारखेला पडेल पाऊस?

r

गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे जोर पकडला असून पेरणी योग्य पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे. पावसाला दुसरी सकारात्मक बाब म्हणजे अरबी समुद्रामध्ये असलेली गुजरात जवळची चक्राकार परिस्थिती उत्तर वायव्य … Read more