Vastu Tips : सावधान! घरातील पायऱ्या बनवताना नेहमी निवडा या योग्य दिशा, अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Vastu Tips

Vastu Tips : प्रत्येकाचे स्वतःचे छोटे का होईना पण घर असण्याचे स्वप्न असते. त्यामुळे अनेकजण दिवसरात्र कष्ट करून पैसे कमावत असतात. या पैशातून त्यांना नवीन स्वप्नातील घर बनवायचे असते. मात्र घर बांधत असताना अनेकांकडून चुका होत असतात ज्या त्यांना आयुष्यभर सहन कराव्या लागू शकतात. नवीन घर बनताना सर्वात प्रथम वस्तू शास्त्र पाहिले पाहिजे. घराचे तोंड … Read more

5 New Hindu Temples in India : येत्या काळात भारताला मिळणार ही ५ भव्य हिंदू मंदिरे, जाणून घ्या मंदिराचे नावे

5 New Hindu Temples in India

5 New Hindu Temples in India : भारत हा एक असा देश आहे जिथे सर्वाधिक प्राचीन मंदिरे आढळून येतात. तसेच ही प्राचीन मंदिरे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगभरातील अनेक पर्यटक ही प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी भारतात येत असतात. तसेच भारतातील नागरिकही या प्राचीन मंदिरांचे जतन करत आहेत. आता येत्या काळात देखील भारताला ५ भव्य हिंदू मंदिरे मिळणार … Read more

Missing Titanic Submersible : टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या पाणबुडीत अडकलेल्या सर्व ५ जणांचा मृत्यू

Missing Titanic Submersible :- टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघाल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या टायटॅनिक पाणबुडीतील सर्व 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या लोकांमध्ये ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग आणि पाकिस्तानी टायकून शहजादा दाऊद यांचीही नावे आहेत. टायटन पाणबुडीतील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला दुजोरा देत पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटने श्रद्धांजली वाहिली … Read more

Real Estate: पुण्यात फ्लॅट घ्यायचा प्लॅन आहे का? ‘या’ ठिकाणी मिळेल तुम्हाला स्वस्तात फ्लॅट, वाचा डिटेल्स

आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुंबई, पुणे किंवा नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये घर किंवा फ्लॅट घ्यायची इच्छा असते. त्या दृष्टिकोनातून अनेक जण प्रयत्न देखील करत असतात. परंतु जेव्हा आपण मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट घेण्याचा विचार करतो. त्यावेळी सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या डोक्यात विचार येतो तो त्या ठिकाणी असलेल्या फ्लॅटच्या किमतींचा आणि आपला बजेट. कारण या गोष्टी … Read more

Talathi Bharti 2023: तलाठी होण्याची सुवर्णसंधी! राज्यात 4685 तलाठी रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, वाचा महत्त्वाची माहिती

कोरोना कालावधीपासून राज्यामध्ये सर्व विभागांच्या भरती प्रक्रिया या थांबवण्यात आलेल्या होत्या. परंतु आता अनेक विभागांच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असून काही भरतीसाठीच्या जाहिराती देखील काढण्यात आलेले आहेत. यामध्ये जर आपण तलाठी भरतीचा विचार केला तर उमेदवारांना बऱ्याच दिवसांपासून तलाठी भरतीचे वेध लागलेले होते. अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण आणि तरुणी चातकासारखी या भरतीची वाट … Read more

Rare Fruit: हे आहे दुर्मिळ फळ! वर्षातील फक्त 2 महिने मिळते बाजारात, आयुर्वेदात आहे विशेष स्थान

निसर्गाने मानवाला इतके भरभरून दिले आहे ही निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही मानवाला अनेक अंगांनी उपयुक्त आहे. निसर्गातील वनसंपदा हा आयुर्वेदाचा एक समृद्ध स्त्रोत म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याचप्रकारे विविध प्रकारचे पालेभाज्या तसेच फळे देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून त्यांना आयुर्वेदामध्ये विशेष स्थान आहे. अगदी याच पद्धतीने अशी अनेक प्रकारचे फळे आहेत. त्याबद्दल आपल्याला … Read more

Mansoon News: महाराष्ट्रात वाढणार मान्सूनचा वेग! ‘या’ तारखेपासून होईल पावसाला सुरुवात, इतर राज्यांमध्ये देखील बरसणार मान्सून

बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मान्सून हा कोकणातच रखडलेला असून तो लवकरच वेग घेईल अशी माहिती हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे. सध्या मान्सून वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून चक्रीवादळ आता पुढे सरकल्याने मान्सूनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून … Read more

निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर, दि.22 जुन (जिमाका वृत्तसेवा) – खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार बी-बियाणे, खते मिळतील याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, … Read more

वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि.२२ जून (उमाका वृत्तसेवा) – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयाचे विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या … Read more

पुणतांबा मंडळातील ६२८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाखांची अतिवृष्टी नुकसान भरपाई

शिर्डी, दि.२२ जून (उमाका वृत्तसेवा):- सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पुणतांबा मंडळातील सुमारे ११ गावांतील ६ हजार २८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाख रुपयांची शेती पिकांची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. या संदर्भात माहिती … Read more

Ration Card News : मस्तच! आता रेशन कार्ड नसले तरीही मिळणार मोफत रेशन, जाणून घ्या प्रक्रिया

Ration Card News

Ration Card News : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच कमी दरामध्ये देखील धन्य रेशन कार्ड धारकांना दिले जाते. कोरोना काळापासून केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून या मोफत … Read more

Jio Cheapest Recharge Plan : जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! प्रतिदिन 7.5 रुपयांत मिळेल अमर्यादित कॉलिंग आणि डेटा

Jio Cheapest Recharge Plan

Jio Cheapest Recharge Plan : टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओकडून ग्राहकांना अनेक स्वस्त प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे रिलायन्स जिओकडे अनेक नवीन ग्राहक देखील आकर्षित होत आहेत. आता जिओकडून ग्राहकांसाठी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यात आला आहे. जीवच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे देशातील लाखो जिओ ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. कमी … Read more

Tourist Place In Maharashtra : पावसाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना द्या भेट, सहल होईल अविस्मरणीय

Tourist Place In Maharashtra

Tourist Place In Maharashtra : महाराष्ट्र राज्याला देखील एक सुंदर असा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील निसर्गाने नटलेली अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमी आकर्षित करत असतात. तसेच पावसाळ्यात तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊन तुमच्या सहलीचा आनंद वाढवू शकता. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांना समुद्र किनारे आणि मोठमोठे डोंगर लाभलेले आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जाणे तुमचा आनंद … Read more

3 Business Idea : हे 3 व्यवसाय तुम्हाला करतील मालामाल! भविष्यात देतील लाखोंचा नफा, जाणून घ्या सविस्तर

3 Business Idea

3 Business Idea : आजच्या काळात अनेकजण नोकरी न करता व्यवसायाकडे वळत आहेत. तसेच अनेकजण सध्या छोटे मोठे व्यवसाय करताना दिसत आहेत. व्यवसायामध्ये अधिक नफा कमवून कमी वेळेत श्रीमंत देखील झालेली अनेक उदाहरणे समाजात आहेत. तुम्हीही व्यवसाय करू इच्छित आहेत आणि तुम्हाला व्यवसायाबद्दल जास्त माहिती नसेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही असे अनेक व्यवसाय … Read more

5 Famous Mango Varieties : हे पाच आंबे देशात आणि जगात लोकप्रिय आहेत ! एकदा वाचाच

5 Famous Mango Varieties

5 Famous Mango Varieties : भारतात पिकणाऱ्या आंब्याची मागणी जगभरात कायम आहे. येथे अनेक प्रकारचे आंबे आहेत ज्यासाठी लोक महिनोमहिने आंब्याचा आस्वाद घेतात. आता ही प्रतीक्षा संपली असून देशातील बाजारपेठेत अनेक प्रकारचे स्वादिष्ट आंबे विकले जात आहेत. एवढेच नाही तर हे आंबे परदेशातही निर्यात होत आहेत. परदेशातही या आंब्याचे अनेक चाहते आहेत ज्यांना त्यांचा आस्वाद … Read more

Cotton Farming : कापूस उत्पादक शेतकरी इकडे लक्ष द्या ! यंदा फक्त या…

Cotton Farming

Cotton Farming : कापूस पेरणीची वेळ आली आहे. अनेक राज्यांत त्याची सुरुवात झाली आहे. कापड तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. यासोबतच कापसाच्या बियापासून तेलही बनवले जाते. त्यामुळेच बाजारात कापसाचे दर चांगले राहतात. कापूस ही जगातील महत्त्वाच्या पिकांमध्ये गणली जाते. क्षेत्रफळाच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतात कापसाची लागवड सर्वाधिक आहे. येथील शेतकरी बीटी कापसाची लागवड … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्यांना २४१ कोटींचा निधी ! थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टी सहित सततच्या पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील सततच्या पावसाने केलेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी २४१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दि.२० जून रोजी जारी करण्यात आला आहे. मदतीचा निधी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला … Read more

DA Hike : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १६ टक्के वाढ, मिळणार ५ महिन्यांची थकबाकी, आदेश जारी

DA Hike

DA Hike : केंद्र सरकारकडून मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ केली आहे. तसेच येत्या काळात देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. कारण त्यांची पुढील DA वाढ देखील लवकरच होऊ शकते. केंद्र सरकारच्या DA वाढीनंतर विविध राज्यातील सरकारकडून देखील कर्मचाऱयांच्या DA मध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा … Read more