सहकारी साखर कारखानदारीला बदल हवा – आमदार आशुतोष काळे
कोपरगाव येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७०व्या गळीत हंगामाची सांगता झाली. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी सहकारी साखर कारखानदारीसमोरील आव्हाने आणि बदलत्या काळानुसार सुधारणांची गरज यावर भाष्य केले. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, २००० साली महाराष्ट्रात १२८ सहकारी आणि केवळ ९ खासगी साखर कारखाने होते. गेल्या २५ वर्षांत खासगी कारखान्यांची संख्या झपाट्याने … Read more