‘…अन्यथा या अनर्थास मनपा जबाबदार असेल’
अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : पावसाळ्यामध्ये शहरातील काही भागांमध्ये नेहमीच पाणी शिरण्याच्या तक्रारी समोर येत असतात. या गोष्टीला मनपाचे कामकाजाचे नियोजन तसेच इतर काही नैसर्गिक गोष्टीही कारणीभूत असतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे मनपा कायमच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील गायब झालेले नैसर्गिक ओढे, नाले शोधावेत अन्यथा भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे अनेक समस्या … Read more