थोडंसं मनातलं : ऑनलाईन शिक्षण किती विद्यार्थ्यांचे बळी घेणार ? ॲड शिवाजी अण्णा कराळे
नमस्कार मित्रांनो, सध्या देशात करोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत आणि त्यामुळेच कोरोना आटोक्यात येत आहे. सरकारने 31जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. असे असले तरी जनतेच्या अडचणी सुटाव्यात म्हणून छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. परंतु गेले दोन महिन्यांपासून लोकांना काहीही कामधंदा नसल्याने अर्थिक … Read more