त्यांचे परीक्षेतही राजकारण …तनपुरे यांचा भाजप वर आरोप !
अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. असा गंभीर आरोप उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी … Read more