कौटुंबिक वादातून आईने दोन मुलींसह घेतली विहिरीत उडी

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील विवाहितेने पोटच्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेतली. आईचा मृत्यू झाला, मुली सुदैवाने बचावल्या. सोनाली संतोष तुपे (२५) या महिलेने रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कौटुंबिक वादातून आरोही (अडीच वर्षे) व सई (चार वर्षे) या मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोनालीचा पाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्वाॅरंटाइन पती-पत्नी दोन मुलांसह गायब !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- राहुरी मध्ये क्वाॅरंटाइन केलेल्या पती-पत्नी आपल्या दोन लहान मुलासह पळून गेले आहेत. या जोडप्याने शाळेत क्वाॅरंटाइन केलेल्या एकाची मोटरसायकलही पळवून नेल्याने प्रशासनात खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक रविवारी पहाटेच्या वेळात ही घटना घडली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेरून गावात दाखल होणाऱ्यांची तपासणी करून क्वाॅरंटाइन करण्याचे आदेश आहेत. ३ दिवसांपूर्वी … Read more

CM Uddhav Thackeray Live Updates : लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही…

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन – 4 ची कालपासून सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. Live Updates साठी पेज रिफ्रेश करा  रेड झोन हा लवकरात लवकर रेड झोन करणं ही दोन आव्हानं आहेत, ग्रीन झोन कोरोनामुक्त ठेवायचा आहे मनुष्यबळ कमी पडत असेल तर … Read more

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी संवाद

जळगाव, (जिमाका) दि. 18 : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे 279 रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील सामान्य रुग्णालयातून जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला व तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि.18 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि 18: “बाल नाट्य ते भयकथा असा विस्तृत पट आपल्या लेखणीतून  साकारणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक,चित्रकार, आस्वादक, विज्ञानवादी रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे, एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. “मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, राज्य शासनाच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने करण्यासाठी, मार्च … Read more

जाणून घ्या वारंवार पिंपल्स येण्याची कारणे…

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- सध्या आधुनिक लाईफस्टाईलमध्ये सुंदर दिसणे खूप इम्पॉर्टन्ट मानले जाते. चेहरा सुंदर दिसण्यासाठी हजारो रुपयांचे सौंदर्य प्रसाधने वापरली जातात. परंतु तरुण तरुणींना बऱ्याचदा पिंपल्सचा सामना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा या युवा वर्गामध्ये नैराश्य देखील येते. त्यामुळे हे कशामुळे होते याचे मूळ कारण आपण समजावून घेऊया. म्हणजे  त्यावर उपाययोजना करता येतील. … Read more

रत्नाकर मतकरींच्या निधनाने महाराष्ट्राने बहुआयामी ‘रत्न’ गमावले! : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 18 : ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक बहुआयामी ‘रत्न’ गमावले आहे. त्यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत. मतकरी हे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकारही होते. त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, … Read more

महाराष्ट्राचं साहित्य, कला, सांस्कृतिकविश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं

मुंबई, दि. 18 :- ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं असून साहित्यिक, रंगभूमी, सांस्कृतिक क्षेत्रातलं रत्नाकर मतकरी यांचं योगदान चिरंतन राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले, रत्नाकर मतकरी यांच्या … Read more

कोरडा खोकला येतोय ? करा हे घरघुती उपाय

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-वातावरण बदलले किंवा वातावरणातील प्रदूषण वाढले की सर्दी होते. त्यानंतर खोकला हा ठरलेलाच. बऱ्याचदा अनेक औषधे घेऊनही काहींना फरक पडत नाही. खोकला होणे ही एक सामान्य समस्या आहे. हे त्रासदायक असते. काही घरघुती उपाय करून आपण या त्रासांपासून मुक्त होऊ शकतो. परंतु इतर काही आजार असेल तर वैद्यकीय सल्ला महत्त्वाचाच. … Read more

कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १० हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.१८- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १०  हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४० घटना घडल्या. त्यात ८१९ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १७ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख १० हजार १४० गुन्हे नोंद … Read more

मुलांनो, तुम्हाला हॅण्डसम दिसायचय? करा ‘हे’ घरगुती उपाय

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- मुलींप्रमाणेच मुलांमध्येही सुंदर दिसण्यासाठी धडपड सुरु असते. मुलेही अनेकविध प्रकार किंवा इतर संसाधने वापरून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच हॅण्डसम दिसाल. १) पुदिना  पुदिना चेहऱ्यासाठी चांगला आहे. पुदिना आणून तो सुकवून त्याची पूड करुन घ्या. ज्यावेळी तुम्हाला … Read more

या एका सोप्या उपायाने तुमच आरोग्य राहील चांगलं !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- सध्याची धावपळयुक्त जिवनशैली, आहाराकडे होणारे दुर्लक्ष, फास्टफूड खाणे, किंवा वातावरणातील बदलामुळे ही आपल्या पोटात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात. वेळीच या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं असतं. ज्यावेळी दीर्घकाळपर्यंत हे बॅक्टेरिया शरीरात असतात. त्यावेळी सतत तोंडात थुंकी जमा होण्याची समस्या उद्भवते. शरीरात प्रामुख्याने फर्मिक्यूट, बॅक्टेरॉइड, एक्टिनोबॅक्टीरिया आणि प्रोटोबॅक्टीरिया असतात. ते … Read more

महाराष्ट्राचे साहित्य’रत्न’ निखळले

मुंबई, दि. 18 :- महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमूल्य असे साहित्य ‘रत्न’ निखळले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते.  त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ … Read more

मानवतेच्या जाणिवेतून राबवित असलेला ‘डिक्की’चा उपक्रम स्तुत्य

णे, दि. 18 : कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदीमध्ये अडकलेले मजूर, कामगार, बेघर नागरिक तसेच विद्यार्थी यांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत, या मानवतेच्या जाणिवेतून  ‘डिक्की’ तर्फे गरीब गरजूंसाठी करण्यात आलेल्या अन्न वितरण व्यवस्थेचा उपक्रम हा स्तुत्य असल्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ.अशोक मोराळे यांनी सांगितले. यावेळी  दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ.मिलिंद कांबळे, राजेश बाहेती, भारत आहुजा, राजू वाघमारे, महेश राठी, चेतन पटेल हे उपस्थित … Read more

आहारात रोज चपाती खाताय ? जाणून घ्या ‘या’ फायदेशीर गोष्टी

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजार बळावत चालले आहेत. बैठे काम आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन वाढण्याची समस्या कॉमन झालेली आहे. घरी तयार केलेल्या अन्नाचे सेवन बहुतांश लोक करत आहेत. पण सतत चपाती आणि भात खाऊन वजन वाढण्याची शक्यता आहे. परंतु जर आपण आहारात चपाती सेवन करत असाल तर काही गोष्टी … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे ‘नगरसेतू ॲप’ विकसित

सोलापूर, दि.18:- मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन किराणा, भाजीपाला फळे तसेच  औषधे, मिनरल वॉटर, हॉस्पिटल उपचार इत्यादी माहितीसाठी व खरेदीसाठी नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांची व ग्राहकांची चांगली सोय होत आहे. नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेणे एकदम सोपे आहे. अँड्रॉइड मोबाइल फोनच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड करून घेऊन ग्राहकांना आवश्यक … Read more

नगरी माणसे माणुसकी जपणारी ,कामाला येथेच येऊ….

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- आज राहत केंद्राद्वारे १९३ परप्रांतीय  श्रमिकांना राज्य परिवहन महामंडळाद्वारे त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय  खासगी वाहनांमधून ३१३ लोकांना घरी रवाना करण्यात आले. काल ८८ परप्रांतीयांना शासकीय सुविधेद्वारे मोफत तर १८४ श्रमिकांना खाजगी वाहन वाहनांद्वारे रवाना करण्यात आले. जाताना सर्वांना शिजवलेले अन्न, तहान आणि भूक लाडू , गरजेनुसार औषधे सोबत दिलेली … Read more