जिल्हा ‘कोरोना’मुक्त राहण्यासाठी नियोजन करा : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

चंद्रपूर, दि. 14  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुदैवाने कोरोना आजाराचा अधिक प्रादुर्भाव नाही. त्या दृष्टीने आपले नियोजनही उत्तम आहे.मात्र सध्या मोठ्या प्रमाणात मजूर, कामगार, विद्यार्थी यांचे रेड झोन मधून येणे-जाणे होत आहे. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी. जिल्हा कोरोना मुक्त राहील अशा प्रकारचे आपले नियोजन असावे, अशी सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, … Read more

ऑनलाईन बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. १४: बालकांचे ऑनलाईन लैंगिक शोषण हा अतिशय संवेदनशील विषय असून याबाबत सर्वांनी एकत्रितरित्या काम करून बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची आणि ऑनलाईन महाजालातील बालकांच्या लैंगिक विषयाशी संबंधित बाबींना कायद्याच्या चौकटी खाली आणण्याची आवश्यकता महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ यांच्या … Read more

अहमदनगर शहरात बुलेटने घेतला आजोबांचा जीव !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अहमदनगर शहरात दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. बबन भानुदास तोडमल ( वय- ६० रा . बुन्हाणनगर नगर ) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी ( दि १० ) सकाळी साडेनऊच्या सुमारास नगर- बुन्हाणनगर रोडवरील बोचरी नाक्याजवळ घडली . याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात … Read more

‘अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ मोहिमेचे सर्वेक्षण अचूक करा – पालकमंत्री

अमरावती :  कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संपूर्ण जिल्ह्यात  ‘अमरावतीकर, मात करुया करोनावर’ ही मोहीम राबविण्यात येत असून, मोहिमेचा तिसरा टप्‍पा  सुरु करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण अचूक असावे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात रूग्णालये व आरोग्य सेवा अद्ययावत व सुसज्ज करण्याबाबत परिपूर्ण आराखडा करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. मोहिमेत घरोघरी जाणाऱ्या … Read more

बच्चू कडू चेहरा लपवून चालले होते प्रतिबंधित क्षेत्रात,पोलिसांनी केले असे काही…

राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शहरातील फतेह चौकातून प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस शिपायांनी बच्चू कडू यांना अडवून आतमध्ये जाण्यास विरोध केला. नंतर लक्षात आले की, बच्चू कडू यांनी हे ‘स्टिंग ऑपरेशन’ केलं आहे. झालं अस, अकोल्यातील कमटेन्मेंट झोनमध्ये फिजिकल डिस्टसिंगचा बोजवारा उडाल्याचं चित्र गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्यात पहायला मिळालं. या … Read more

लॉकडाऊनच्या काळात ३७९ गुन्हे दाखल २०७ लोकांना अटक

मुंबई दि. १४ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३७९ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३७९ गुन्ह्यांची नोंद … Read more

25 वर्षीय तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अकोले तालुक्यातील उंचखडक चु , येथील कृष्णा रमेश देठे , वय २५ या तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली . या प्रकरणी भास्कर शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या खबरीवरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर  … Read more

पोलिसांवर हल्ल्यांच्या २१८ घटना ७७० व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि.१४ :  राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ६  हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २१८ घटना घडल्या. त्यात ७७० व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १३ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,०६,५६९ गुन्हे नोंद झाले असून २०,१९५ … Read more

स्वतःच्या मनानेच डाएट करताय? होऊ शकत ‘हे’

आज बदलत्या जिवनशैलीमुळे वजन वाढण्याचे किवा स्थूलपणा येण्यासारखे विकार जडत आहेत. यासाठी अनेक लोक डाएट प्लान करतात. हे डाएट तज्ञांच्या सल्ल्याने झाले तर त्याचा परिणाम सकारात्मक होतो परंतु मनानेच डाएट सुरू केले तर आरोग्याला नुकसान पोहोचू शकतं, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. प्रतिबंधित आहार घेणारे लोकं अचानक रिच डाएट घेऊ लागले तर त्यांचं आयुष्य … Read more

रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला,दि.१४(जिमाका)-  कोविडबाधीत  रुग्ण हा मनाने खचलेला असतो.  त्या रुग्णाला  उत्तम उपचार देतानाच जेवण, औषधे, सेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक बळ देऊन  सर्वोत्तम सेवा द्या,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले. अकोला जिल्ह्यातील कोरोना फैलावाबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज … Read more

कोविड हॉस्पिटलला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली भेट

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला अहमदनगर दक्षिण चे खासदार डॉ, सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. कोरोनच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी याठिकाणी करण्यात आलेल्या वैद्यकीय उपाययोजनांची तसेच इतर सर्व बाबींची पाहणी केली व आढावा घेतला. अहमदनगर मधील नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन सुसज्ज … Read more

क्रिकेटप्रेमींना खुशखबर! BCCI क्रिकेटरांना उतरवणार मैदानात

नवी दिल्ली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केले व त्याचा परिणाम सर्वच घटकांना भोगावा लागला. खेळाडूही यापासून बचावले नाही. सर्व क्रिकेट स्पर्धा सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. चाहत्यांनीही आपल्या आवडत्या प्लेयरसना आणि सामन्यांना पाहून खूप कालावधी लोटलाय. आता बीसीसीआयच्या वतीनं खेळाडूंना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी … Read more

आता राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आहे. सर्वात जास्त रुग्ण राज्यात आहेत. याच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री … Read more

कोठडीतून पळून गेला,आणि मंदिरात जावून लपला.. अखेर पोलिसांनी अटक केलीच !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस कोठडीतील पळून गेलेला आरोपी प्रविण पोपट गायकवाड यास गुरूवारी पहाटे पाच च्या दरम्यान महादेवाच्या मंदीरातून झोपलेला अवस्थेतच अचानक छापा टाकून ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री पारनेर ग्रामीण रूग्णालयातुन पोलिसांच्या हाताला झटका देवुन पळालेला आरोपी प्रविण उर्फ मिठु पोपट गायकवाड याला वडनेर हवेलीच्या डोंगरावरील महादेव मंदिरातुन गुरूवारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळीत भ्रष्टाचार, ‘या’ सत्ताधारी आमदाराची पोलिसांत तक्रार !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीची विक्री करणाऱ्या केंद्रचालकांनी मोठा भ्रष्टाचार करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केला आहे. या अर्जात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत … Read more

अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स14 मे 2020, वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या ०७ व्यक्तीच्या अहवालांची प्रतीक्षा असून आज रात्री पुन्हा १९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ६० व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या असून त्यापैकी ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १६ रुग्णांवर उपचार सुरू … Read more

अंड्यांच्या टरफलांचा वापर करून हजारो रुपयांची कमाई

अंडे हे सर्वांना परिचित आहेत. देशात सर्वात जास्त खाल्ला जाणार्‍या पदार्थांपैकी अंडे हे एक आहे. या अंड्यांमधून लाखोंची उलाढाल होत असते. परंतु याच्या टरफल्यापासून हाजोरींची उलाढाल होते असे संगितले तर आपला विश्वास बसेल ? परंतु हे खर आहे. छत्तीसगढ येथील सरगुजा जिल्ह्यातील महिलांनी अंड्याची टरफले उपयोगात आणण्याची अभिनव कल्पना शोधून काढली आहे. इतकेच नव्हे, तर … Read more

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत असतानाच मान्सूनपूर्व पावसामुळे होणारे नुकसान तसेच पावसाळ्यात येणार्‍या नैसर्गिक आपत्ती, पूर आदींचा सामना करण्यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे. यासंदर्भात, सर्व यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तसेच पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी  व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यासाठीचे नियोजन … Read more