शिर्डी विमानतळासाठी मिळणार ‘एवढा’ निधी ; सुरु होणार ‘या’ नव्या सुविधा

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केलेल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिर्डी विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी एक हजार ३६७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. शिवाय लवकरच नाईट लँडिंग व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने शिर्डी व … Read more

चासमध्ये बनवली जाणार अहिल्यादेवी होळकर सृष्टी ! “स्त्री सक्षमीकरण केंद्रासह” अनेक उपक्रम…

चास (ता. नगर) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ 588 कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभारण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला असून, अद्याप त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. 66 एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या सृष्टीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची योजना आहे. या सृष्टीमध्ये स्त्रियांना सशक्त करण्यासाठी विशेष … Read more

Post Office ची ही योजना ठरणार गेमचेंजर ! पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार 5 लाख 38 हजार रुपयांचे व्याज

Post Office Scheme

Post Office Scheme : सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत आणि म्हणूनच गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू लागले आहेत. सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना एक चांगला पर्याय ठरत आहेत. याशिवाय अनेक जण बँकांच्या एफडी योजनांमध्ये देखील गुंतवणूक करत आहेत. पण जर तुम्ही पोस्टाच्या बचत योजनेत … Read more

दुबई मधून स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा हि बातमी वाचाच…

कन्नड अभिनेत्री रान्या रावला दुबईहून भारतात मोठ्या प्रमाणात सोने आणताना अटक करण्यात आली आहे. ती एमिरेट्सच्या विमानाने केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली असताना डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) अधिकाऱ्यांनी तिच्या हालचालींवर संशय घेतला. तपासानंतर 12.56 कोटी रुपये किमतीचे 14.8 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याच्या तस्करीसाठी तिने कपड्यांमध्ये सोने लपवले होते. गेल्या काही … Read more

मागील दहा हजार वर्षांतील सर्वात बोगस अर्थसंकल्प ! सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या अर्थसंकल्पाला “मागील दहा हजार वर्षांतील सर्वात बोगस” असल्याचे संबोधले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ लेखक आणि व्यंगचित्रकार आचार्य अत्रे यांची आठवण काढत, “आज ते असते, तर त्यांनीही असा बोगस अर्थसंकल्प पाहिला नसल्याचे म्हटले असते”, असे विधान केले. उद्धव ठाकरे … Read more

शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांचा धक्का ! काय आहे संपूर्ण प्रकरण?

नगर शहरात सार्वजनिक ठिकाणी धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ८ मार्च रोजी भुईकोट किल्ल्याजवळ, नगर क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. आरोपीचे नाव फुरकान अन्वर कुरेशी (वय २५, रा. नागरदेवळे फाटा, ता. नगर) असे असून, पोलिसांनी त्याच्याकडून धारदार तलवार जप्त केली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अंमलदार … Read more

अहिल्यानगर शहरात खळबळ ! प्रसिद्ध व्यापारी बेपत्ता, पोलिसांचा तपास सुरू

नगर शहरातील चितळे रोड परिसरातील दीपक ऑईल डेपोचे मालक दीपक लालसिंग परदेशी (वय ६८, रा. बोल्हेगाव गावठाण) हे २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून कसून तपास करत आहेत. मात्र, अद्याप त्यांचा काहीही शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी… दीपक परदेशी हे २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता … Read more

शिर्डी तीर्थक्षेत्राला विशेष निधी मिळण्यासाठी जगताप दाम्पत्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

११ मार्च २०२५ शिर्डी : २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील प्रलंबित विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा, अशी मागणी शिर्डी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा … Read more

थरारक! बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले, मानेचा व पोटाचा भाग फाडला – राहुरी तालुक्यात भीतीचे वातावरण!

राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात सोमवारी पहाटे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत बिबट्याने शेतकऱ्याचे शीर धडापासून वेगळे करीत मानेचा व पोटाचा मोठा भाग फाडून खाल्ला. या भीषण घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शोभाचंद उर्फ बोजी सिताराम गव्हाणे (वय ५५) असे या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव … Read more

शेतमालकांवर मजुरांच्या वाढत्या टंचाईची टांगती तलवार !

११ मार्च २०२५ सुपा : शेतीसाठी येणारा अमाप खर्च, त्यात अधिक क्षेत्र असल्याने मजुरांची व आर्थिक टंचाई, कामासाठी येण्याच्या विणवण्या, त्यात शेतमजूरांच्या संख्येत होणारी घट, सातत्याने होणारी मजुरीच्या दरात होणारी वाढ, यामुळे शेती न परवडण्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. शेतातील विविध कामे करण्यासाठी लागणाऱ्या शेतमजुरांच्या दरात वाढ झाली आहे. काही वर्षापासून सातत्याने वाढत … Read more

शिर्डीत पनीर भेसळ करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

११ मार्च २०२५ साकुरी : शिर्डी व परिसरात लग्नसराई तसेच विविध कार्यक्रमांमध्ये जेवणावळींसाठी पनीरला मोठी मागणी आहे. हॉटेल, ढाबे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही पनीर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते; मात्र वाढत्या मागणीमुळे हलक्या दर्जाचे आणि बनावट पनीर मोठ्या प्रमाणावर विकले जात असून, अन्न व औषध भेसळ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या हलक्या … Read more

अकोले आगारचा प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ : उडत्या छताची बस प्रवाश्यांसहित धावते घाटातून

११ मार्च २०२५ भंडारदरा : अकोले आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळत असून, कसाऱ्याला धोकादायक अवस्थेतील बसेस पाठवल्या जात असल्याचे समोर आले आहे. तारेने आणि दोरीने बांधलेल्या तसेच उडत्या छताच्या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या जात असून, यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आगार हे ग्रामीण भागातील एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी एस. … Read more

शेती बरोबरच परिसरातील पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न देखील लागणार मार्गी : आ.हेमंत ओगले

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : प्रवरा नदीला पाणी सुटणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आमदार ओगले यांनी श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघातील प्रवरा नदीवरील के.टी. वेअर भरण्याची मागणी केली होती. नदीवरील बंधाऱ्यांनी पाण्याचा तळ गाठला असून सदर बंधारे भरणे आवश्यक होते. नदी पात्रात पाणी सुटणार असल्याने शेती बरोबरच परिसरातील … Read more

कुत्तरवाडी तलावातून पाणी उपसा असाच चालू राहिल्यास पाणी टंचाईचा धोका ! पिण्याचे पाणी मिळणेही होऊ शकते कठीण…

११ मार्च २०२५ तिसगाव : कुत्तरवाडी (ता. पाथर्डी) तलावातून राजरोस कृषि पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे.परिणामी, तलावातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत चालला आहे.पाण्याचा उपसा तातडीने थांबवावा,अन्यथा तलावावर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. फेब्रुवारी पासूनच तालुक्यातील पाणी साठवण्याचे विविध स्रोत संपण्याच्या मार्गावर आहेत.काही गावांमध्ये पाण्याचे सर्व स्रोत कोरडे पडून पाण्याची मागणी आता वाढू … Read more

महाराष्ट्राला मिळणार 12वी Vande Bharat ; 10 तासांचा प्रवास फक्त 7 तासात ! मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, पण….

Mumbai Vande Bharat Express

Mumbai Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती येत आहे. महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असे दिसते. खरेतर, सध्या महाराष्ट्रात 12 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. मुुंबई-गांधीनगर, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-जालना, मुंबई-मडगाव, मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, नागपूर-बिलासपूर, नागपूर-इंदोर, नागपूर-सिकंदराबाद, पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या ‘वंदे भारत’ राज्यात धावत आहेत, महत्त्वाचे म्हणजे या … Read more

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता मोबाईलवरच कळणार एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन, तुमची बस कुठं पोहचली हे कसं चेक करणार ?

Maharashtra ST Location

Maharashtra ST Location : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता एसटी महामंडळाच्या बसचे लाईव्ह लोकेशन सुद्धा समजणार आहे. सध्या राज्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी तसेच एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी आजही लाल परीचा पर्याय सर्वात बेस्ट पर्याय ठरतो. राज्यात रेल्वे प्रमाणेच बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. मात्र लाल … Read more

अर्थ संकल्पातील ह्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल ! Radhakrishna Vikhe Patil यांनी स्पष्टच सांगितलं…

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा राज्यातील नदीजोड प्रकल्पाला निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील तरतुदीने मोठे पाठबळ मिळेल.गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीडसाठी केलेल्या अर्थिक तरतुदी मुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे महायुती सरकारचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. … Read more

राज्यातील गड, किल्ले, दुर्गांचे संवर्धन करणार ! वाढदिवसानिमित्त MP Nilesh Lanke यांचा संकल्प

MP Nilesh Lanke : स्वराज्याच्या गड किल्ल्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे सहयाद्रीच्या कुशीतील गड, किल्ले तसेच दुर्ग यांच्या संवर्धनाची मोहिम महिन्यातून एका रविवारी करण्याचा संकल्प खासदार नीलेश लंके यांनी वाढदिवसानिमित्त केला. रविवार दि.१६ मार्च रोजी या मोहिमेस शिजन्मभुमी किल्ले शिवनेरी येथून सुरूवात होणार असल्याचे खा. लंके यांनी यावेळी जाहिर केले. हंगे येथे खा. नीलेश लंके यांच्या … Read more