तरुण झाला ‘पबजी’ चा वेडा

सोलापूर : मोबाईलमधील ‘पबजी गेम’चे दुष्परिणाम दररोज ऐकावयास मिळत असतानाही तरुणाई या गेमच्या आहारी जात आहे. रात्रंदिवस हा गेम खेळत असल्याने सोनंद (ता. सांगोला) येथील एका २१ वर्षीय युवकाचे मानसिक संतुलन बिघडल्याचा प्रकार समोर आला असून त्याला सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ पालकांवर आली आहे. सोनंद येथील हा युवक शेती व घरातील किरकोळ … Read more

केजरीवाल शेतकऱ्यांना देणार १०० कोटींची भेट!

दिल्लीत आगामी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने आम आदमी पक्ष मतदारांना आकर्षित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. मोफत मेट्रो, मोफत वीजनंतर आता केजरीवाल सरकार ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यावर विचार करत आहे. ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यासंदर्भात एक कॅबिनेट नोट तयार केली जात असून लवकरच ती सरकारकडे पाठवली जाणार आहे. … Read more

या एका चुकीमुळे सनी देओल, करिश्मा कपूर गोत्यात!

जयपूर : जवळपास २० वर्षांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेल्वेची चेन खेचल्याप्रकरणी अभिनेता व खासदार सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यावर रेल्वे न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत. परंतु दोघांनीही रेल्वेच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. १९९७ मध्ये ‘बजरंग’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना ही घटना घडली होती. अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या सनी देओल आणि करिश्मा … Read more

धनंजय मुंडे म्हणतात… तर जनतेसमोर मी फाशी घेईल

परभणी : विधान परिषदेत भाजपसह आमदारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी एकावरही कारवाई केली नाही. राज्यातील १२ कोटी जनतेसमोर तुम्ही या अन् मीही येतो. पुरावे खोटे निघाल्यास जनतेसमोर मी फाशी घेईल, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिले. शहरातील श्रीकृष्ण गार्डन येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा गुरुवारी (दि.१९) घेण्यात आला. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर प्रश्नी सोडले मौन !

नाशिक : अयोध्येतील राममंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना काही बोलघेवडे लोक वायफळ बडबड करीत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर प्रश्नी मौन सोडले. प्रभू रामचंद्रांसाठी तरी डोळे मिटून भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, अशी हात जोडून विनंती करतो, असेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत बहुमत नसतानादेखील मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

कर्जत-जामखेडच्या विकासासाठी ‘रोहित पॅटर्न !

‘कर्जत-जामखेड परिसरातील मतदारांचा केवळ निवडणुकीत मतदानापुरताच वापर करण्यात आला. मात्र, आपण परिसरातील विकासासाठी दृष्टिकोन विकसित करीत आहोत. त्यादृष्टीनेच शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित केले जात आहेत. कमी पाण्यामध्ये शेती, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन यांसारखे प्रयोग शेतकऱ्यांना माहीत व्हावेत, तसेच लोकांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या नवीन संधी, हेच आपले विकासाचे व्हिजन आहे. परिसरातील तलावांमध्ये साठलेला गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल. तुकाई … Read more

आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात ?

राहुरी :- मागील पाच वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झाले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सेनाच सत्तेवर येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येत आहेत. असे आ. कर्डिले म्हणाले. त्यामुळे आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नगर तालुक्‍यातील पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती … Read more

मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही – प्रा.राम शिंदे

कर्जत :- विरोधक म्हणतात, सूत गिरणीची चर्चा कुठेच झाली नाही. मग भूमिपूजन कसे? आपण सध्या चर्चा कमी करतो आणि काम करण्यावर जास्त भर देत आहोत. मतदारसंघात जे होत नव्हते, ते करून दाखवले, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी सांगितले. वालवड येथे संत सद्गुरु गोदड महाराज सहकारी सूत गिरणीच्या भूमिपूजनप्रसंगी शिंदे बोलत होते. व्यासपीठावर एच. यू. … Read more

शिर्डी मतदारसंघात सेनेकडून चार जण इच्छुक

शिर्डी-: विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याची चिन्हे दिसू लागल्याने पक्षांकडून मतदार संघनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत सेना भवनावर पार पडल्या. यावेळी शिर्डी मतदार संघातून विधानसभेसाठी शिवसेना नेते कमलाकर कोते, राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, जिल्हा संघटक विजय काळे यांनी मुलाखती दिल्या आहेत. राज्यात शिवसेना व भाजप … Read more

एक हॉटेल असे ही : पोटभर खा अन् हवे तेवढेच पैसे द्या

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अलबामामध्ये एक अनोखे हॉटेल सुरू झाले असून तिथले ताजे पदार्थ खाण्यासाठी लोकांची रांग लागते. या हॉटेलची खासियत म्हणजे, तिथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांंची निश्चित किंमत नाही. ज्याच्याकडे जेवढे पैसे आहेत, तेवढे देऊन तो तिथे जेवण करू शकतो. ज्या लोकांकडे काहीच पैसे नाहीत, ते जेवणाच्या बदल्यात लोकांना खाद्यपदार्थ वाढून भरपाई करू शकतात. ड्रेक्सेल अँड हनीबी … Read more

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिल्या राष्ट्रीय परिषदचे उद्घाटन संपन्न

प्रवरानगर लोणी :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा आज लोणी येथे पद्मश्री डॉक्टर अभय बंग , पद्मश्री डॉक्टर एच सुदर्शन, कुलगुरू डॉ वाय. एम. जयराज, प्र-कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे-पाटील यांच्या … Read more

सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा – डॉक्टर अभय बंग

अहमदनगर :- आदिवासींच्या आरोग्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन अहवालाच्या आधारे सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित ट्रायबेकॉन या परिषदेत ते बोलत होते. प्रवरा मेडिकल ट्रस्ट ने आदिवासी विकास मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि आदिवासी संशोधन व … Read more

आणि महिलेने झोपेत गिळली हिऱ्यांची अंगठी !

कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक चक्रावणारे प्रकरण समोर आले आहे. तिथे एका महिलेने झोपेदरम्यान पडलेल्या स्वप्नामध्ये आपली साखरपुड्याची अंगठी चोरी होण्यापासून वाचविण्यासाठी चक्क गिळून टाकली. मात्र जेव्हा जाग आली तेव्हा आपण खरोखरच असे केले असल्याचे तिच्या लक्षात आले. जेना इवान्स असे या महिलेचे नाव असून या घटनेबाबत तिने फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात ती … Read more

इतक्या वेळा झाला आहे पृथ्वीवर सामूहिक विनाश

न्यूयॉर्क : आजपासून सुमारे २६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला सामूहिक विनाशाला सामोरे जावे लागले होते. यादरम्यान संपूर्ण पृथ्वीवरून जीवजंतू गायब झाले होते आणि यासोबतच भूगर्भीय आणि बाह्य कारणांमुळे पृथ्वीवर सामूहिक विनाशाच्या घटनांची संख्या सहावर पोहोचली होती. एका ताज्या अध्ययनातून शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक मिशेल रेम्पिनो यांनी सांगितले की, सामूहिक विनाशाच्या कारणांचा … Read more

तरुणाला जिवंत जाळले !

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात अगोदरच गुन्हेगारीने कळस गाठला असतानाच एका २० वर्षीय दलित तरुणाला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उजेडात आली आहे. आंतरजातीय संबंध असल्याच्या संशयावरून वरील ऑनर किलिंगचा प्रकार घडला. पोटच्या गोळ्याला जिवंत जाळल्यामुळे जबर हादरा बसलेल्या आईनेसुद्धा प्राण त्यागला आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेवरून काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. … Read more

सासरच्या मंडळीकडून जावयास बेदम मारहाण

अहमदनगर : तु तुझ्या पत्नीला चांगले वागवत नाहीस. त्यामुळे आम्हाला आमची मुलगी घरी घेवून जायची आहे.त्यास पतीने विरोध केल्याने सासरच्या मंडळींनी लक्ष्मण रामचंद्र ताकवाले (रा. खेंडे, ता. पाथर्डी) यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी आई अलका या मध्ये आल्या असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगळ केली. तसेच जीवे मारण्याची … Read more

हिंदू विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू!

कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील दंतवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका हिंदू तरुणीचा हॉस्टेलच्या खोलीत संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे; परंतु आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबाकडून लावण्यात आला आहे. लरकाना जिल्ह्यातील बीबी आसिफा दंतवैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असलेली नम्रता चांदनी सोमवारी आपल्या … Read more

भांडखोर नवऱ्याने छाटले पत्नीचे नाक

लाहोर : पाकिस्तानमध्ये भांडखोर नवऱ्याने रागाच्या भरात चाकूने पत्नीचे नाक आणि डोक्यावरील केस छाटल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून तिच्यावर कृत्रिम नाकाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाझियाचा नवरा सज्जाद अहमद हा तिला सातत्याने मारहाण करायचा. लोखंडाची सळई आणि मिळेल त्या वस्तूने तो … Read more