पंतप्रधान उद्या मुंबई दौऱ्यावर ; मोदींच्या हस्ते होणार तीन युद्धनौका, एका पाणबुडीचा नौदलात समावेश

१४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : नौदलात १५ जानेवारीला दोन स्वदेशी युद्धनौका आणि एक डिझेल-विद्युत पाणबुडी यांचा समावेश करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यात मुंबईतील नौदलाच्या गोदीत या तीन युद्धनौका देशाला समर्पित करतील.स्वदेशी संरक्षण साहित्य निर्मिती आणि सागरी सुरक्षेच्या बाबतीत आघाडी घेण्याच्या भारताच्या वाटचालीतील हा मैलाचा दगड असेल. आयएनएस सुरत … Read more

४ मुले जन्माला घाला, २ लाख रुपये बक्षीस देतो ! मध्य प्रदेश सरकारच्या परशुराम कल्याण मंडळाच्या अध्यक्षांची अजब घोषणा

१४ जानेवारी २०२५ इंदौर : मध्य प्रदेश सरकारच्या परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण समुदायाला चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.चार मुले जन्माला घालणाऱ्या दाम्पत्याला १ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा देखील त्यांनी केली. मात्र यावरून वाद निर्माण होताच ही सरकारी योजना नसून आपण वैयक्तिकरीत्या बक्षीस देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. … Read more

…तर राज्य बंद पाडू : जरांगे पाटील ; मस्साजोगमध्ये दाखल होत मनोज जरांगेंनी काढली धनंजय देशमुख यांची समजूत

१४ जानेवारी २०२५ केज : प्रशासनाने आणि सरकारने आरोपी नव्हे तर देशमुख कुटुंबाला सांभाळायला हवे.मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय देशमुख कुटुंबीयांना शब्द दिला होता की, खंडणीतील आणि खुनातील आरोपींना सोडले जाणार नाही.आता मुख्यमंत्र्यांनी थेट कारवाई करून दाखवावी.या प्रकरणातील आरोपी सुटले तर आम्ही त्यांचे जगणे मुश्कील करू,राज्य बंद पाडू,असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. मस्साजोग … Read more

जलजीवन योजना जनतेसाठी की अधिकारी, ठेकेदारांसाठी ? खा. लंकेंचा कारवाईचा इशारा

१४ जानेवारी २०२५ राहुरी शहर : जलजीवन योजना ही जनतेच्या सेवेसाठी आहे की अधिकारी ठेकेदारासाठी आहे, हेच समजत नाही. त्यासाठी या प्रश्नावर संसदेच्या येत्या २९ जानेवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून जलजीवन योजनेची चुकीची बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी खासदार निलेश लंके यांनी दिला. राहुरी तालुक्यात घेतलेल्या आढावा बैठकीत … Read more

शिर्डीत अज्ञात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

१४ जानेवारी २०२५ शिर्डी : शहरातील नगर-मनमाड रस्त्याजवळ असलेल्या फुल मार्केट जवळील एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ असून त्याने पांढरा हाफ शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या हातावर ‘सुवर्णा’ असे … Read more

महाविकास आघाडीतील नेत्यांचा समन्वयावर भर ; संवादाचा अभाव असल्याच्या भूमिकेनंतर शरद पवार-संजय राऊतांची भेट

१४ जानेवारी २०२५ मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांत समन्वय व संवादाचा अभाव दिसून आला आहे.विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकही संयुक्त बैठक झालेली नाही. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती संवाद न झाल्यानेच तुटली होती,याची आठवण शिवसेनेने करून दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (ठाकरे) … Read more

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण ? तरुण नेत्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास दिला नकार

१४ जानेवारी २०२५ मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या अपयशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला राज्यात नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.काँग्रेस हायकमांडकडून राज्यात नेतृत्व बदलाला मान्यता मिळाली असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव त्यासाठी आघाडीवर असल्याचे समजते. तरुण फळीतील नेत्यांनी अडचणीच्या काळात राज्याची जबाबदारी … Read more

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्राचा मृत्यू

१४ जानेवारी २०२५ नगर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात रविवारी (१२ जानेवारी) रात्री आठच्या झालेल्या भीषण अपघातात वडील आणि त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेशनगर, हंडीनिमगाव येथील अनिल फिलीप दळवी (वय ४५) आणि त्यांचा १२ वर्षीय मुलगा प्रतीक हे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाले.अपघात … Read more

रोजगार संपवून भाजपने खेडे भकास केले ! आ. विजय वडेट्टीवार यांची संगमनेरात टीका

१४ जानेवारी २०२५ संगमनेर : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत जनतेची फसवणूक आणि बेनामी करून बहुमत मिळवत महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे.तुम्ही महाराष्ट्रात कुठे ही फिरले तरी जनतेच्या मनात अजिबात उत्साह किंवा चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारनेच खेडेगावातील रोजगार संपवून खेडे भकास केली आहेत.अन् आता हेच म्हणतात की खेड्याकडे चला,अशी जोरदार टीका विधानसभेचे माजी … Read more

संगमनेरच्या विकासात निधी कमी पडणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे

१४ जानेवारी २०२५ संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या प्रलंबित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.त्यावर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. खताळ यांना दिला. संगमनेर विधानसभा मतदारसंघात गेली ४० वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी आ. खताळ … Read more

आयुक्तांचा चक्रावून टाकणारा निर्णय; वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला सक्तीची रजा अन असमाधानकारक कामाचा ठपका मिळालेल्या अधिकाऱ्याला दिली ‘ही’ जबाबदारी

Nagar News

Nagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी नुकताच एक अजब आणि सर्वांना चकित करणारा निर्णय घेतलाय. त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर महत्वाच्या आरोग्य निर्देशांकानुसार दिल्या जाणाऱ्या मासिक रँकिंगला साधन बनवत विभाग प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना सक्तीची रजा दिली आहे. तर ज्या अधिकाऱ्यावर असमाधानकारक … Read more

Big Breaking : विखे पाटलांना मंत्रालयात कोण भेटलं ? रोहित पवारांनी केला धक्कादायक खुलासा

Rohit Pawar News

Rohit Pawar News : गेल्या बुधवारी मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी कार दाखल झाली होती, त्यात कोणता मोठा प्रस्थ होता हे तर त्या गाडीला असणाऱ्या काळ्या काचांमुळे उघड होऊ शकले नाही पण या महागड्या गाडीचा थाट पाहता ही गाडी खास व्यक्तीची होती एवढे नक्की. कारण ही गाडी मंत्रालयात विना चेकिंग दाखल झाली अन महत्त्वाचे … Read more

समृद्धी महामार्गावरून सरळ गाठता येईल दिल्ली! कसे होईल शक्य? जाणून घ्या माहिती

samrudhi mahamarg

Samrudhi Mahamarg:- महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे काही महामार्ग उभारण्यात आले त्यामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा खूप महत्त्वाचा असा महामार्ग असून महाराष्ट्राच्या विकासामध्ये समृद्धी महामार्ग खूप महत्त्वाचा ठरेल. नागपूर ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान हा 701 किलोमीटरचा महामार्ग उभारण्यात आला असून आतापर्यंत जवळपास 625 किलोमीटरचा महामार्ग हा वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला आहे व … Read more

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची असलेली सीपीपीएस यंत्रणा संपूर्ण देशात लागू! जाणून घ्या काय मिळतील फायदे?

pension new rule

CPPS Pension System:- भारतामध्ये एकूण जर आपण पेन्शनधारकांची संख्या बघितली तर ते जवळपास 78 लाख इतकी आहे. म्हणजेच भारतामध्ये ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची संख्या 78 लाख असून त्यांच्या सगळ्या पेन्शनचे व्यवस्थापन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून केले जाते परंतु यामध्ये जर बघितले तर पेन्शन काढण्यासंबंधी अनेक … Read more

येणाऱ्या आठवड्यात जास्त पैसे कमावण्याची संधी! येत आहेत ‘हे’ 5 नवीन आयपीओ; जाणून घ्या कोणते येणार आयपीओ?

ipo

Upcoming IPO:- सध्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून अगदी ग्रामीण भागामध्ये देखील आता अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळल्याचे दिसून येते. सध्या जर गेल्या काही दिवसांपासून आपण शेअर मार्केटची स्थिती बघितली तर त्यामध्ये सातत्याने घसरणच झाल्याचे दिसून येत आहे. आपल्याला माहित आहे की,शेअर बाजारावर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होत … Read more

पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर दि.१३- पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. पारनेर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. बैठकीस आमदार काशिनाथ दाते, उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, … Read more

सायकल यात्रेच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा ! नाशिकच्या सायकल यात्रेचा आदर्श घ्या खा. नीलेश लंके यांचे आवाहन

गेल्या १९ वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सायकल यात्रेचे आयोजन करण्यात येत असून या यात्रेदरम्यान सामाजिक संदेश देत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. या यात्रेचा तरूणांनी आदर्श घेऊन सामाजिक कामांबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेण्याचे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले. पिंपळगांव जलाल … Read more

नाशिक जिल्ह्यातील तळेगावात बेदाण्याची यशस्वी लागवड! खर्च वजा जाता शेतकऱ्यांना मिळेल 4 ते 5 लाखाचे उत्पन्न

raisin

Raisin Cultivation:- नाशिक जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून नाशिक जिल्ह्याला द्राक्षांचे आगार म्हणून देखील ओळखले जाते. द्राक्षांवर प्रक्रिया करणारे उद्योग तसेच वेगवेगळ्या व्हरायटींचे द्राक्ष उत्पादन आपल्याला नाशिक जिल्ह्यातून पाहायला मिळते. द्राक्ष शेतीच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अतिशय प्रयोगशील असून कायमच वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करून भरगोस उत्पादन घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल … Read more