संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धाराचा वाद पोहचला मंत्रालयात, मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीतून तोडगा निघणार

Ahilyanagar News: श्रीगोंदा- येथील संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात आणि त्याची वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सुरू केलेले आंदोलन बाराव्या दिवशी स्थगित करण्यात आले. माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि अक्षय महाराज भोसले यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन थांबविण्यात … Read more

अखेर महायुतीने श्रीगोंद्याचा उमेदवार ठरवला, अजितदादा गटातील नागवडेंचा पत्ता झाला कट; ‘या’ फॉर्म्युल्यामुळे पाचपुते यांनाचं तिकीट

Shrigonda Vidhansabha Nivadnuk 2024

Shrigonda Vidhansabha Nivadnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. दोन्ही गटांकडून या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू आहे. अशातच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून आत्ताची सर्वात मोठी बातमी … Read more

Sujay Vikhe Patil : खासदारासमोर राडा, राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, श्रीगोंद्यात तणावाचे वातावरण

Sujay Vikhe Patil : लोणीव्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथील एका कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. खासदार डॅा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या कामांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमोर राडा झाला. यामुळे याठिकाणी काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आ.पाचपुते यांच्या जवळच्या माणसांनी आखला ‘तो’ कट ..?

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना राजकारणतुन संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. असा खळबळजनक दावा आ.पाचपुते यांचे पुतणे, काष्टी गावाचे सरपंच साजन पाचपुते यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आ. पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले … Read more

नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले – खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagar News:अहमदनगर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असून आत्तापर्यंत त्यांनी नगरच्या शेतकर्‍यांवर अन्यायच केला आहे. जलसंपदा खात्यावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढणार असून नगरकरांना हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासकीय विश्रामगृह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साकळाईच्या सर्व्हेक्षणास मान्यता 2023 मध्ये कार्यवाही होणार सुरू !

Ahmednagar News:डॉ सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी 16 एप्रिल 2019 ला वाळकी ता.नगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती.त्यावेळी साकळाई पाणी योजना पूर्ण केली करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. भाजपा – शिंदे सेनेचे सरकार येताच खा.डॉ सुजय विखे यांनी साकळाई प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.त्यामुळे आज मुंबई येथे झालेल्या … Read more

आमदार पाचपुते यांना दणका: साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’आदेश..!

Ahmednagar News:श्रीगोंदा तालुक्याचे भाजपाचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांच्या मालकीचा हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने सन २०२१-२२ च्या गळीत हंगामातील गाळप ऊसाची थकीत एफआरपी २० कोटी ५४ लाख ५० हजार रुपये मुदतीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न दिल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसीस व बगॅस ताब्यात घेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आम्ही पक्षांतर का करतो? खासदार विखेंचं बिनधास्त वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो. आणि आमच्यावर अन्याय झाला तर लगेच पलटी मारतो,’ असं बेधडक वक्तव्य नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. श्रींगोदा तालुक्यातील बेलवंडी येथील सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘ज्या पक्षाकडून … Read more

साजन पाचपुतेंनी पुढे यावे, कार्यकर्त्यांचा सूर…

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  बंधूवरती प्रेम करताना त्याच्यासाठी ढाल बनून अहोरात्र उभा राहणारे दिवंगत नेते सदाशिव पाचपुते हे एक बंधुप्रेमाची मिसाल होते. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले. कुटुंबाला आधार दिला. त्यांच्यासारखा भाऊ हे बबनराव पाचपुते यांच्या राजकारणाची संपत्ती होती. त्यांनी बंधुप्रेमाचा आदर्श घातला, असे उद्गार काढत रामराव ढोक यांनी सदाशिव पाचपुते यांना पुण्यस्मरणानिमित्त … Read more

८ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर : आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र राज्यातील पूर्ण झालेला जलसंधारण योजनांपैकी देखभाल व दुरुस्ती आवश्यक असलेल्या योजनांचे परीक्षण व दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री जल संवर्धन योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत श्रीगोंदे अहमदनगर विधानसभा मतदारसंघासाठी जलसंवर्धन योजना अंतर्गत श्रीगोंदे तालुक्यासाठी ६ कोटी ६७ लाख रुपये निधी मंजूर झाला असून … Read more

पाचपुते यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या हाती सभासदांनी १९८४ मध्ये नागवडे सहकारी साखर कारखान्याची सत्ता दिली होती. त्यांच्या कालावधीत पाचपुते यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता. स्वार्थासाठी लुटारुंच्या टोळीला एकत्र घेऊन कारखाना लुटीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे, अशी टीका नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील सोनिया … Read more

आ. पाचपुते म्हणाले…आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- नागवडे सहकारी साखर कारखाण्यात झालेले घोटाळे केशवराव मगर यांनी पुराव्यानिशी दाखविल्याने आपण त्यांना मदत करण्याचे ठरविले असल्याची माहिती आ.पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, स्व.शिवाजीराव नागवडे आणि माझ्यात राजकीय मतभेद होते मात्र आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही. आमचा नागवडे यांच्या खाजगी कारखान्याला … Read more

पाचपुतेंवर बोलण्याधी त्यांनी आधी स्वतःची कारकीर्द तपासून पहावी !

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- अनुराधा नागवडे यांची कारखाना निवडणुकीत फरफट होत आहे. म्हणून त्या अस्वस्थ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पाचपुते कुटुंबावर टीका केली. सगळ्यांवर आमचे उपकार आहेत, असे नागवडे म्हणाल्या. उपकाराची भाषा आणि दरबारी राजकारण यामुळेच अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे श्रीगोंद्याचे कधीच आमदार झाले नाही. सामान्य माणसांची ज्यांना फक्त निवडणुकीतच आठवण … Read more

सदाअण्णांचे नाव पुढे करून दिशाभूलकरण्याचा डाव

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  स्व. सदाशिव पाचपुते यांचे नाव पुढे करून नागवडे कारखान्यात सभासदांची दिशाभूल करण्याचा डाव विरोधकांमार्फत आखला जात आहे.(babanrao pachpute) हा डाव सुज्ञ सभासद निवडणुकीत हाणून पाडतील. सदा अण्णा आज असते तर विरोधकांची पळताभुई थोडी झाली असती. हे सर्व तालुक्याला ज्ञात आहे. आमदार बबनराव पाचपुते गट हा एकसंघ आहे आणि … Read more

कुकडी कारखाना निवडणूक : ‘या’उमेदवाराचे तिनही अर्ज झाले बाद…

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.(Sugar factory) त्यापैकी ३१ अर्ज बाद झाल्याने कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात ११७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का … Read more

पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारचा “जाहिर निषेध”.- आ. बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- ओबीसी समाजबांधवांना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी न्यायालयात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय सरकाराविरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने आज बुधवार दि. १५ सप्टेंबर 2021 रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. व … Read more

सौर कृषी योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा -आ पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुका विजेच्या बाबतीत लवकरच स्वयं पूर्ण होऊ शकतो मात्र शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले . याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात आमदार पाचपुते यांनी सांगीतले कि भाजप सरकार असताना तालुक्यात ३५०मेगावेट सौर वीज निर्मितीच्या प्रकल्पाचे प्रस्ताव सादर केले होते पण … Read more

घोडचे आवर्तन तातडीने सोडा-आ.बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असल्यामुळे घोड मधुन तातडीने आवर्तन सोडावे तसेच कुकडीच्या चालु आवर्तनातुन तलाव व नाले भरावेत अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे केली आहे. सध्या ०३/०८/२०२१ रोजी घोड धरणाचा पाणीसाठा २६७५ द.ल.घ.फूट [ … Read more