Banana Farming: आता केळी विकली जाईल बिस्किटांच्या स्वरूपात! काय केले नेमके जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्याने? वाचा माहिती
Banana Farming:- शेतकरी प्रचंड प्रमाणात कष्ट करून भरघोस उत्पादन मिळवतात. परंतु जेव्हा हा कष्टाने पिकवलेला शेतीमाल बाजारपेठेमध्ये विक्रीला नेतात तेव्हा मात्र कवडीमोल दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पूरती निराशा होते. शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागत नाही. कधी कधी तर वाहतूक खर्च देखील निघणे मुश्किल होते अशी स्थिती होते. जर शेतकऱ्यांना या परिस्थितीतून किंवा या समस्येपासून मुक्तता मिळवायची असेल … Read more