हृदयस्पर्शी ! ‘भूतदया परमो धर्मा:’ शेतकऱ्याने आपल्या मुक्या जनावरांचा पोटच्या लेकाप्रमाणे सांभाळ केला; ‘तो’ जगातून गेला, म्हणून बैल अन कुत्रा पाठीराखा

pune news

Pune News : आपल्या भारतीय संस्कृतीत भूतदया परमो धर्मा या मंत्राच पालन केलं जातं. आपल्या घरातील थोर-मोठे, वडीलधाडील लोक प्राण्यांना हानी न पोहोचवता त्यांच्यावर प्रेम करण्याचा सल्ला देतात. अगदी लहान वयात शिकवलेले हे भूतदयाचे धडे आपण देखील निश्चितच आपल्या आयुष्यात पाळत असतो. आपणही प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतो. विशेषतः शेतकरी कुटुंबातून येणारा प्रत्येक जण हा भूतदया … Read more

Onion Rate : कांदा विकायलाही परवडेना ! पण केंद्र शासनाने ‘हा’ एक निर्णय घेतला तर कांदा दरात होणार विक्रमी वाढ

onion rate

Onion Rate : कांदा हे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. मात्र या नाशवंत शेतीमालाला कायमच बाजारभावाचे ग्रहण लागलेलं राहतं. बाजारात योग्य तो दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिक आता परवडत नसल्याचे चित्र आहे. सध्या स्थितीला बाजारात कांदा मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलो अशा कवडीमोल दारात विक्री … Read more

भले शाब्बास सरकार ! आता शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी सुद्धा मिळणार हेक्टरी 27 हजाराच अनुदान, वाचा शासनाचा फ्युचर प्लॅन

organic farming

Organic Farming : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्मे होऊन अधिकच जनसंख्या आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. साहजिकच, देशाची अर्थव्यवस्था हे देखील शेती व शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. परिणामी शासनाकडून कायमच शेती व शेतकऱ्यांना उद्देशून वेगवेगळ्या शासकीय योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासन व राज्य शासन … Read more

Sarkari Jamin Mojani : शेतकऱ्यांनो, शासकीय जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा? मोजनीसाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतात? वाचा याविषयी सविस्तर

sarkari jamin mojani

Sarkari Jamin Mojani : शेतकऱ्यांची खरी ओळख ही शेत जमिनीवरून होत असते. शेतकऱ्यांकडे असलेल्या सातबाऱ्यावर त्यांच्याजवळ किती शेतजमीन आहे याची नोंद असते. पण अनेकदा असं होतं की सातबाऱ्यावर असलेली जमिनीची नोंद आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जमिनीच्या हक्कापोटी वादविवाद देखील होतात. शेजारी असलेल्या शेतकऱ्यांसोबत वाद विवाद होतात आणि अनेकदा प्रकरण … Read more

जगाचा पोशिंदा फासावर सत्ता-विपक्ष मात्र खोक्यावर! राज्यात रोजाना 8 शेतकऱ्यांची आत्महत्या; 7 महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी काळीज चिरणारी

Farmer Suicide In Maharashtra

Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश आहे. पूर्वापार आपल्या देशात शेती केली जात आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास झपाट्याने झाला आहे. शेती व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वावर वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न असल्याचं शासनाकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र, शेतकरी आत्महत्येचा महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलेला डाग काही मिटत नसल्याचे वास्तव … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता….! आता ‘या’ शेतकऱ्यांनाही मिळणार 15 हजार बोनस; सरकारने जीआर काढला

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणजेच बोनस देण्याच जाहीर केलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची घोषणा झाली मात्र याचा जीआर नुकत्याच काही दिवसांपूर्वी … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील पाणंद रस्त्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर; ‘त्या’ 29 गावात तयार होणार पाणंद रस्ते

agriculture news

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी पानंदरस्ते तयार करून दिले जातात. खरं पाहता शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी चांगले शेतरस्ते असणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी … Read more

अहमदनगरच्या कलियुगी धनंजयाचीं नेकी ! कवडीमोल दरामुळे लोकांना मोफत वाटला कांदा; पण सरकार का बनतय गांधारीसमान अंध? मोठा सवाल

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. कांदा पिकासाठी झालेला उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना भरून निघत नसल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात कांदा मात्र 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी कांद्यात जनावरांना सोडल आहे. तर काहींनी कांदा पिकावर नागर फिरवला आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

Cotton News : कापूस उत्पादकांसाठी गोड बातमी ! कापूस दरात होणार मोठी वाढ; दरवाढीचे कारणे आलेत समोर, वाचा सविस्तर

Cotton farming maharashtra

Cotton News : कापूस हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक शेती होते तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अलीकडे या पिकाखालील क्षेत्र वाढू लागले आहे. विशेष बाब म्हणजे केले हंगामात कापसाला 14 हजारापर्यंतचा दर मिळाला असल्याने मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी कापसाला यंदा प्राधान्य दिल्याचे चित्र … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता जमिनीवरून होणारे भावकीतले वाद कायमचे निकाली निघणार; जमिनीच्या पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारे, वाचा सविस्तर

Ahmednagar 7/12 Utara Online

Satbara News : ग्रामीण भागात उपजीविकेचा शेती हा प्रमुख स्रोत असून देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती व्यवसायाशी संबंधित आहे. शेतकरी बांधव हे शेती व्यवसायावर प्रत्यक्ष अवलंबून आहेत तर इतर शेतीशी निगडित व्यवसायात गुंतलेले लोक हे शेतीशी अप्रत्यक्षपणे संबंधित आहेत. खरं पाहता शेती म्हटलं की शेतजमीन ही आलीच आणि जमीन म्हटली म्हणजे … Read more

मायबाप, उघडा डोळे बघा नीट ! 10 पोते कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला मिळाला 2 रुपयाचा चेक; शेतकरी संतप्त

agriculture news

Agriculture News : भारत हा कृषिप्रधान देश असून या देशाचा बळीराजा हा कणा आहे. हे निश्चितच खरं आहे. मात्र यासोबतच देशाचा कणा हा वारंवार मोडला जात आहे हे देखील शाश्वत सत्य आहे. कोणताही पक्ष आम्ही शेतकऱ्यांसाठी सदैव प्रयत्न करू, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देऊ, त्यांच्यासाठी अनुदान देऊ असं म्हणत असलं तरी देखील वस्तुस्थिती ही आपल्या पुढ्यात … Read more

Wheat Farming : पुन्हा तेच संकट ! तापमान वाढीमुळे गहू उत्पादनात घट होण्याची शक्यता; IMD ने जारी केला शेतकऱ्यांसाठी ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

wheat farming

Wheat Farming : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तापमान वाढीमुळे सातत्याने शेती पिकांना नुकसान होत आहे. विशेषता रब्बी हंगामातील गहू पिकाला गेल्या काही वर्षांपासून तापमान वाढीचा मोठा फटका बसत आहे. याही वर्षी तापमान वाढीचा उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून वातावरणात अचानक झालेल्या … Read more

जय जवान जय किसान ! अहमदनगरच्या सेवानिवृत्त जवानाने देश सेवेनंतर सुरू केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय; आता होतेय महिन्याकाठी 5 लाखांची कमाई

ahmednagar news

Ahmednagar News : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. मात्र शेतीमध्ये अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही ही ओरड अलीकडे प्रत्येकचं शेतकरी करत आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात अपेक्षित अशी प्रगती साधता येत नसल्याचे भयान वास्तव अनेकदा समोर आले आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेतकरी बांधव बहू कष्टाने शेतमाल उत्पादित … Read more

मोठी बातमी ! ‘या’ पशुपालक शेतकऱ्यांना एक कोटी 22 लाखाचे अनुदान वाटप; आणखी 32 लाख होणार ‘या’ दिवशी वितरित

agriculture news

Agriculture News : पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, लंपी स्किन या आजारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील पशुपालक शेतकरी संकटात सापडले होते. या आजारामुळे देशभरात लाखो पशुधन दगावले. महाराष्ट्रात देखील या आजारामुळे हजारो पशुधन मृत्यूच्या विळख्यात गेले आणि पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला. पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेले पशुधन या … Read more

Sugarcane Farming : ऊस उत्पादकांच्या अडचणी कायम ! ‘या’ कारखान्यांनी दिली नाही उसाची एकरकमी एफआरपी, केव्हा मिळणार पैसे? वाचा सविस्तर

sugarcane farming

Sugarcane Farming : गेल्या हंगामात उसाच्या एकरकमी एफ आर पी चा मुद्दा चांगलाच गाजला होता. यासाठी वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने देखील केली होती. एकीकडे अतिरिक्त उसाचा प्रश्न आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची एफ आर पी साठी होणारी फरपट यामुळे ऊस उत्पादक अक्षरशः बेजार झाले होते. दरम्यान शासनाकडून शेतकऱ्यांना एकरकमी एफ आर पी देण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले. … Read more

Agriculture News : मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने केली 1325 कोटी रुपयांची तरतूद; फळपीक लागवडीला मिळणार चालना, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळ पीक विकास योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली असून यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. … Read more

मायबाप, कांद्याची होळी करतोय नक्की या हं…! शेतकऱ्याने ‘कांदा अग्निडाग सोहळा’ केला आयोजित, मुख्यमंत्र्यांना पाठवली चक्क रक्ताने लिहिलेली निमंत्रण पत्रिका

viral news

Viral Farmer : शेतकरी बांधव बहू कष्टाने शेतमाल उत्पादित करत असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अपेक्षित असा भाव मिळत नाही. कांद्याच्या बाबतीत सध्या असच पाहायला मिळत आहे. बाजारात आता नवीन लाल कांदा दाखल होत असून कांदा अतिशय कवडीमोल दारात विक्री होत आहे. लाल कांदा अधिक काळ साठवता देखील येत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून कांदा विक्री … Read more

अरेरे ! केंद्र शासनाच्या ‘या’ निर्णयाचा गहू उत्पादकांना बसणार मोठा फटका, ‘इतके’ घसरणार दर

wheat market

Wheat Market : देशात या चालू वर्षात एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणूका राहणार आहेत. तसेच पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुका देखील सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय लोकांना केंद्रीय स्थानावर ठेवून निर्णय घेतले जात आहेत. मध्यमवर्गीय लोकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. दरम्यान आता गव्हाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या … Read more