भले शाब्बास सरकार ! आता शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी सुद्धा मिळणार हेक्टरी 27 हजाराच अनुदान, वाचा शासनाचा फ्युचर प्लॅन

organic farming

Organic Farming : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्मे होऊन अधिकच जनसंख्या आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. साहजिकच, देशाची अर्थव्यवस्था हे देखील शेती व शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. परिणामी शासनाकडून कायमच शेती व शेतकऱ्यांना उद्देशून वेगवेगळ्या शासकीय योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासन व राज्य शासन … Read more

Wheat Farming : पुन्हा तेच संकट ! तापमान वाढीमुळे गहू उत्पादनात घट होण्याची शक्यता; IMD ने जारी केला शेतकऱ्यांसाठी ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

wheat farming

Wheat Farming : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तापमान वाढीमुळे सातत्याने शेती पिकांना नुकसान होत आहे. विशेषता रब्बी हंगामातील गहू पिकाला गेल्या काही वर्षांपासून तापमान वाढीचा मोठा फटका बसत आहे. याही वर्षी तापमान वाढीचा उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून वातावरणात अचानक झालेल्या … Read more

Sugarcane Farming : ऊस उत्पादकांच्या अडचणी कायम ! ‘या’ कारखान्यांनी दिली नाही उसाची एकरकमी एफआरपी, केव्हा मिळणार पैसे? वाचा सविस्तर

sugarcane farming

Sugarcane Farming : गेल्या हंगामात उसाच्या एकरकमी एफ आर पी चा मुद्दा चांगलाच गाजला होता. यासाठी वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने देखील केली होती. एकीकडे अतिरिक्त उसाचा प्रश्न आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची एफ आर पी साठी होणारी फरपट यामुळे ऊस उत्पादक अक्षरशः बेजार झाले होते. दरम्यान शासनाकडून शेतकऱ्यांना एकरकमी एफ आर पी देण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले. … Read more

पंजाबरावांच कापूस उत्पादकांना अनमोल मार्गदर्शन; येत्या हंगामात एकरी ‘इतक्या’ बियाण्याचा वापर करा, एकरी 10 क्विंटलचा मिळणार उतारा, वाचा सविस्तर

panjabrao dakh

Panjabrao Dakh : जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा कामाचा सल्ला दिला आहे. वास्तविक पंजाबराव डखं यांनी वर्तवलेला हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. शेतकऱ्यांच्या मते पंजाब रावांनी वर्तवलेला हवामान अंदाज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असून यामुळे त्यांना शेतीचे योग्य नियोजन करण्यास सहाय्य होत आहे. दरम्यान आता पंजाबरावांनी कापूस पिकाची लागवड … Read more

भारतीय संशोधकांचीं कमाल ! ज्वारीच्या दोन नवीन जाती विकसित, शेतकऱ्यांना मिळणार आता कमी खर्चात अधिक उत्पादन, वाचा नवीन वाणाच्या विशेषता

jowar farming

Jowar Farming : देशात सध्या भरडधान्याच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. भरड धान्याच्या विशेषता लक्षात घेऊन वैश्विक पटलावर भरड धान्याची मागणी देखील गेल्या काही वर्षांपासून वधारली आहे. यामुळे भरड धान्याच्या उत्पादनाला चालना मिळावी या अनुषंगाने शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. सोबतच भरड धान्याच्या वेगवेगळ्या जाती शास्त्रज्ञांकडून विकसित केल्या जात आहेत. ज्वारी हे देखील … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पुणे येथील संशोधन केंद्रात कांद्याचे नवीन वाण होणार विकसित; युरोपात निर्यातीसाठी फायदेशीर; एकाचं कांद्याचे वजन तब्बल 250 ग्रॅम, पहा…..

onion variety

Onion Variety : कांदा हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्पादित होणारं एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यात सर्वाधिक शेती होते आणि महाराष्ट्रातूनच मोठ्या प्रमाणात कांद्याचीं निर्यात देखील आपल्या देशात होत आहे. अशातच आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. खरं पाहता, राज्यातून जरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे निर्यात होत असली … Read more

कौतुकास्पद! शेळीपालनातून साधली आर्थिक प्रगती, एकेकाळी मजुरी करणाऱ्या कुटुंबाला शेळीपालनाने दिले आर्थिक स्थैर्य, पहा ही संघर्षमय यशोगाथा

goat farming

Goat Farming : महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी, मजूर लोक आपल्या कर्तुत्वातून कायमच आपलं वेगळं पण सिद्ध करत असतात. विपरीत परिस्थितीमध्येही नवनवीन प्रयोग करून इतरांसाठी प्रेरक असं काम करतात. दरम्यान आज आपण भंडारा तालुक्यातील मौजे बासोरा येथील एका शेतकरी कुटुंबाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. ज्यांनी अशाच विपरीत परिस्थितीमध्ये वेगळं पण सिद्ध केलं असून आजच्या घडीला शेती पूरक … Read more

भावा फक्त तूच रे ! युवा शेतकऱ्याने अवघ्या 2 महिन्यात 1 एकर खरबूज पिकातून केली 3 लाखांची कमाई, वाचा ही यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे शेतकरी बांधव शेती परवडत नाही असा ओरड करत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यात असेही अनेक नवयुवक आहेत जे आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून कमी शेत जमिनीतून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. आज आपण अशाच एका नवयुवक तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर मात्र दोन एकरात आठ … Read more

भले शाब्बास ! शेतकरी बनणार आता कृषी ड्रोनचे पायलट ; ‘या’ ठिकाणी दिले जाणार प्रशिक्षण, ड्रोन खरेदीसाठीही मिळणार 5 लाख

agriculture Drone

Farming Drone Pilot : भारतीय कृषी क्षेत्रात काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. नावीन्यपूर्ण अशा आधुनिक यंत्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय कृषी क्षेत्र अतिशय हायटेक बनला आहे. आतापर्यंत शेतकरी बांधवांना पिकावर फवारणी करण्यासाठी पाठीवरील चार्जिंग पंप, डिझेल चलित फवारणी पंपांचा वापर करावा लागत होता. मात्र आता हे दिवस आठवणीत जमा होणार आहेत. कारण की … Read more

ऊस उत्पादकांसाठी खुशखबर ! पुढील हंगामापासून ऊसाच्या वजनात झोल होणार बंद, काटामारी रोखण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

sugarcane farming

Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्रातील उत्पादित केला जाणारा एक मुख्य नगदी पीक. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्हात शेती केली जाते. निश्चितच हे एक नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होत असते. मात्र अनेकदा ऊस उत्पादकांना नानाविध संकटांना तोंड द्यावे लागते. यामध्ये प्रामुख्याने वेळेवर उसाची तोडणे न होणे आणि तोडलेला उसाच्या काट्यात होणारी काटामारी … Read more

Onion Farming : अहमदनगर जिल्ह्यात मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीचा प्रयोग ! कांदा लागवडीची आधुनिक पद्धत फायद्याची की तोट्याची, वाचा शेतकऱ्यांचे मत

onion farming

Onion Farming : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणारा एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्हा शेती केली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात कांद्याच्या शेतीत नाविन्यपूर्ण असा बदल घडवून आणत आहेत. खरं पाहता जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीने … Read more

धक्कादायक ! शेतकरी आत्महत्येचा फास झाला घट्ट ; मराठवाड्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, ‘ही’ नवीन आकडेवारी वाचून बसेल धक्का

Farmer Suicide

Farmer Suicide : भारत हा कृषीप्रधान देश आहे मात्र या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषता महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा आकडा काळीज पिळवटणारा आहे. आपल्या गौरवमय इतिहासासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर शेतकरी आत्महत्येमुळे एक मोठा कलंक लागला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे सर्वाधिक पाहायला मिळते. सातत्याने येणारी नापिकी आणि त्यामुळे वाढणार … Read more

बोंबला ! डाळिंबाची आवक घटली, बाजारभावात वाढ झाली ; मात्र डाळिंब उत्पादक शेतकरी संकटातच, नेमकं कारण काय

Pomegranate Farming

Pomegranate Farming : गेल्या दोन दशकांपासून शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती सुरू केली आहे. यामध्ये डाळिंब या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती सुरू झाली. मात्र आता जवळपास तीन ते चार वर्षांपासून सातत्याने डाळिंबाची लागवड कमी होत चालली आहे. डाळिंब बागांवर तेल्या किंवा तेलकट रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत … Read more

दुःखद ! अहमदनगर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढताच ; समोर आली धक्कादायक आकडेवारी

Farmer Suicide

Farmer Suicide In Ahmednagar : अहमदनगर जिल्हा हा सहकार क्षेत्रात एक नावाजलेला जिल्हा. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यातच. जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून राज्यभर चर्चेत असतात. विशेष म्हणजे येथील शेतकरी बहुतांशी सधन आहेत. अहमदनगर जिल्हा हा सधन जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा हा वाढत … Read more

Google : अरे वा….! गूगल शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी देणार 10 लाख डॉलरचे अनुदान

google

Google : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगात ख्यातीप्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असल्याने आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. दरम्यान आता शेती व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा समावेश होऊ लागला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी बांधव शेती व शेतीपूरक व्यवसायातून अधिकची कमाई करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारत आहे. मात्र असे असले तरी … Read more

Medicinal Plant Farming : खरं काय…! कोरोनामध्ये ‘या’ औषधी वनस्पतींची मागणी वाढते, म्हणून याची लागवड करा ; भरपूर नफा मिळणार

medicinal plant farming

Medicinal Plant Farming : जगात 2020 पासून म्हणजे जेव्हापासून कोरोना आला आहे तेव्हापासून औषधी वनस्पतींची खपत वाढली आहे. आता पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असून यामुळे पुन्हा एकदा औषधी वनस्पतींची खपत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थिती शेतकरी बांधव औषधी वनस्पतींची लागवड करून चांगले कमाई करू शकणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल कोणत्या औषधी … Read more

शेतजमीन मालकीवरून सुरु झालेला भाऊबंदकीचा वाद मिटणार ! सरकार सलोखा योजना राबवणार ; नेमकी कशी असेल ही योजना

agriculture news

Agriculture News : खरं पाहता जमिनीवरून होणारे वाद ही काही नवीन बाब राहिलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वादामुळे शेतकरी कोर्टकचेरीच्या फेऱ्यात अडकला आहे. या वादाला खरं तोंड फुटलं ते पाच दशकापूर्वी. पन्नास वर्षांपूर्वी राज्य शासनाने जमीन सुधारणा करण्यासाठी, शेतकरी बांधवांचा खर्च वाचवण्यासाठी आणि उत्पन्न वाढेल या अनुषंगाने जमिन एकत्रिकरण योजना आणली होती. या योजनेअंतर्गत … Read more

Sugarcane Farming : याला म्हणावं नादखुळा ! ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेतले एकरी 140 मेट्रिक टन उत्पादन, असं केलं नियोजन

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्र ऊसाच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. गेल्या वर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्राने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याच सर्व श्रेय राज्यातील ऊस उत्पादकांना जात. सध्या उसाचा गळीत हंगाम प्रगतीपथावर आहे. या हंगामात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेत आहेत. प्रयोगशील शेतकरी बांधवांनी उसाचे विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष आपल्याकडे … Read more