राहुरीकरांसाठी आनंदाची बातमी! आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकाराने पाण्याचा प्रश्न सुटणार, पाणी योजनांना मोठा निधी मंजूर

राहुरी- तालुक्यातील कुरणवाडीसह १९ गाव आणि बारागाव नांदूर व १४ गाव पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिलं आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन असलेल्या कर्डिले यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून या योजनांसाठी निधीची मागणी केली. कुरणवाडी आणि बारागाव नांदूर योजनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्डिले यांची भेट … Read more

Gulabrao Patil : शपथ घेऊन काय कराल याचा नेम नाही, आम्ही पवारांना घाबरुनच असतो, शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य..

Gulabrao Patil : शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील त्यांच्या एका व्हिडिओमुळे ते चर्चेत आले आहेत. एका विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. या विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावरुन गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण … Read more

Ajit Pawar : ५० खोके नागालँड ओक्के! गुलाबरावांनी डिवचले, अजितदादा संतापले…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने याची चर्चा सुरू आहे. आता याचे पडसाद महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. यावरून आता राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ‘५० खोके-एकदम ओके’ म्हणत विरोधकांनी हैरान करुन सोडलं. आता हाच … Read more

Gulabrao Patil :…म्हणून मी गद्दारी केली! अखेर गुलाबराव पाटील यांनी केले मान्य..

Gulabrao Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे ते चर्चेत आले आहेत. ते म्हणाले, एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. विरोधक टीका करतात, त्यांना माझा चॅलेंज आहे, शरद पवार… मग एकनाथ शिंदे कोण आहेत? ते … Read more

एकनाथ शिंदेंनाही करायची होती काँग्रेस-राष्टवादीशी युती, या नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra News:सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. त्यांना आम्ही आधी राष्ट्रवादीशी चर्चा करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. यामुळे शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंडखोरी केली, या दाव्याबद्दलच संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने आपण … Read more

…म्हणून ‘धनुष्यबाण’ हा आमचाच; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही … Read more

तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खदखद

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असलेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन सुरु होताच शिवसेनेतील नेत्यांबाबतची खदखद व्यक्त केली. मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना सभागृह चांगलेच गाजवले. आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही. तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी … Read more

ज्यांची नावं घेताय त्यांच्यामुळेच कालपर्यंत सत्तेत होता; संजय राऊतांचं गुलाबरावांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली, असे म्हणणाऱ्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांना शिवसेनेच्या संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरु होता. शिवसेनेतील बंडखोर आमदारामुळे नवे सरकारदेखील स्थापन झाले. मात्र अद्यापही शिवसेनेतील वाद संपताना दिसत नाही. बंडखोरांनी ज्या चार लोकांची नावं घेतली त्या चार … Read more

‘त्या’ ४ जणांमुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ही अवस्था; गुलाबराव पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई : बहुमत चाचणीनंतर राज्यात शिंदे सरकार सत्तेत आले. शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला गेला. हा प्रस्ताव जिंकण्यात शिंदे गट यशस्वी ठरला आणि शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यात विशेष अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी सभागृहामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. त्या 4 लोकांच्या कोंडाळ्याने आमच्या उद्धव साहेबांना … Read more

शिवसेनेचा हा फायरब्रँड नेताही फुटला, गुवाहाटीकडे रवाना

Maharashtra Politics : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेले राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. काल मुबंईत शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी अचानक सकाळी एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला.रात्रभर भाजपाचे नेते गिरीश महाजन गुलाबरावांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटलांशी संपर्क … Read more

“कोणत्या माईच्या लालची हिंमत होती बोलायची? राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते” गुलाबराव पाटील यांची राज ठाकरेंवर घणाघाती टीका

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. शिवसेना (Shivsena) नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

तुम्हीही पैलवान, आम्ही ही पैलवान! मुंबईचे घोडामैदान दूर नाही; गुलाबराव पाटलांचा इशारा

लासलगाव : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावच्या ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजप (Bjp) व नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांना इशारा दिला आहे. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पाच राज्यांच्या निकालांमध्ये चार राज्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेत गेल्या पंचवार्षिकमध्ये युती … Read more

60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मिळाली मजुरी

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- जलजीवन योजनेतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विशेष बाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही योजनांचा समावेश आहे. प्रमुख्याने कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव, माळेगाव थडी … Read more