Havaman Andaj: अरबी समुद्रात चक्रीवादळ ? पाऊस पडणार का ? कशा पद्धतीचे राहू शकते सध्याचे हवामान? वाचा सविस्तर माहिती

havaman andaj

Havaman Andaj:- यावर्षी महाराष्ट्र मध्ये हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांचे खूप मोठे नुकसान झाले व पिके करपून गेली. यावर्षीच्या हंगामामध्ये जुलै आणि सप्टेंबर हे दोन महिने सोडले तर जून आणि ऑगस्ट यामध्ये पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. तसेच आता मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून जवळजवळ संपूर्ण … Read more

सरकारच्या ‘या’ योजनेत भाग घ्या आणि फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान टाळा! शेतकऱ्यांना मिळेल लाखोचा फायदा

crop insurence scheme

कृषी क्षेत्र म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीचा विपरीत किंवा चांगला परिणाम हा शेती क्षेत्रावर होत असतो. बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांचे व इतर पिकांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो. या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती … Read more

Panjabrao Dakh Update: दसऱ्याच्या कालावधीत राज्यात पाऊस पडणार? ‘अशा पद्धती’चा वर्तवला पंजाबराव डख यांनी अंदाज

panjabrao dakh

Panjabrao Dakh Update:- या हंगामामध्ये पावसाने महाराष्ट्रात हवी तेवढी हजेरी न लावल्यामुळे येणाऱ्या कालावधीत पाणीटंचाईची समस्या तीव्र होईल अशी शक्यता आहे. जुलै आणि सप्टेंबर महिन्याचा अपवाद वगळता जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची पार निराशा केली. त्यातच आता गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असल्याचे जाहीर केले आहे. साधारणपणे … Read more

Maharashtra Rain: या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा! हवामान विभागाकडून देण्यात आला अलर्ट

rain update

Maharashtra Rain:- संपूर्ण राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान  विभागाकडून वर्तवण्यात आली असल्यामुळे राज्यातील बळीराजासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जर यावर्षी आपण पावसाची स्थिती पाहिली तर साधारणपणे जून महिन्यातील सुरुवातच मुळात निराशाजनक झाली. त्यानंतर मात्र जुलै महिन्यात संपूर्ण राज्यांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस बरसला व खरिपाच्या ज्या काही रखडलेल्या पेरण्या होत्या त्यांना वेग आला … Read more

4 वर्षात 1 कोटीचा निव्वळ नफा! मोसंबीने शेतकऱ्याला बनवले कोट्याधीश, वाचा कसे..

success story

महाराष्ट्रामध्ये सध्या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून डाळिंब, द्राक्षे, पेरू, सिताफळ आणि विदर्भ म्हटले म्हणजे मोसंबी इत्यादी फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होते. फळबागांचे उत्तम व्यवस्थापन आणि योग्य नियोजन जर वेळेवर ठेवले तर खूप चांगल्या पद्धतीचे उत्पादन हातात येते. परंतु गेल्या काही वर्षांचा विचार केला तर हवामान बदल तसेच अतिवृष्टी, गारपिटीमुळे देखील फळबागांचे अतोनात … Read more

झटका मशीनच्या झटक्याने वन्य प्राण्यांपासून वाचवा पिकांना! वाचा झटका मशीनची किंमत, वैशिष्ट्ये आणि इतर ए टू झेड माहिती

zhatka machine

विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामध्ये गारपीट, वादळी वारे तसेच अवकाळी व अतिवृष्टी  यासारख्या नैसर्गिक आपत्ती तर बऱ्याचदा हातात आलेले शेती उत्पादन हिरावून घेतात व त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे आर्थिक संकटाला समोर जावे लागते. नैसर्गिक आपत्ती सोबतच विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांचा धोका देखील शेतीपिकांना असतो. बऱ्याचदा हरणीचे कळप, रानडुकरांसारखे … Read more

Farming Business Idea : शेतीसोबत हे 2 व्यवसाय करा,कधीच नाही येणार पैशांची अडचण

agri releted business

 Farming Business Idea :- शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असल्यामुळे बऱ्याचदा अतिवृष्टी आणि गारपीट तसेच अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक वाया जाते आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच शेतीमालाचे दर देखील घसरल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटते व शेतकरी कर्जबाजारी होतो. जर शेतकऱ्यांना या … Read more

E-Panchnama App: आता शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होतील या अँपच्या मदतीने, नुकसान भरपाई मिळेल जलद

e-panchnama app

  E-Panchnama App:  गेल्या काही वर्षांचा विचार केला तर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होते व त्याचा मोठा प्रमाणावर फटका हा शेतकऱ्यांना बसतो. नुकसान झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतो व या पंचनामांचा अहवाल प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला पाठवला जातो. ही जी काही अगोदरची प्रक्रिया होती ही … Read more

Farming Buisness Idea: शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारा! सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ आणि मिळवा अनुदान

agriculture processing unit

Farming Buisness Idea:  शेती क्षेत्र संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गात घडणाऱ्या विविध गोष्टींचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा शेतीवर होताना दिसतो. काही वर्षापासून हवामानात झालेला बदल, सातत्याने होत असलेली अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस यामुळे शेतीच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून न … Read more

Maharashtra Government : महाराष्ट्रातील ह्या नागरिकांना प्रतिकुटुंब दिले जाणार दहा हजार रुपये ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Decision:- राज्यामध्ये सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी शेतीची, तसेच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे देखील नुकसान झाले. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत मिळावी याकरिता राज्य शासनाने दुपटीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीचे जर साधारणपणे आपण स्वरूप पाहिले तर प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव … Read more

Maharashtra Rain: राज्यामध्ये पावसाचा अंदाज! या 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

rain

Maharashtra Rain:-  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असून सध्या महाराष्ट्र मधील अनेक नद्यांनी उग्र स्वरूप धारण केले असून राज्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झालेला आहे. राजधानी मुंबईची परिस्थिती देखील बिकट झाली असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईकर त्रस्त झालेले आहेत. परंतु राज्यातील काही भागांमध्ये आज पावसाचा जोर कमी झाला असून … Read more

Maharashtra Havaman Andaj : पावसाचा जोर कायम! महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे तर अनके नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान … Read more

Soybean Crop: मुसळधार पावसात अशा पद्धतीने घ्या सोयाबीन पिकाची काळजी आणि टाळा नुकसान, वाचा संपूर्ण माहिती

soybean crop

   Soybean Crop:- महाराष्ट्रामध्ये सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील हे प्रमुख पीक असून बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सोयाबीन पिकावर अवलंबून असते. या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातील सध्या पावसाचा विचार केला तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे साहजिकच शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे किंवा पुराचे पाणी देखील शेतांमध्ये जाण्याची दाट … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आज ‘या’ कालावधीत एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी बंद, वाचा पर्यायी वाहतूक मार्ग

expressway

   सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे वाहतुकीला देखील खोळंबा निर्माण झालेला आहे. अनेक घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाच्या माध्यमातून दरडी हटवण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा विचार केला तर यावर देखील … Read more

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात बरसणार धो धो पाऊस! ‘या’ ठिकाणी राहणार पावसाचा जोर अधिक, तुमच्या जिल्ह्यात पडेल का पाऊस?

rain

सध्या गेल्या दोन दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र मध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून काही ठिकाणी रिमझिम सुरू आहे. त्यामुळे पिकांना देखील जीवनदान मिळण्याची सध्या स्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये  पाणीसाठ्यात वाढ झाली असून त्या ठिकाणच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील तूर्तास मिटलेला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यांमध्ये बऱ्याच … Read more

Maharashtra Rain: पुढील 5 दिवस राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, वाचा तुमच्या जिल्ह्यात काय राहिल स्थिती?

t

Maharashtra Rain:-  जून महिन्याची सुरुवातच मुळात पावसाविना झाली. मध्येच निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासावर विपरीत परिणाम झाला व त्याची गती मंदावली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात पेरण्या रखडल्या होत्या. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली व रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग देखील आला. त्यानंतर आता  परत राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने दडी मारलेली होती. … Read more

Monsoon News: राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा तर बहुतांशी भागात पावसाचे उघडीप, वाचा अंदाज

rain

Monsoon News:-  जुलै महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यामध्ये मान्सून सक्रिय होऊन राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रखडलेल्या खरिपांच्या पेरण्यांना वेग आला. परंतु आज राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. जोरदार पावसाने आज राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाठ फिरवलेली दिसून येत असून काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.  काय … Read more

Maharashtra Rain: पुढील 48 तासात राज्यातील ‘या’ भागात होणारा अतिमुसळधार पाऊस, एल निनोबद्दल जागतिक हवामान शास्त्र संस्थेने केली ‘ही’ घोषणा

w

Maharashtra Rain:-सध्या महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून काही भागांमध्ये  पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. आठवडाभराचा विचार केला तर राज्यातील बहुतेक भागात चांगला पाऊस(Rain) झाल्यामुळे  अनेक ठिकाणी उद्भवू शकणारी पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटण्यास मदत झाली असून खरिपातील(Kharif Session)रखडलेल्या पेरण्यांना  देखील वेग आला आहे. परंतु कालपासून पावसाचा वेग जरा मंदावल्याची स्थिती निर्माण झालेली … Read more