बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ‘या’ सरकारी नोकरीसाठी तयारी करा ! 100% लाईफ सेट होणार
Maharashtra Educational News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागला असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. अनेक जण बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच नोकरीसाठी तयारी करतायेत. दरम्यान, जर तुम्हालाही बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीसाठी तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी … Read more