“सरकार चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही” देवेंद्र फडणवीसांची आघाडी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून भाजप (BJP) नेत्यांकडून अनेक वेळा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु असतो. आता भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा डिवचले आहे. मी मुंबई अभियान आणि शिव कल्याण केंद्राच्यावतीने मोबाईल दवाखाने (Mobile clinics) सुरु करण्यात आले आहेत. याचे लोकार्पण देवेंद्र … Read more

“कालिक मूह पे लगी है, आईने मे देख रहे है” जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांना शायरीतून टोला

बीड : शिवसेना (Shivasena) नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatt Kshirsagar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यामधील टीका सत्र सतत सुरूच असते. राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी सतत कशा ना कशावरून तरी या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु असतात. शिवसेना नगरपरिषद सदस्य अमर नाईकवाडे (Amar Naikwade) यांनी संदीप क्षीरसागर यांना खुले आव्हान … Read more

“काँग्रेसचे पुढारी असो विरोधी पक्ष नेते या सर्वानाच योग्य मान, विखेंना तिकडे मान मिळतो की नाही मला माहिती नाही” : छगन भुजबळ

नाशिक : भाजप (BJP) नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून सुजय विखेंवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सुजय विखे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. छगन भुजबळ म्हणाले, तसं काही … Read more

“षंढांना काय बिरुदावली द्यायची, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात”; जयंत पाटलांचे सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर

रत्नागिरी : भाजप (BJP) नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी  सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. तसेच … Read more

“सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच मुख्यमंत्र्यांनी वाया घालवले”; केशव उपाध्ये यांचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) अशी राजकारणाची दोन समीकरणे राज्यात दिसत आहेत. या दोघांमध्ये सध्यातरी टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. भाजप मुख्य प्रवक्ते (BJP Spokesperson) केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरच निशाणा साधला आहे. केशव उपाध्ये म्हणाले, सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या … Read more

“महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम करत आहेत”; सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) सरकार विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाचे राजकारण सध्या सुरु आहे. एकेमकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच सामनातून (Samana) भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, श्री. देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, राजकारण गेले चुलीत, … Read more

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”; नाना पटोलेंचा सुजय विखेंवर पलटवार

औरंगाबाद : राज्यात महाविकास आघडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून भाजपकडून आघाडीला डिवचण्याचा सतत प्रयत्न सुरु आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. त्याच टीकेला काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार उत्तर दिले आहे. भाजप (BJP) आणि महाविकास आघडीमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र … Read more

आणखी वर्षभरच काम करणार! खासदार विखे असे का म्हणाले?

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar Politics :- निवडणुका जवळ आल्यावर कामांचा आणि त्यातही भूमिपूजने, उद्घाटने आणि घोषणांचा धडका लोकप्रतिनिधींकडून सुरू होतो. या पार्श्वभूमीवर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगळीच घोषणा केली आहे. ‘गेल्या तीन वर्षांत भरपूर कामे केली. आणखी एक वर्ष असेच काम करणार. त्यानंतर शेवटच्यावर्षी मात्र असे नवे प्रकल्प आणण्याचे … Read more

बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Politics :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट समाना रंगलेला पहायला मिळाला. त्यावरून टोकाचे राजकारण सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच फडणवीस यांनी शिर्डीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडामोडींच्या संदर्भाने ते म्हणाले, ‘राजकारण गेलं चुलीत. मात्र, … Read more

प्रवीण दरेकर भडकले ! म्हणाले, “कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ”

मुंबई : भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यावर मुंबई बँक (Mumbai Bank) घोटाळ्याच्या आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यावरून भाजप आणि महाविकास आघडीमध्ये चांगलेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी मुंबै बँक प्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच … Read more

“हमाली करण्यासून ते आमदार होण्यापर्यंत… शरद पवार, अजित दादा, भुजबळांनी दिलेल्या संधीच सोन केलं”; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे मानले आभार

मुंबई : एरवी भाजप (BJP) नेते महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर तुटून पडलेले दिसतात. आरोप करतात टीका करतात मात्र आता भाजप नेते प्रसाद लाड (prasad Laad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ यांचे कौतुक करत आभार मानले आहेत. प्रसाद लाड यांचा सदस्यत्वाचा पाच वर्षांचा … Read more

“आमच्या सारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेतायेत, एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतायेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल

नागपूर : राज्यात महाविकास आघडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीतील वाद आता शिगेला पोहोचले आहेत. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची … Read more

“आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्याचा धंदा”; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole

मुंबई : गेल्या काही दिवसापासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागलेले दिसत आहेत. किरीट सोमय्या आघाडीतील मंत्र्यांवर घोटल्याचे गंभीर आरोप करत आहेत. आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. राज्यात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाला गेलेले … Read more

“माझ्या मुलीला ईडीचं बोलावणं आलं तर मी आत्महत्या करेन”; मंत्री जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून ईडी (ED) आणि आयकर विभागाचे धाड सत्र सुरु आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांवर ईडीच्या कारवाई सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते सध्या जेलमध्ये आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले … Read more

MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे; नितेश राणेंची महाविकास आघाडीवर सडकून टीका

उस्मानाबाद : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सडकून टीका केली आहे. MIM ने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस ला (Congress) आघाडी समावून घेण्याची ऑफर दिली होती. त्यावरून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला (Shivsena) टार्गेट केले जात आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून MIM ला महाविकास आघाडीत घुसवण्याचा … Read more

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक; १८ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरुच

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तसेच १८ दिवसांपासून धरणे आंदोलन देखील भाजपकडून करण्यात येत आहे. 62 वर्षीय नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली होती. … Read more

“तीन मार्कशीट जूळवून महाविकास आघाडी पहिली आली, मी ठरवलं की नंबर 1 येतो”; देवेंद्र फडणवीसांनी आघाडीला पुन्हा डिवचले

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टोला लगावला आहे. ४ राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर भाजपकडून महाविकास आघाडीला सतत डिवचण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे मावळ (Maval) तालुक्यात बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race) गेले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला … Read more

फडणवीस यांना खरेच हे प्रकार उघडकीस आणायचे असतील तर त्यांनी हे प्रकरण जनतेसमोर आणावं !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- ‘महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे पुरावे असलेले पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकप्रकारे नुरा कुस्ती खेळत आहेत,’ असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. अड. आंबेडकर आज नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘फडणवीसांना खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार … Read more