Mumbai News : बेस्ट सेवा कोलमडली ! बेमुदत कामबंद आंदोलनामुळे एक हजाराहून अधिक बसेस आगारातच

Mumbai News

Mumbai News :  अत्यंत कमी वेतन त्यात वाढत्या महागाईची भर पडल्याने कुटुंबाची दैनंदिनी चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेतनात वाढ व इतर प्रमुख मागण्यांसाठी बेस्टमधील कंत्राटी चालकांनी गेल्या सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटायचेच नाही, असा निर्धार कंत्राटी चालकांनी केला आहे. बेमुदत कामबंद आंदोलनामुळे एक हजाराहून अधिक बसेस आगारातून बाहेर … Read more

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत रेल्वे घेणार ‘हा’ मोठा निर्णय ! आता 586 किलोमीटरचा प्रवास…

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Goa Vande Bharat Express : भारतीय रेल्वेने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान ही गाडी चालवली जात आहे. मे महिन्यात ही गाडी सुरू झाली असून तेव्हापासूनच या गाडीला रेल्वे प्रवाशांनी चांगली पसंती दाखवली आहे. रेल्वे प्रवाशांची ही पसंती पाहता आता या गाडीचे … Read more

Mumbai News : साथीच्या आजारांनी मुंबईकर हैराण!

Mumbai News

Mumbai News : मुंबईत साथीचे आजार वाढू लागले असून, यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो या आजारांचे आठवड्याभरात २०० ते ३०० रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या महिन्यात जलजन्य आजारात वाढ झाली होती; परंतु या महिन्यात जलजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी कीटकनाशक आजारांचा प्रादुर्भाव … Read more

ब्रेकिंग ! मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन आता ‘या’ मुहूर्तावर सुरु होणार, रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Goa Vande Bharat Train

Mumbai Goa Vande Bharat Train : शुक्रवारी म्हणजे 2 मे रोजी ओडिषामध्ये एक भयानक घटना घडली. ओडिशाच्या बालासोरमध्ये कोरोमंडल एक्सप्रेसला भीषण अपघात झाला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेली मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा 3 जूनचा लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या भीषण अपघातामुळे संपूर्ण देश मोठ्या दुःखात आहे. विदेशातूनही अनेक राष्ट्रप्रमुखांनी भारताच्या या दुःखात … Read more

देशातील पहिला समुद्रखालील बोगदा राजधानी मुंबईत; 45 मिनिटांचा रस्ता मात्र 10 मिनिटात होणार पार, ‘या’ महिन्यात होणार खुला, वाचा….

Mumbai News

Mumbai News : देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचे काम जोमात सुरू आहे. यामध्ये रस्ते विकासाची कामे प्रामुख्याने केली जात आहेत. यासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जात आहे. आता देशातील पहिला-वहिला समुद्र खालील बोगदा देखील तयार होत आहे. विशेष म्हणजे हा बोगदा देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी राजधानी मुंबईत तयार होत … Read more

MSRTC E-Shivneri Bus : महाराष्ट्रात 100 इलेक्ट्रिक बसेस धावणार ! प्रवाशांना मिळणार Ac, Tv आणि Wifi ची मजा !

MSRTC

MSRTC E-Shivneri Bus : मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) या मार्गावर 100 इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 15 बस या आठवड्यापर्यंत रस्त्यावर येण्याची अपेक्षा आहे, तर उर्वरित जूनच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्याने प्रवाशांची सोय तर होईलच शिवाय … Read more

मोठी बातमी ! ‘या’ दिवशी खुला होणार समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार उदघाट्न

Mumbai Nagpur Expressway

Mumbai Nagpur Expressway : महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना देण्यासाठी राज्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. काही विकास कामे अंतिम टप्प्यात आहेत. समृद्धी महामार्गाचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा गेल्या वर्षी अर्थातच डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण; आता मार्गांवर वाहनासह साहित्याची वाहतूक शक्य, प्रवाशांसाठी केव्हा होणार खुला?

Mumbai News

Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांसाठी अति महत्त्वाचा अशा मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. खरं पाहता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान करण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लींक या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत 21.81 किलोमीटर … Read more

महिलांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ महिलांना मिळणार शिलाई मशीन, मसाला कांडपसाठी 34 हजारापर्यंतची मदत; पहा तुम्हाला मिळणार का लाभ?

Women Empowerment Scheme Maharashtra

Women Empowerment Scheme Maharashtra : राज्यातील महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सक्षम बनवण्यासाठी शासनाने काही अभूतपूर्व योजना यापूर्वीच सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. दरम्यान मुंबई मधील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाच्या धर्तीवर … Read more

मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘या’ लिंक रोड प्रकल्पामुळे नवी मुंबईचा प्रवास होणार मात्र 25 मिनिटात, पहा….

mumbai news

Mumbai News : नवी मुंबई मधील वाहतूक व्यवस्था सुरळीत अन बळकट करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच सिडकोच्या माध्यमातून शहरात विविध रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे-बेलापूररोड, पामबीच आणि शीव-पनवेल या प्रमुख मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी देखील सिडको ने पुढाकार घेतला आहे. सिडको कडून या मार्गावरील … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागातील वाहतूककोंडी फुटणार, मुंबई महानगरपालिका विकसित करणार नवीन फ्लायओव्हर, पहा…..

mumbai news

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात आणि उपनगरात नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत. वास्तविक गेल्या काही दशकांपासून शहरात आणि उपनगरात वाहनांची वाढत्या संख्येमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी एक कॉमन विषय बनला आहे. शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रवास करताना अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामध्ये मालाड … Read more

मुंबई, कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरु, मध्य रेल्वे महाव्यवस्थापकाची माहिती

Mumbai News

Mumbai News : मुंबई ते कोल्हापूर रोज हजारो प्रवासी रेल्वे मार्गे प्रवास करतात. मुंबई राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. कॅपिटल शहर सोबतच मुंबई एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. तसेच कोल्हापूर हे देखील एक महत्त्वाचं अध्यात्मिक पर्यटन क्षेत्र आहे. अशा परिस्थितीत, या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रामुख्याने रेल्वे मार्गे कोल्हापूर … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; देशाच्या आर्थिक राजधानीत तयार होणार पहिले अंडरवॉटर टनेल, 45 मिनिटाचा प्रवास आता मात्र 10 मिनिटात, वाचा….

mumbai news

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की राजधानी मुंबईत सध्या वेगवेगळी रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश आहे. या कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत मुंबईमध्ये देशातील पहिला समुद्र खालील बोगदा तयार केला जात आहे. दरम्यान आता या अंडर सी … Read more

मराठवाड्यातील नागरिकांचा मुंबईकडील प्रवास होणार सुसाट; ‘हा’ नवीन मार्ग होणार तयार, शिरूरमधील वाहतुकीला पण होणार फायदा, पहा संपूर्ण रूटमॅप

mumbai news

Mumbai News : मराठवाड्यातील नागरिकांना आता मुंबईमध्ये जाणे अजूनच सोपे होणार आहे. खरं पाहता सध्या स्थितीला उपलब्ध असलेल्या मार्गावरून मराठवाड्याहून मुंबईकडे जाणे खूपच अवघड बनले आहे. कारण की प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. परिणामी मराठवाड्यातून रोजाना हजारो प्रवासी रस्ते मार्गे राजधानी मुंबईला जात असतात. … Read more

महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा मुंबईत; ठाणे ते पश्चिम उपनगरातील ‘या’ शहराच अंतर फक्त 15 मिनिटात होणार पार, पहा….

Mumbai News

Mumbai News : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. म्हणून नागरिकांना वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी शासनाकडून तसेच प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवास करताना देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या ठाणे ते बोरिवली हे अंतर पार करण्यासाठी जवळपास दोन तासाचा कालावधी खर्च … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा पूल पुढल्या महिन्यात सुरु होणार, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा, पहा…

mumbai news

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरातील चाकरमान्यांना लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. खरं पाहता, शहरात पुल दुर्घटनाच्या घटना लक्षात घेता पालिकेच्या माध्यमातून धोकादायक पूल दुरुस्तीचे तसेच पुनर्बांधणीचे कामे हाती घेण्यात आले आहेत. लोअर परेल भागातील डीलाईल पुलदेखील धोकादायक बनला होता. या पार्श्वभूमीवर या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम … Read more

आनंदाची बातमी ! मुंबईमधल्या ‘या’ अतिमहत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, केलं जाणार ‘हे’ महत्वाचं काम, असा होणार प्रवाशांचा फायदा

Mumbai Railway Station Work

Mumbai Railway Station Work : मुंबई शहर आणि उपनगरात सध्या रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अमृतभारत योजनेचा देखील मोठा हातभार लागणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची नियोजन भारतीय रेल्वेने … Read more

मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पाच वर्षांपासून बंद असलेला ‘हा’ पूल ‘या’ दिवशी पुन्हा सुरु होणार, चाकरमान्यांचा प्रवास होणार जलद

mumbai news

Mumbai News : मुंबईकरांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता राजधानी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ आणि इतर तत्सम प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात रस्ते विकासाची कामे जलद गतीने सुरू आहेत. रस्ते विकासासोबतच लोहमार्ग जाळे विस्तार करण्यासाठी देखील … Read more