मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जीआर निघाला, वाचा…

Maharashtra Farmer News

Maharashtra Farmer News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक दशकांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात देखील अवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिके या पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतले यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त … Read more

दिलासादायक ! अखेर गारपिटीने नुकसान झालेल्या ‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर, पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Agriculture News

Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यासारख्या एक ना अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा देखील मान्सून आगमनास जवळपास आठ ते दहा दिवसांचा उशीर होत असल्याने दुष्काळाची धोक्याची घंटा वाजली आहे. 2021 मध्ये तसेच या चालू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; ‘या’ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई !

Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टी झाली होती आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या राहुरी मंडळ मध्ये देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे … Read more

पुण्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी मिळणार नुकसान भरपाई, पशुसंवर्धन विभागाची माहिती

Pune Jilha Lumpy Skin Nuksan Bharpai

Pune Jilha Lumpy Skin Nuksan Bharpai : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. पशुखाद्याच्या वाढत्या किमती, इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढती महागाई पाहता पशुपालन हा व्यवसाय पशुपालक शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सिद्ध होऊ लागला आहे. अशातच गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लंपी चर्मरोग आजाराचा शिरकाव झाला. आधीच वेगवेगळ्या संकटांमुळे बेजार झालेल्या … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान भरपाई दिली, पीकविमा की भीकविमा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

agriculture news

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे. या हंगामातही पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही खरीप हंगामात … Read more

Crop Damage Compensation : दिलासादायक! ‘या’ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 76 कोटींचा निधी प्राप्त, पहा डिटेल्स

Crop Damage Compensation

Crop Damage Compensation : महाराष्ट्रात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देखील जाहीर करण्यात आली होती. परभणी जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील चार तालुक्यातील 92 हजार 737 अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 26,500 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे पीक विम्याचा लाभ, पहा डिटेल्स

pik vima nuksan bharpai

Pik Vima Nuksan Bharpai : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे कायमच मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी दुष्काळ तर कधी अधिक थंडी यामुळे देखील पिकांचे नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळत असतो. दरम्यान आता जळगाव जिल्ह्यातून अशीच एक बातमी समोर आली आहे. खरं पाहता … Read more

दिलासादायक ! शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास 26 दिवसातचं मिळणार नुकसान भरपाई ; सरकारने दिली माहिती

Agriculture News

Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. याशिवाय शेतकऱ्यांना इतरही अन्य काही कारणांमुळे नुकसान सहन करावे लागते. जसे की वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वन्यप्राणी काही तासातच उध्वस्त करत असतात. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते. परिणामी अशा … Read more