मोदी म्हणाले, तिरंगा डीपी ठेवा, राहुल गांधींनी ठेवला हा

Maharashtra News:स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानही राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आव्हान केले की सोशल मीडिया आकाऊंटवर तिरंग्याचा डीपी ठेवा. त्यानंतर देशभरात अनेक नेते, सेलेब्रिटी आणि नागरिकांनी मोदींना प्रतिसाद देत डीपी बदलले आहेत.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही आपला डीपी बदलला आहे. मोदी यांच्या आवाहनानुसार त्यांनीही … Read more

राहुल गांधीच्या चौकशीला ब्रेक, आता पुढे काय होणार

Maharashtra news : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुरू असलेली आजची चौकशी टळली आहे. चौकशीसाठी तीन दिवसांची मुदत देण्याची गांधी यांची विनंती इडीकडून मंजूर करण्यात आली. आता पुढील चौकशी सोमवारी (२० जून) होणार आहे. मात्र, इडीकडून अशी प्रदीर्घ चौकशी का सुरू आहे? आता पुढे काय होणार? त्यांना अटक होणार का? यासंबंधीही … Read more

Sidhu Moosewala : राहुल गांधी जाणार मुसा गावी, मूसवालाच्या कुटुंबीयांसोबत करणार महत्वाची चर्चा

नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moosewala) हत्या झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मंत्री तसेच नेते मंडळी मुसेवाला यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत आहेत. आज काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधीही (Rahul Gandhi) पंजाबमधील मानसाच्या मुसा (Musa) गावाला भेट देणार आहेत. राहुल गांधी येथे दिवंगत गायक आणि … Read more

‘चार वर्षे राहुल गांधी भेटले नाहीत’, पृथ्वीराज चव्हाणांची आता सारवसारव

Maharashtra news : शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात एका मुलाखतीत बोलताना ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्याला चार वर्षे भेटले नाहीत’, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. यावरून मोठी चर्चा सुरू झाल्यानं चव्हाण यांनी आता सारवासारव केली आहे.नाशिकमध्ये यासंबंधी प्रसारमाध्यमांनी चव्हाण यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राहुल यांनी काँग्रेसमधील पदाचा राजीनामा दिलेला आहे. … Read more

चार वर्षे झाली, राहुल गांधी भेटले नाही, या काँग्रेस नेत्याची खंत

Maharashtra news : काँग्रेसमधील नाराज असलेल्या २३ प्रमुख नेत्यांमध्ये समावेश अललेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाबद्दल पुन्हा एकदा आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. शिर्डीत प्रदेश काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा झाली. यानिमित्त एका मुलाखतीत चव्हाण यांनी काँग्रेस आणि पक्षनेतृत्व याबद्दल स्पष्ट मते मांडली आहे. ‘गेल्या चार वर्षांत पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याशी आपली भेट होऊ … Read more

काँग्रेसचे महाराष्ट्रात चिंतन, तर दिल्लीत वेगळीच चिंता, हे आहे कारण

Maharashtra news : उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर राज्यातील काँग्रेसतर्फे आजपासून शिर्डीत चिंतन शिबीर सुरू झाले आहे. मात्र, दिल्लीत काँग्रेसमध्ये वेगळ्याच कारणामुळे चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. या दोघांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.असे … Read more

India News Today : पंतप्रधानांच्या तेलाच्या किमतींवर राज्यांकडून व्हॅट कमी करण्याबाबत राहुल गांधी म्हणाले, केंद्र सक्ती…

India News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी (CM) संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्यास सांगितले आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि ते बळजबरी असल्याचे सांगितले. राहुल यांनी (Rahul Gandhi) आज सकाळी ट्विट (Tweet) केले की मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र … Read more

India News Today : UPSC च्या नवीन अध्यक्षाच्या नियुक्तीवर राहुल गांधींनी केले प्रश्न उपस्थित, म्हणाले हा संघ प्रचारक बनला…

India News Today : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी UPSC च्या नवीन अध्यक्षाच्या (New President of UPSC) नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर (Central Goverment) जोरदार हल्ला चढवला आहे. मनोज सोनी (Manoj Soni) यांना केंद्रीय लोकसेवा आयोग-यूपीएससीचे नवे अध्यक्ष बनवल्यानंतर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक एक करून … Read more

राहुल गांधी मंदिरात जाऊ लागले..अरविंद केजरीवाल हनुमान चाळीसा म्हणू लागले; फडणवीसांचा टोला

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विलेपार्ले येथील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना चिमटा काढला आहे. विलेपार्ले (Villeparle) येथील संन्यास आश्रम येथे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, “काँग्रेस … Read more

देशाने माझ्यावर केवळ प्रेमच केले नाही तर, मला मारहाणही केली आहे; राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी राजकीय (Political) चक्र समजून सांगत मी सत्तेच्या वर्तुळात वाढलो आहे, पण मला सत्तेत स्वारस्य नाही असे सांगितले आहे. माजी सनदी अधिकारी आणि काँग्रेसचे नेते के. राजू (K. Raju) यांच्या ‘द दलित युथ: द बॅटल्स फॉर रिअलायझिंग आंबेडकर्स’ या पुस्तकाचे राहुल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात … Read more

सत्य स्विकारा अन्यथा परिस्थिती बिकट होणार; राहुल गांधीनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन (Russia Ukraine) मध्ये मोठे युद्ध सुरु आहे, मात्र त्याचे पडसात भारतात उमटू लागले आहेत, यावरून आता काँग्रेस (Congress) माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, रशिया म्हणतो, डोन्सात्क, लुहान्स्क हा भाग यूक्रेनचा नाही. त्यामुळे रशियाने यूक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याचं … Read more

नाना पटोलेंचे मोठे ट्विट ! पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल

मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठा दावा केलाय. 2024 ला मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच (Congress CM) असेल असा दावा पटोले यांनी केलाय. यांनी २०२४ च्या निवडणुकांबाबत मोठे ट्विट केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाच राज्यांच्या निवडणूक निकालामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यानंतर काँग्रेसने दिल्ली मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक … Read more

रोहित पवार म्हणाले पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवणे चुकीचे !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन बैठकीत बोलता बोलता थांबले. त्या संबोधनावेळी टेलिप्रॉम्प्टर अचानक थांबल्याने पंतप्रधान मोदींना पुढे बोलता आले नाही, असा आरोप करून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

हिंदू आहात तर मोगलांनी हिंदू मंदिरावर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा : चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते काशी मधील विश्र्वनाथ मंदिराच्या आवारातील विकासकामांचे लोकार्पण केले. या विकास कामांचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील हडपसर येथील मांजराई देवी मंदिराच्या … Read more

भयभीत झाले आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा….

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  जे भयभीत झाले आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. ते आरएसएसचे लोक आहेत, ते गेलेच पाहिजेत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. पक्षातील समाजमाध्यम कार्यकर्त्यांना संबोधित् करताना गांधी बोलत होते. ते म्हणाले, जे भयभीत झाले ते पक्ष सोडून गेले. भाजप आणि वास्तवाचा मुकाबला करण्याचे ज्यांना भय वाटते ते पक्ष … Read more

खोटे उत्सव व पोकळ भाषण नव्हे, तर देशाला तोडगा द्या : राहुल गांधी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचं नाही, केंद्र सरकारचे जनतेविरोधातील धोरण आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे िट्वट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी … Read more

काँग्रेस नेते राहुल गांधींनाही कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. सौम्य लक्षण जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. सुरक्षित राहा, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये … Read more

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन काँग्रेस खासदार राहुल गांधी ट्विट केले आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु … Read more