मोदी म्हणाले, तिरंगा डीपी ठेवा, राहुल गांधींनी ठेवला हा
Maharashtra News:स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानही राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आव्हान केले की सोशल मीडिया आकाऊंटवर तिरंग्याचा डीपी ठेवा. त्यानंतर देशभरात अनेक नेते, सेलेब्रिटी आणि नागरिकांनी मोदींना प्रतिसाद देत डीपी बदलले आहेत.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही आपला डीपी बदलला आहे. मोदी यांच्या आवाहनानुसार त्यांनीही … Read more



