ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! परराज्यात करता येईल आता उसाची वाहतूक, स्वाभिमानीच्या आंदोलनाला मोठे यश

sugercane crop update

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बाबतीत अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. कधी ते प्रश्न एफआरपीच्या बाबतीत असतात तर कधी ऊस दराच्या बाबतीत आंदोलने करावी लागतात. ऊस पिकाचा विचार केला तर प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या अनुषंगाने जर आपण 14 सप्टेंबर 2023 रोजी सहकारी विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अधिसूचनेचा विचार … Read more

Raju Shetti : …तेव्हा तुमची काय हालत होईल? राजू शेट्टींचा भाजपला खुला इशारा

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भाजपला इशारा दिला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, केवळ तुम्ही सत्तेत आहात, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल, पण आज जे गैरवापर करतात त्यांनाही पुढील काळात विरोधी पक्षात जावं लागणार, त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचाही विचार करा, … Read more

Raju Shetty : राजू शेट्टींचे ठरलं! हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच जागा स्वाभिमानी लढवणार…

Raju Shetty :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी पूर्ण ताकदीने उतारणार असल्याचे सुतोवाच पक्षाकडून करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह पाच ते सहा जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता राजू शेट्टी कोणासोबत युती करणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राजू शेट्टी म्हणाले, … Read more

Raju Shetty : आता संप करणारांचे डोळे उघडतील का? माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का?, राजू शेट्टी यांची कविता होतेय व्हायरल..

Raju Shetty : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे पंचनामे करण्यासाठी कोणीही जात नाही. त्यामुळे शासकीय कामांना अडथळा आला आहे. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला … Read more

Raju Shetty : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना कान धरून जाब विचारावा, राजू शेट्टी यांची मागणी..

Raju Shetty : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत एक वक्तव्य केले आणि यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजच्या नाहीत, कित्येक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतो आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर आता अब्दुल सत्तार यांचे विधान संतापजनक आणि त्यांना शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हे दाखवणारेच आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचा कान धरून त्यांना … Read more

Raju Shetty : ती आमची चूक होती, ती पुन्हा होणार नाही! शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे मोठे वक्तव्य

Raju Shetty : शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुतीसोबत जाऊन लढली होती. त्याठिकाणी शेतकरीहिताचे निर्णय होत नसल्याचे दिसून येताच शेट्टी यांनी २०१९ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन निवडणूक लढवली होती. नंतर त्यांनी महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवली. मात्र तेथेच त्यांचे जमले … Read more

Raju Shetty : तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ऑफर राजू शेट्टींनी नाकारली, काय होती ऑफर?

Raju Shetty : सध्या तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे. सध्या ते भारतात फिरत असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी देशातील विविध राज्यांत आपल्या पक्षाचा प्रवेश करतानाच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस विरहीत आघाडीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. तेव्हा काही … Read more

K Chandrasekhar Rao : केसीआरच्या पक्षाचा मराठी शिलेदार कोण? छत्रपतींच्या घराण्यातील बड्या नेत्यांचे नाव चर्चेत..

K Chandrasekhar Rao :सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव हे महाराष्ट्र राज्यात आपले प्रस्थ वाढवत आहेत. यासाठी त्यांनी नांदेडमध्ये मोठा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच घेतला होता. आता त्यांना महाराष्ट्रात नवे मित्र हवेत. यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती … Read more

Raju shetty : कारखानदारांनंतर आता शिक्षण सम्राटांकडे मोर्चा! खासगी शिक्षण संस्थांना राजू शेट्टी यांचा इशारा

Raju shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता साखर कारखानादारांनंतर शिक्षण सम्राटांकडे मोर्चा वळवला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील खासगी शिक्षण संस्था राज्यातील बड्या राज्यकर्त्यांच्या संस्था आहेत, त्यांची लुबाडणूक सुरू आहे. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जीवाच रान केल. पण … Read more

अरे बापरे…! आंदोलकांनी मारल्या ‘त्या’ कारखान्याच्या गव्हाणीत उड्या ..?

Maharashtra News:विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनास प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीत उडी टाकून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी … Read more

लम्पी चर्म रोगापासून गायी वाचवा, नगरमधून यांनी केली जनहित याचिका

Maharashtra News :‘लम्पी’ या चर्म रोगाचे संक्रमण मोठ्या प्रमणावर वाढते आहे. हा रोग जनावरांसाठी अतिशय जीवघेणा ठरतो आहे परंतु या गंभीर प्रश्नाकडे प्रशासकीय दुर्लक्ष आहे. यासंबंधी योग्य त्या उपाययोजना करून गायींचा जीव वाचविण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू … Read more

शेतकऱ्यांचा ‘स्वाभिमानी’ नेता आता फॉर्च्युनरमधून फिरणार, कारण…

Maharashtra news : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना प्रेमापोटी सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांनी वर्गणी काढून अलिशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे. शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांचा हा लाडका नेता अलिशान फॉर्च्युनरमधून फिरणार आहे.त्यांनी म्हटले आहे, धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो … Read more

आधी शेतकऱ्यांची प्रेत उतरवा, राजू शेट्टी कडाडले

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतशिवारात झाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत. ती आधी उतरवा आणि मग भोंगे उतरवायचे की नाही याचा निर्णय घ्या,’ अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कडाडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत … Read more

“विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत, आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था”

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी बारामतीमधून (Baramati) राज्य सरकार आणि विरोधकांवर सडकून टीका केली आहे. राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक आहे त्यावर सरकारच लक्ष नसल्यचा आरोपही त्यांनी केला आहे. राजू शेट्टी म्हणाले, एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. वीजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. शिरोळमध्ये दुर्घटना … Read more

“शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही जनआंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावू”; राजू शेट्टींचा आघाडी सरकारला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :- महावितरणाच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून वीज तोडणीच्या विरोधात तर काही ठिकाणी वीज मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर मध्ये 10 दिवस आंदोलन देखील केले. पण सरकार फक्त आश्वासन देण्याचे काम करत असल्याची टीका शेट्टी यांनी ठाकरे सरकार विरोधात केली. … Read more

शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज वाढवून देण्याच्या मागणीवर येत्या 15 दिवसात तोडगा निघणार

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी दिवसात 10 तास विज वाढवून देण्याच्या मागणीवर निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली काही दिवसापासून राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी महावितरणाच्या विरोधात शेतीपंपाची वीज वाढवून मिळण्यासाठी आंदोलन केले होते. त्याला आता यश मिळण्याची चिन्हे आहेत. आंदोलना दरम्यान ऊर्जामंत्र्यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीत. येत्या 15 … Read more