Maharashtra Weather: नवीन वर्षात कसे राहील महाराष्ट्राचे हवामान? वाढेल थंडीचा जोर की होईल कमी? वाचा तज्ञांनी दिलेली माहिती

maharashtra weather

Maharashtra Weather:- सध्या महाराष्ट्रमध्ये सगळीकडे थंडीचा कडाका जाणवत असून वाढती थंडी आणि मोठ्या प्रमाणावर धुके पसरल्याची सद्यस्थिती आहे. त्यातच आज 2023 चा शेवटचा दिवस असून उद्यापासून नवीन वर्ष म्हणजेच 2024 वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हवामान कसे राहील? थंडीचा जोर वाढेल की कमी होईल? पावसाची शक्‍यता आहे का? इत्यादी बाबत … Read more

Maharashtra Havaman: नवीन वर्षाची सुरुवात होईल पावसाने! राज्याच्या ‘या’ भागात पडेल पाऊस

maharashtra havaman

Maharashtra Havaman:- सध्या राज्यामध्ये सगळीकडे थंडीचे प्रमाण वाढले असून बऱ्याच ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली आलेला आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट पसरल्यामुळे त्याचा परिणाम हा राज्यातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भ व त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीची लाट आहे. याबाबतीत जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर डिसेंबर … Read more

Maharashtra Havaman: कसे राहील येणाऱ्या सात दिवसात राज्यातील हवामान? थंडी वाढेल की पडेल पाऊस! वाचा माहिती

maharashtra havaman

Maharashtra Havaman:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असून नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी संपूर्ण राज्यात जाणवते असा पूर्वीपासून अनुभव आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर अजून देखील हव्या त्या प्रमाणामध्ये थंडी जाणवत नाही. सकाळच्या वेळेला थंडी जाणवते. परंतु दुपारी बऱ्याच ठिकाणी उकाडा जाणवत असल्याचे देखील सध्या चित्र आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट … Read more

Crop Insurance: अवकाळी व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे का? ‘या’ तीन पर्यायांनी द्या नुकसानीची पूर्वसूचना! तरच मिळेल भरपाई

unseasonal rain

Crop Insurance:- गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलेले असून अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात द्राक्ष आणि काढणीला आलेला लाल कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले व तसेच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातील इतर भागात दिसून येत असून बऱ्याच ठिकाणी कपाशी व तुरीचे पिकाचे … Read more

Unseasonal Rain: अवकाळी आणि गारपटीमुळे पिकांचे नुकसान झाला आहे का? अशा पद्धतीने ऑनलाईन नोंदवा तुमची विमा तक्रार

crop damage in maharashtra

Unseasonal Rain:- यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तर पूर्णपणे वाया गेलाच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा विपरीत परिणाम खरीप हंगामातील प्रमुख पिकांवर झाला व उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असताना शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी करून उपलब्ध पाण्यामध्ये पिकांचे नियोजन केलेले होते. त्यातच दुसरे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये द्राक्ष बागा आणि … Read more

Unseasonal Rain : बळीराजावर पुन्हा आस्मानी संकट कोसळले ! बँकेचे कर्ज कसे फेडायचे?

Ahmednagar News

दिवाळीनंतर वेध लागतात ते हिवाळ्याचे असताना कोल्हार, भगवतीपूरसह प्रवरा परिसरात पावसाळ्यात झाला नाही एवढा धुंवाँधार अवकाळी पाऊस हिवाळ्याच्या सुरुवातीला कोसळला. रविवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत कोसळल्याने बळीराजावर पुन्हा आस्मानी संकट कोसळले आहे. नगर जिल्ह्यात नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. पहाटे सर्व गावे धुक्याच्या चादरीत लपेटले होते; मात्र अचानक ढगांच्या गडगडाटासह आणि … Read more

Maharashtra Weather: राज्यात पुढील पाच दिवसात अवकाळी पाऊस पडणार का? असे राहील येणाऱ्या 5 दिवसाचे हवामान

weather update

Maharashtra Weather:- सध्या काही दिवसापासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली असून बऱ्याच ठिकाणच्या तापमानाचा पारा घसरलेला आहे. ऐन दिवाळीमध्ये गुलाबी थंडीमध्येच राज्यातील कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात आणि मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. तसेच काही भागांमध्ये अधून मधून ढगाळ वातावरण आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असतानाच अवकाळी … Read more

Cyclone Update: ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात पडेल का अवकाळी पाऊस? काय म्हणते याबाबतीत हवामान खाते?

cyclone update

Cyclone Update:- यावर्षी महाराष्ट्रमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. पावसाच्या अभावाने खरीप हंगाम बऱ्याच प्रमाणात वाया गेलेला आहे व आता रब्बी हंगामाची स्थिती देखील कशा पद्धतीची राहिल याबाबत खूप मोठा प्रश्न उभा आहे. त्यातच मान्सूनने एक्झिट घेतली आहे. महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या … Read more

सरकारच्या ‘या’ योजनेत भाग घ्या आणि फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान टाळा! शेतकऱ्यांना मिळेल लाखोचा फायदा

crop insurence scheme

कृषी क्षेत्र म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीचा विपरीत किंवा चांगला परिणाम हा शेती क्षेत्रावर होत असतो. बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांचे व इतर पिकांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो. या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती … Read more

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांनो टेन्शन घेऊ नका ! अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल तर विम्यासाठी अशा पद्धतीने करा क्लेम

Crop Damage Compensation : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी शेतकरी शेतात चांगली पिके घेत असताना अचानक पाऊस येत आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याला अवकाळी पाऊस असेल म्हणतात. अशावेळी जर तुम्हाला निसर्गाने साथ नाही दिले तर त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. निसर्ग मुळे झालेले नुकसान हे भरून निघण्यासाठी सरकार त्याला … Read more

पुन्हा आस्मानी संकट ! पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- राज्यात थंडीची लाट सुरु आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात आज ( 28 डिसेंबर) आणि  (29 डिसेंबर) पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.(unseasonal rain) कडाक्याची थंडी ओसरत असून अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. ऐन थंडीतही पावसानंहजेरी लावल्यामुळे नागरिकही चिंतेत होते. अनेक ठिकाणी या … Read more