भारतातील सगळ्यात उंच धबधबा महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात ! कुठून कस पोहचायचं ?

Best Picnic Spot

Best Picnic Spot : महाराष्ट्र हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, सजलेला प्रदेश. छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीला लाभलेला भौगोलिक प्रदेश खरच खूप पाहण्यासारखा आहे. येथील गडकोट, किल्ले, प्राचीन वास्तू, मंदिरे, अभयारण्य, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य खरच पाहण्यासारखे आहे. दरम्यान जर तुम्हालाही पिकनिकला जायचे असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. खरंतर … Read more

Baramukhi Waterfalls : शाहरुखच्या स्वदेश चित्रपटामध्ये दाखवलेला धबधबा आहे महाराष्ट्रात, पण सरकारच्या दुर्लक्षामुळे…….

baramukhi waterfalls

Baramukhi Waterfalls : महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर लाभले असून सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकण किनारपट्टी तसेच सातपुडा पर्वतरांगा इत्यादी परिसरामध्ये खूप  मोठ्या प्रमाणावर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या स्थळांचा विकास आणि लागणारे आवश्यक सोयी सुविधा  शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहेत. परंतु यामध्ये अजून देखील महाराष्ट्रातील असे अनेक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली ठिकाणे आहेत जे … Read more

Bhambavli Waterfalls : महाराष्ट्रमध्ये आहे भारतातील सर्वात उंच धबधबा! वाचा कसे व कधी जावे?

bahnbavli waterfalls

Bhambavli Waterfalls :- महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परंपरा मोठ्या प्रमाणावर लाभली असून मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक परंपरा देखील आहे. यासोबतच निसर्गाने देखील महाराष्ट्राला भरभरून दिले असून अनेक डोंगररांगा, त्या ठिकाणी असलेले गडकिल्ले, पावसाच्या दिवसांमध्ये वाहणाऱ्या नद्या व फेसाळणारे धबधबे इत्यादी निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र नटलेला आहे. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांची पावले महाराष्ट्राकडे वळतात. तसेच … Read more

Lonavala Tourism : लोणावळ्याला पिकनिकला जाण्याचा प्लान आहे का? परंतु अगोदर ‘हे’ वाचा

lonavala

Lonavala Tourism:  पावसाळ्याच्या अल्हाददायक वातावरणामध्ये आणि पसरलेली हिरवाई पाहत बरेच जण मित्रांसमवेत किंवा कुटुंबासमवेत ट्रीप प्लान करतात. कारण या दिवसांमध्ये दैनंदिन कामाच्या ताणातून वेळ काढून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन स्थळांना किंवा डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला खूप मजा येते. परंतु बऱ्याचदा काही पर्यटक अतिउत्साहीपणामुळे नको ते धाडस करतात. या अतिधाडसामुळे बऱ्याचदा जीवावर बेतते. तसेच या दिवसांमध्ये बऱ्याच पर्यटन … Read more

Famous Waterfalls in India : पावसाळ्यात भारतातील या प्रसिद्ध धबधब्यांना नक्की द्या भेट, मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी लाखो लोक करतात गर्दी

Famous Waterfalls in India

Famous Waterfalls in India : देशभरात सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे अनेकजण पावसाळ्यात पर्यटन स्थळांना भेट देत असतात. पावसाळ्यात जर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हिल स्टेशनच्या ठिकाणी फिरायला जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पावसाळ्यात हिल स्टेशनच्या ठिकाणी तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायक वातावरण पाहायला मिळेल. तसेच अशा ठिकाणी तुम्हाला अनेक उंचच्या उंच … Read more

Waterfalls In Maharashtra : पावसाळी पर्यटनाची सुरुवात करा ह्या रम्य धबधब्यासंगे ! एकदा पहाल तर अचंबित व्हाल

  Waterfalls In Maharashtra:   महाराष्ट्रात पर्यटनाला खूप मोठा वाव असून महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी तसेच सह्याद्रीच्या डोंगर रांगा यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे महाराष्ट्रात आहे.  महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला कोणत्यातरी पर्यटन स्थळाचा वारसा असून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये कायमच पर्यटकांची गर्दी होत असते. अगदी याच पद्धतीने नाशिक जिल्हा हा आध्यात्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समृद्ध असा जिल्हा आहे. नाशिक … Read more

Tourist Place: ‘या’ पावसाळ्यात करू नगर जिल्ह्याची सैर, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गडकिल्ल्यांना देऊ भेट! वाचा माहिती

tourist place

Tourist Place:- पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान करतात. कारण पावसाळ्यामध्ये निसर्गाने एक वेगळेच रूप धारण केलेले असते जे माणसाच्या मनाला मोहक आणि आनंदित करते. दैनंदिन मनातले ताण तणाव आणि दैनंदिन कामे यापासून जरासा मोकळा वेळ मिळून स्वतःला ऊर्जा देण्याकरिता पर्यटन स्थळांना भेट देणे खूप महत्त्वाचे असते. महाराष्ट्राचा विचार केला तर नागरिकांना महाराष्ट्राच्या बाहेर कुठे … Read more

Tourist Place: महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा आहे ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध, ही पाच पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आहेत महत्वाचे

melghaat

Tourist Place:-  महाराष्ट्राला अनेक दृष्टीने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते. त्यासोबतच नैसर्गिक विविधता देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. यासोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर  त्यांना नैसर्गिक तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. याच दृष्टिकोनातून जर आपण अमरावती या जिल्ह्याचा विचार केला तर हा जिल्हा ऐतिहासिक … Read more

Reverse Waterfalls: चला या पावसाळ्यात पटकन ट्रीप प्लान करा आणि जुन्नर तालुक्यातील ‘या’ अनोख्या धबधब्याला भेट द्या, वाचा माहिती

reverse waterfalls

Reverse Waterfalls:- मराठवाड्यातील औरंगाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यांना अनेक ऐतिहासिक परंपरा लाभले असून नैसर्गिक संपदा देखील मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यांमध्ये आहे. महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टीचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जितके महत्त्व आहे. तितकेच महत्त्व पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक स्थळांना देखील आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असलेल्या डोंगररांगा आणि पावसाळ्यामध्ये या डोंगर रांगांचे खुलून दिसणारे रूप पर्यटकांना … Read more

Tourist Place: महाराष्ट्रातील ‘हा’ तालुका आहे धबधब्यांचे माहेरघर, पावसाळ्यात घ्या आनंद

patan

महाराष्ट्रमध्ये अनेक पिकनिक स्पॉट असून महाराष्ट्राला लाभलेली अद्भुत अशी निसर्ग संपदा महाराष्ट्राचे वैभव आहे. हिवाळ्यामध्ये दाट धूक्याची चादर पांघरलेले डोंगररांगा तर पावसाळ्यामध्ये अवखळपणे वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे, सगळीकडे हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा पाहून मन मोहित होते. महाराष्ट्रातील अनेक तालुके निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून त्या ठिकाणी असलेल्या डोंगररांगा, धरणे तसेच मोठमोठे धबधबे पाहण्याची क्रेझ वेगळीच … Read more

Waterfall maharashtra’s: पावसाळ्यात भेट द्या महाराष्ट्रातील ‘या’ 5 सुंदर धबधब्यांना, वाचा माहिती आणि बनवा प्लॅन

waterfall

Waterfall maharashtra’s:- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सगळीकडे निसर्गाने हिरवा शालू पांघरल्यासारखे दृश्य बघायला मिळत आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात डोंगररांगा लाभल्या असून  या डोंगर रांगांमधून खळाळणारे धबधबे पाहून मन अगदी प्रफुल्लीत होते. दाट धुके, सगळीकडे हिरवीगार दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत अनेक जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसमवेत ट्रीप प्लान करतात. यामध्ये जर तुमचा … Read more