Ahmednagar News :खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची लगबग ; कपाशी बियाण्याचा काळाबाजार
Ahmednagar News : मागील वर्षी चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे ऊस शेती घटली. परिणामी शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल वाढला आहे. मात्र अद्याप पाऊस पडलेला नाही. तरी देखील अनेकजण कपाशी बियाणे खरेदी करत आहेत. मात्र ज्या वाणाला चांगली मागणी असते,या बियाण्याचा अनधिकृत स्टॉक करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करत काही ठिकाणी शेतकऱ्यांना जास्त दराने कपाशी बियाणे … Read more