Ahmednagar Politics : पैसे वाटपाची खबर लागताच अहमदनगरमधील ‘त्या’ बंगल्यावर छापा ! रात्री एक पर्यंत तपासणी, आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले..

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीत मतदान सुरू असतांना पाच वाजे दरम्यान शहरातील स्व. रामदास पाटील धुमाळ यांच्या निवासस्थानी काही तरुण मतदारांना पैशाचे आमिष दाखवून गर्दी केली असल्याचे भरारी पथकाला माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा मारण्यात आला. या बंगल्याची भरारी पथक, पोलीस अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन करत तब्बल सात तास रात्री एक वाजेपर्यंत तपासणी केली … Read more

Recharge Plan : निवडणूकीच्या निकालानंतर मोबाईल वापरकर्त्यांना बसणार मोठा धक्का, रिचार्जच्या किंमत वाढवणार, वाचा…

Recharge Plan

Recharge : सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे, अशातच मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. देशातील टेलिकॉम कंपन्या निवडणुकीच्या निकालानंतर रिचार्ज प्लॅन महाग करू शकतात. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. टेलिकॉम कंपन्या त्यांच्या योजना 25 टक्के पर्यंत महाग करू शकतात. गेल्या काही वर्षांतील ही चौथी दरवाढ असेल. योजना महाग करून, कंपन्यांना त्यांचे ARPU … Read more

लोणच्यासाठीच्या कैऱ्या महागल्या ! ७०० रुपये शेकडा भाव, फोडून घ्यायला पन्नास रुपये शेकडा…

Pickle mango

जेवणाची चव वाढवणारा व ताटात हमखास दिसणारा एक पदार्थ म्हणजे कैरीचे लोणचे. हे लोणचे जेवण रुचकर बनवते. ग्रामीण भागात या दिवसात लोणचे बनवण्याची लगबग सुरु होते. परंतु आता लोणच्याच्या कैऱ्या भाव खाताना दिसतायेत. यंदा कैऱ्यांचे मार्केट जवळपास गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने वाढले आहे. कमी कालावधीत येणाऱ्या कलमी आंब्याकडे सर्वांचाच ओढा वाढल्याने बाजारात गावरान कैऱ्यांची आवक जेमतेम आहे. … Read more

निकालाची धाकधूक ! विखे-लंकेंसाठी कुणाचे देव पाण्यात तर कुणी करतंय नवस, सट्टाबाजाराचाही कौल ‘त्या’ उमेदवारास ?

lanke vikhe

महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर या लोकसभेच्या जागेसाठी मतदान झाले. सोबतच शिर्डीचेही मतदान झाले. निवडणूक सुरु झाल्यापासून तर मतदान होईपर्यंत नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी अगदी पायाला भिंगरी लावली होती. आता मतदान होताच उडालेला हा धुराळा शांत झाला आणि सर्वानीच घटकेची विश्रांती घेतली. परंतु एकीकडे मतदान झाले असले तरी नेत्यांसह कार्यकर्ते या चुरशीच्या निवडणुकीमुळे टेन्शनमध्ये आलेत. आता … Read more

Multibagger Stocks : एका शेअरवर एक शेअर मिळणार मोफत, 4 वर्षात ‘या’ छोट्या कंपनीने गुंतवणूकदारांना दिलाय जबरदस्त परतावा…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : सध्या शेअर बाजरात असे अनेक शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहेत. आज आपण अशाच एका शेअरबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने गेल्या काही काळापासून खूप चांगला परतावा दिला आहे. आम्ही बोलत असलेल्या शेअरचे नाव ओरियनप्रो सोल्युशन्स असे आहे. साध्य हा शेअर रॉकेटच्या वेगाने धावत आहे. ओरियनप्रो सोल्यूशन्सचा शेअर बुधवारी 5 … Read more

Benefit Of Elephant Apple : कवठ फळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर; ‘या’ गंभीर समस्यांपासून लगेच होईल सूटका…

Benefit Of Elephant Apple

Benefit Of Elephant Apple : फळांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यापैकी अनेक फळे अशी आहेत जी औषध म्हणून काम करतात.  असच एक फळ म्हणजे कवीठ. या फळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणि व्हिटॅमिन बी1-बी2 आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. या फळाला हत्ती सफरचंद असेही म्हणतात. या फळाचे सेवन कोणत्या आजारांवर … Read more

Ahmednagar News : निवडणूक संपली आता पाणी द्या.. अहमदनगरमध्ये २९१ गावे १५४४ वाडीवस्त्यांवर पाणी नाही, सध्या सुरु आहेत ‘इतके’ टँकर

pani tanchai

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघात निवडणुका पार पडल्या. यामध्ये प्रशासन, नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही बिझी होते. त्यामुळे अनेकांना पाणी टंचाईकडे लक्ष द्यायला वेळच पुरला नही. परंतु आता ही निवडणूक संपल्याने तहानलेल्या लोकांना पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात ३१२ टँकरने २९१ गावे व १५४४ … Read more

Ahmednagar Politics : कोमातून बाहेर आलेल्या महिलेने केले मतदान, तीन वर्षांपासून होत्या कोमात.. अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar Politics : सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अनेक ठिकाणी मतदान झाले आहे तर काही ठिकाणी मतदान होणे बाकी आहे. अद्याप तीन टप्पे मतदानाचे बाकी आहेत. यात सध्या एक विषय चर्चेचा झाला आहे तो म्हणजे, घटलेली मतदानाची आकडेवारी. प्रबोधन करूनही मतदार मतदानाचा हक्क बजावताना दिसत नाहीये. परंतु आता या सर्वांसमोर आदर्श निर्माण केलाय अहमदनगरमधील एका … Read more

नगर दक्षिणमध्ये पुन्हा सुजयपर्व की निलेश लंके ? कार्यकर्त्यांत पैंजा लागल्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र खा. डॉ. सुजय विखे हे पुन्हा एकदा भाजपा महायुतीकडून उमेदवार असल्याने मंत्री विखे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली असून, विरोधात असलेले शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार पारनेरचे आ. निलेश … Read more

Malavya Rajyog : 30 वर्षांनंतर तयार होत आहे विशेष राजयोग, ‘या’ 4 राशींना व्यवसाय-करिअर-नोकरीमध्ये मिळेल प्रगती…

Malavya Rajyog

Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली राशी बदलतो, त्यामुळे शुभ योग आणि राजयोग तयार होतो. ज्याचा थेट परिणाम सर्व राशींवर तसेच मानवी जीवनावर होतो, सध्या न्यायाचा देव शनि स्वतःच्या राशीत कुंभ आहे आणि 19 मे रोजी दानवांचा गुरु शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 30 वर्षांनंतर शशा आणि मालव्य … Read more

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने पाहाणी करुन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे. नागवडे यांनी म्हटले आहे … Read more

Ahmednagar Politics : जबरदस्त ! अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम’ला ट्रिपल लेयर प्रोटेक्शन, सीसीटीव्ही.. वेबकास्टिंग..पोलिसांसह सीआरपीएफ.. एकदा पहाच

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर व शिर्डीसाठी मतदान झाले व त्यानंतर प्रशासनाने ईव्हीएम मशिन सर्व मतदान केंद्रांवरून आणल्यानंतर एमआयडीसीतील शासकीय गोडाऊन मध्ये ठेवले आहेत. जिल्हाभरातील मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे सोमवारी (ता. १३) रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशिन स्ट्रॉग रूमवर पोहोचल्या. या स्ट्रॉग रुमला तीन टप्प्यांत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. स्ट्राँग रुममध्ये केंद्रीय … Read more

गळफास घेत एकाची आत्महत्या ! पंचक्रोशीत खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : तळेगाव दिघे येथील जोर्वेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रशर परिसरात गळफास घेत एकाने आत्महत्या केली. भागवत बाळा दिघे (वय ४५), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दिघे येथील रहिवासी भागवत बाळा दिघे यांचा … Read more

मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसह वीट उत्पादकांचे मोठे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहर व तालुक्यामध्ये काल मंगळवारी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. तब्बल दोन तास पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह तालुक्यातील वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये १५ तास वीज परवठा विस्कळीत झाला. संगमनेर शहर व परिसरातील गावांमध्ये मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अवकाळी पावसात प्रारंभ झाला. विजेच्या कडकडाटासह तब्बल दोन … Read more

Rahu Nakshatra Gochar : जुलैमध्ये उजळेल ‘या’ 3 राशींचे नशीब, पैशांचा पडेल पाऊस…

Rahu Nakshatra Gochar 2024

Rahu Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषात राहू ग्रहाला विशेष महत्व आहे. राहूच्या प्रत्येक चालीतील बदलाचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. राहू हा सगळ्यात क्रूर ग्रह मानला जातो, परंतु कुंडलीत त्याची मजबूत स्थिती व्यक्तीचे नशीब बदलून टाकते. राहू ग्रह कर्कश वाणी, प्रवास, चर्मरोग इत्यादींचा कारक मानला जातो. कुंडलीत राहूच्या मजबूत स्थितीमुळे व्यक्तीला अध्यात्माच्या क्षेत्रात यश … Read more

श्रीगोंद्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका; लाखो रुपयांचे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील घोड पट्टयातील काही भागात वादळी वारा व अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. वादळ आणि गारपिटीमुळे चारापिके आणि विशेषतः फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे, महावितरणचे खांब उन्मळून पडले आहे. दरम्यान, प्रशासन मतदान प्रक्रियेत अडकल्याने नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाहीत. तालुक्यातील वांगदरी, लिपणगाव, शिरसगाव बोडखा, हंगेवाडी आदी भागात सोमवारी … Read more

काँग्रेस नेत्यांची लाजीरवाणी वक्तव्ये पाहिली तरी विरोधी पक्षाचा रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवण्याचा कट !

Maharashtra News

Maharashtra News : राम मंदिराबाबत काँग्रेस नेत्यांची लाजीरवाणी वक्तव्ये पाहिली तरी विरोधी पक्षाचा रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवण्याचा कट असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भारताला या वाईट प्रवृत्तींपासून मुक्त करण्याचा आपण संकल्प केल्याचे सांगत मोदींनी जनतेला या भ्रष्ट शक्तींना हटवण्याचे आवाहन केले. झारखंडमध्ये मंगळवारी प्रचारसभेत बोलताना मोदींनी राज्यातील सत्ताधारी झारखंड मुक्ती … Read more

Ahmednagar Politics : ‘अहमदनगर’ दक्षिणेत १९५२ नंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान ! कुठे किती मतदान झाले? खरी आकडेवारी समोर

sujay vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघांत १३ मे रोजी मतदन प्रक्रिया पार पडली. त्यानंतर अनेक अंदाजे आकडेवारी सगळीकडे सांगितली जात होती. आता मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघात ६६.६१ टक्के मतदान झाले असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात १९५२ नंतर पहिल्यांदाच ६५ टक्क्यांच्या पुढे वाढ झाली आहे. यात पारनेर विधानसभा मतदार … Read more