Ahmednagar Politics : खा. सुजय विखेंना ‘गोळ्या घालणे’ प्रकरणाचे अनेक पैलू समोर ! आरोप असणाऱ्या व्यक्तीनेच सांगून टाकले खरे काही.. सुसंस्कृत राजकारणात खळबळ

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा थरार अगदीच क्लायमॅक्स कडे चालला की काय असे चित्र आता निर्माण झाले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आदी गोष्टी सध्या सुरु आहेत. खा. विखे यांनी लंके यांच्या शिक्षणावर तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपे एमआयडीसीमधील दहशत आदी गोष्टींवर घणाघात केले होते. तर त्या टीकेला निलेश लंके यांनी देखील आपल्या … Read more

Tata Group Stock : गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची संधी; टाटा समूहाच्या ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी…

Tata Group Stock

Tata Group Stock : जर आपण आज अप्पर सर्किटवरील शेअर्सबद्दल बोललो तर टाटाच्या एसी उत्पादन कंपनी व्होल्टासचे नाव समोर येते. हा शेअर सध्या रॉकेटच्या वेगाने पळत आहे.  एसीच्या वाढत्या मागणीनुसार व्होल्टासचे शेअर्स अप्पर सर्किटला आले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 20 लाख युनिट एसीची विक्री केली आहे. कपंनीच्या या घोषणेनंतर, व्होल्टासच्या शेअर्सनी 10 टक्क्यांच्या … Read more

Water Drinking Time : स्वतःला निरोगी ठेवायचे असेल तर ‘या’ वेळेला प्या पाणी, आरोग्य राहील चांगले…

Water Drinking Time

Water Drinking Time : पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. पाणी केवळ आपली तहान भागवत नाही तर आपले शरीर देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. पाणी आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा भाग आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढू शकतात, त्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. एखाद्याने रोज 3 लिटर म्हणजे 7 ते 8 … Read more

Horoscope Today : सिंह राशीसाठी आजचा दिवस असेल खास, ‘या’ लोकांनी रहा सावध, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील नऊ ग्रह व्यक्तीच्या जीवनाच्या कार्यामध्ये सखोल भूमिका बजावतात. जर या ग्रहांची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात सर्व काही शुभ असते आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास व्यक्तीला त्रासही होऊ शकतो. माणसाच्या कुंडलीचे मूल्यमापन ग्रह पाहूनच केले जाते. चला जाणून घेऊया आजचा दिवस कोणत्या व्यक्तीसाठी कसा राहील आणि आज ग्रहांची … Read more

Guru Nakshatra Gochar : राम नवमीला गुरू बदलणार आपली चाल, तीन राशींसाठी उघडतील भाग्याची सर्व दारे!

Guru Nakshatra Gochar

Guru Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु हा धार्मिक कार्य, श्रद्धा, धर्म, समृद्धी, शिक्षण, बुद्धिमत्ता, संपत्ती, विवाह, आदर,  इत्यादींचा कारक मानला जातो. गुरुला नऊ ग्रहांमध्ये विशेष महत्व दिले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पतिचे स्थान भक्कम असते त्याला खूप चांगले फळ मिळते, गुरु हा शुभ बुद्धिमान आणि ज्ञानीचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु असतो, … Read more

नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्‍य सरकारच्‍या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतक-यांना झाला असून, या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतक-यांच्‍या बॅक खात्‍यात वर्ग झाले आहेत. राज्‍य सरकारच्‍या वतीने दूध उत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्‍याकरीता ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात अडथळे … Read more

सर्वात मोठी बातमी ! शरद पवारांजवळचा अगदी ‘जिवलग’ भाजपात, त्यांच्यावरच होती निवडणुकीची भिस्त

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरु झाली असतानाच अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. परंतु याच निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जवळचा असणारा नेता अर्थात आ. एकनाथ खडसे भाजपात जाण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ऑक्टोबर 2020 ला विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत … Read more

पशुधनालाही बसू शकतो उन्हाचा फटका

Maharashtra News

Maharashtra News : यंदा अत्यल्प पावसामुळे हिरव्या चाऱ्यांबरोबर पाणी टंचाईला सामोरे जात असताना वाढत्या उन्हापासूनही जनावरांची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. लसीकरणासोबतच विविध आजार उद्भवल्यास तातडीने डॉक्टरची मदत घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांच्या खाद्यात बदल होतो. मिळेल ते खाद्य जनावरांना दिले जाते. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यासह दूध उत्पादनावर … Read more

जनावरांची संख्या घटल्याने शेणखताचा तुटवडा

Maharashtra News

Maharashtra News : शेतीचा पोत वाढवण्यासाठी शेणखता सारखे दुसरे चांगले खत नाही, आलिकडील काळात गुरा- ढोरांची संख्या कमी होत असल्याने शेणखत मिळणे मुश्किल झाले आहे. हमखास उत्पादन वाढीसाठी शेतकरी शेणखताला प्राधान्य देतात. शेतकऱ्यांकडून शेणखताची मागणी वाढत असताना यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या कमी होत आहेत. मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. जनावरांच्या किमती … Read more

Ahmednagar News : तब्बल २५ वर्षांत एमआयडीसीत एकही मोठा उद्योग नाही ! मुलांना शिक्षण आहे पण नोकरी नाही.. पहा आहे त्याच एमआयडीसीचे भीषण वास्तव

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा हा उत्तर व दक्षिण भागात विखुरलेला. उत्तरेकडे पाणी असल्याने शेती चांगली आहे. परंतु दक्षिणेकडे मात्र कायमच दुष्काळी स्थिती असते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः दक्षिणेसाठी तरुणांच्या नोकरीसाठी विशेषतः प्रयत्न हवेत. आता सध्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एमआयडीसीबाबत घोषणा केलीच आहे. ती अत्यंत कौतुकास्पद आहे. कारण यातून नवनवीन रोजगाराच्या नवनवीन मार्ग … Read more

विद्यार्थिनीला पळवून नेणाऱ्या तरुणास अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका तरुणाने सातवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला फूस लावून पळून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी संबंधित मुलीला शुक्रवारी (दि.५) मध्यरात्री अंबरनाथ येथून ताब्यात घेतले असून, मुलीला पळवणारा रोहित संजय राक्षे (रा. तिसगाव) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संबंधित मुलीची मेडिकल करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिसगाव येथे … Read more

अळकुटीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अळकुटीत भल्या सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी संतोष बबन नरड (वय २७), गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अळकुटी येथील बहिरोबा वाडीच्या पोज वस्तीवरील शेतकरी संतोष बबन नरड हे आपल्या पाळीव जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असता, अचानक बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक … Read more

आर्थिक गैरप्रकारांत अडकलेल्या वाहकांचे बदली धोरण रद्द होणार !

Maharashtra News

Maharashtra News : तिकिटांची पुनर्विक्री, अनियमित आकारणी आदी गैरप्रकारांमध्ये अडकलेल्या वाहकांची विभागांतर्गत आगारात बदली करण्याचे परिपत्रक मागे घेण्याचे स्पष्ट निर्देश एसटी प्रशासनाने दिले असून, याबाबतचा नवीन निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एसटी वाहकांकडून तिकीट आकारणीमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांमुळे एसटी महामंडळाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो. या प्रकारांना चाप बसावा, … Read more

… म्हणून भाजपमध्ये फूट पडली नाही – फडणवीस

Maharashtra News

Maharashtra News : भारतीय जनता पक्षाची स्थापना कोणालाही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी झाली नाही आणि त्यामुळे पक्षाला कधीही अंतर्गत मतभेदाचा सामना करावा लागला नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. भाजपच्या ४४व्या स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी देशाच्या इतिहासात कधीही फूट न पडणारा आपला पक्ष हा एकमेव राष्ट्रीय पक्ष … Read more

Ahmednagar News : महावितरणच्या पॉवर हाउसमध्येच लागली आग, मोठी धावपळ, त्यानंतर..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला आगीच्या घटना नवीन नसल्या तरी अलीकडील काही दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. नगर शहरातील असोत की नुकतेच पारनेरमध्ये घडलेली भीषण आगीची घटना असो य घटना दुर्दैवीच असतात. आता थेट महावितरणच्या पॉवर हाउसमध्येच आग लागल्याची घटना घडली. महावितरण कंपनीच्या संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील पॉवर हाउसमध्ये ही आग लागली. आगीची घटना … Read more

यंदा उन्हाळ्यात मारा आमरसावर भरपेट ताव !

Maharashtra News

Maharashtra News : यंदा उष्मा आणि बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम आंबा उत्पादनावर होईल की काय, या आशंकेने आंबा उत्पादक सध्या चितमध्ये आहेत. दुसरीकडे फळांच्या राजाची मनसोक्त चव चाखायला मिळणार की नाही, असा विचार आंबाप्रेमी करत आहेत. हवामान खात्याने देखील तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवून या काळजीत भरच टाकली आहे. पण भारतीय कृषी संशोधन परिषद-सेंट्रल इन्स्टिट्यूट … Read more

Maharashtra Weather News : राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज

Maharashtra Weather News

Maharashtra Weather News : राज्यात उन्हाच्या तडाख्याबरोबर आता गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्व विदर्भापासून कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी, … Read more

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या मतदाना वेळी ओळख पटविण्यासाठी १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार

Ahmednagar Politics :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानावेळी मतदारांना … Read more