मुस्लिम समाजासाठी शिंदे सरकारकडून मोठे गिफ्ट ! मुस्लिम महामंडळाना मिळणार ५०० कोटींचा निधी

महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच ढवळले आहे. एकीकडे मराठा, धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. तर ओबीसी समाज विरोधात आंदोलने करत आहे. यातच साहसाची कोंडी होत असतानाच आता मुस्लिम समाजाही स्वतंत्र आरक्षण व ‘मार्टी’ संस्थेच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरु केलीत. त्यामुळे आता शासनाने मोठा निर्णय घेत मौलाना आझाद … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम पिकविमा रक्कम द्या – आ. आशुतोष काळे

आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पिक विमा कंपनीला अग्रिम पिक विमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून दिल्या आहे. कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा अग्रिम पिक विमा रक्कम मिळाली असून अनेक शेतकऱ्यांना हि रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे उर्वरित पिक विमाधारक शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम पिक विमा रक्कम मिळावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी … Read more

शेतकऱयांनी जगायचं तरी कस ? शेतीचे साहित्य चोरट्यांचा सुळसुळाट !

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात शेती उपयोगी साहित्य चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली असून पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पावसाळ्यात सुरुवातीला अत्यल्प पावसाच्या ओलीवर खरीपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर पावसाचा खंड पडला, परिणामी उभे खरीप करपून गेले. सरासरी उत्पादन खर्चही मिळाला नाही. त्या कालावधीत शेतीनिगडीत असणाऱ्या साहित्यांच्या चोरीच्या … Read more

हवामान बदलामुळे कांदा, तूर, ज्वारी, हर गहू व इतर पिकांवर विविध रोगांचा प्रादुभाव

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर, हनुमान टाकळी, पाडळी, परिसरात अवकाळी पाऊस आणि धुक्याने रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगामुळे पिकांवर संक्रांत आली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याअभावी रब्बी पिकांची शाश्वती नाही. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला, ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव … Read more

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस ! जायकवाडीला वाहून जाणारे पाणी वाचले

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात नुकताच अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी दिलेल्या सुधारित आदेशामुळे नगर-नाशिक जिल्ह्याचे जवळपास पाऊन टीएमसी पाणी वाचले आहे. त्यात नाशिक धरणातील ४०३ दलघफु पाणी वाचले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सध्या अहमदनगर व नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणासाठी ८.०६ टीएमसी पाणी सोडण्यात … Read more

काळे कारखान्याकडून ऊसाला पहिला हफ्ता २८२५ रुपये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ऊस दराच्या बाबतीत नेहमीच जिल्ह्यात अग्रेसर राहिलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने २०२३-२४ च्या गळीतास येणाऱ्या उसाला प्रति मेट्रीक टन पहिली उचल सरसकट २ हजार ८२५ रुपये देण्याचे कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी जाहीर केले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच कारखान्याचे मार्गदर्शक … Read more

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अवकाळी पावसाने संकट ओढावले !

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने आदिवासी बांधवांवर अस्माणी संकट ओढावले असून मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीने सुमारे ४० हेक्टर जमिनीवरील भातपिक भुईसपाट झाले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रविवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार गारपिट झाली, गारपिटीचा साम्रद, लव्हाळवाडी, शिंगणवाडी व उडदावणे गावांना तडाखा बसला असून वादळी बाऱ्यासह पाणलोटासह संपूर्ण भंडारदरा परिसर अवकाळी पावसाने झोडपून … Read more

Healthy Drinks : हिवाळ्यात दुधात मिसळून प्या ‘या’ 4 गोष्टी, सर्दी-खोकल्यापासून लगेच मिळेल आराम !

Healthy Drinks

Healthy Drinks : हिवाळा सुरु झाला आहे, हळू-हळू थंडी वाढू लागली आहे. या मोसमात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण या मोसमात आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि आपण लवकर आजारी पडतो. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर मजबूत करण्यासाठी दुधात अनेक प्रकारच्या गोष्टी मिसळल्या जाऊ शकतात. या गोष्टी एकत्र प्यायल्याने मौसमी आजारांपासून … Read more

ट्रिपल इंजिन सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी दिल्लीची वारी करावी !

समाजाच्या भल्यासाठी वृत्तवाहिन्यांनी नेत्यांची वायफळ वक्तव्य दाखविणे बंद केली पाहिजे, तरच राजकीय नेते असे वादग्रस्त बोलणे बंद करतील. आमच्यावर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सुसंस्कृत राजकारणाचे संस्कार आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही बेताल वक्तव्याबाबत सुरू आहे ते अत्यंत चुकीचे आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले खासदार सुळे यांनी शिर्डीतील साई समाधीचे … Read more

मोदी आवास योजनेचा मराठा कुणबी यांना लाभ द्यावा

Modi Awas Yojana

Modi Awas Yojana : केंद्र सरकारच्या नव्यानेच राबविण्यात येत असलेल्या मोदी आवास योजनेचा मराठा कुणबी प्रवर्गातील ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या कुटुंबातील सदस्यांना मोदी आवास योजनेतील घरकुलाचा लाभ मिळावा, अशा मागणीचे निवेदन शेवगाव तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गटविकास अधिकारी राजेश कदम यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले की, मोदी आवास योजनेंतर्गत ओबीसी घटकांसाठी घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायत … Read more

Papaya Seeds Benefits : बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी करा पपईचे सेवन; होतील अनेक फायदे !

Papaya Seeds Benefits

Papaya Seeds Benefits : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. अशास्थितीत आहाराची विशेष काळजी घेण्याची गरज असते. पोटाशी संबंधित सर्व समस्या खाण्याच्या सवयींमध्ये गडबड झाल्यामुळे होतात. बद्धकोष्ठता हा देखील पोट आणि पचनसंस्थेशी संबंधित एक गंभीर आजार आहे. हा आजार दीर्घकाळ राहिल्यास रुग्णाला मूळव्याधासह इतर अनेक आजारांचाही धोका असतो. या आजारात पोट … Read more

विहिरीसाठी चार लाख रुपये तर फळबागेसाठी दोन लाख रुपये अनुदान ! ऑनलाईन अर्ज करा

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी व फळबाग योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपये तर फळबागेसाठी दीड ते दोन … Read more

सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला ऊस तोडावा लागतो, ही समाज व राजकारण्यांसाठी शरमेची बाब

Maharashtra News

Maharashtra News : राजकारण्यांतील संवेदनशिलता हरवत चालली असल्याचे आपण पाहतो. मात्र, काही जणांनी अद्यापही समाजाशी असलेली नाळ टिकवून ठेवली असून, संवेदनशिलता जपली आहे, त्याचा प्रत्यय मंगळवारी (दि.२८) तालुक्यातील घोटण येथे केदारेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापकाका ढाकणे यांच्या माध्यमातून आला. अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी मजुरांचे हाल व उपासमार होत असल्याची माहिती समजताच ढाकणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोटारसायकल चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडले

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : मोटारसायकल चोरणाऱ्या चोरटयास नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राहुल आजीनाथ शिंदे रा. चिंचपुर इजदे याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताकडुन अनेक मोटारसायकल चोरीच्या घटना उघडकीस येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरातील व्यापारी किरण पुरी यांची मोटारसायकल त्यांच्या मोबाईलच्या दुकानासमोरुन ८ आक्टोबर २०२३ रोजी चोरीस गेली होती. बुधवारी … Read more

Custard Apple Benefits : समस्या अनेक उपाय एक..! रोज करा ‘या’ चमत्कारिक फळाचे सेवन !

Custard Apple Benefits

Custard Apple Benefits : खराब जीवनशैलीमळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीनमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. अस्थितीत आहाराची विशेष काळजी घेण्याची फार गरज असते. आहारात नेहमीच आरोग्यदायी अन्नाचा समावेश करावा. तसेच फळांचा देकील आहारात समावेश केला पाहिजे. अशी अनेक फळे आहात ज्यांचे सेवन करून शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करता येते. त्यातील एक फळ म्हणजे कस्टर्ड ऍपल … Read more

Milk Rates : दूध दरवाढीसाठी पावडरची निर्यात करणे व शासनाने ५ रुपये लिटर मागे अनुदान देणे हाच पर्याय !

दूध दराचा प्रश्न गुंतागुतीचा आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालयात बैठक घेऊन निश्चित यात तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही महसूल व दूग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी लेखी पत्र दिले. त्यानंतर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून हे उपोषण मागे घेतल्याचे माकपचे नेते डॉ. अजित नवले, जनसंघर्ष संघटनेचे संदीप … Read more

Anganwadi Strike : २६ हजार पगार द्या ! ..अन्यथा अंगणवाडी सेविका व कर्मचारी संपावर जाणार

Anganwadi Strike

Anganwadi Strike : चिमुरड्यांचं शिक्षणाच्या हिशोबाने पहिलं पाऊल पडत ते अंगणवाडीमध्ये. अंगणवाडी कर्मचारी, सेविका आदी त्यांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने पहिले प्रयत्न करतात. परंतु या सेविका, कर्मचाऱ्यांवर मात्र वांरवार आंदोलनेच नशिबी आहेत असे वाटायला लागले आहे. मागील काही आंदोलनात केवळ आश्वासने मिळाली,त्यामुळे आता प्रलंबित प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास … Read more

अवकाळी पावसाने अहमदनगर जिल्ह्यात २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान ! पहा तुमच्या तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (दि.२६) अवकाळी पाऊस झाला. या पावसाने व गारपिटीमुळे जिल्हाभरात २०८ गवे प्रभावित झाली. संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल २१ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सध्या हा प्राथमिक अंदाज असून वास्तव आकडेवारी कमी अधिक होऊ शकते. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. * तालुकानिहाय … Read more