नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात सध्या कांद्याचे दर ७० रुपये प्रतिकिलोच्या पार गेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि कांद्याचे दर वाजवी राखण्यासाठी केंद्र सरकार अनेकविध उपाययोजना करत आहे.
घाऊक व्यापाऱ्यांनी कांद्याचा किती साठा करावा यावर नियंत्रण लादण्याचा पर्याय हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कांद्याचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर अंकूश लावण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- अहमदनगर ब्रेकिंग : विवेक कोल्हे लढविणार ही मोठी निवडणूक ! आमदार होणार ?
- SUV खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! महिंद्रा कंपनीने ‘या’ कारच्या किमतीत केली मोठी वाढ
- 50 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवणार लखपती ! गुंतवणूकदार अवघ्या 60 महिन्यात होणार मालामाल, कशी आहे योजना ?
- Ahmednagar Breaking : मेहेरबाबा समाधी दर्शनासासाठी गेलेल्या मुलीसोबत टोळक्याचे नको ते कृत्य, वडील, चुलते व भावांनाही बेदम मारले, अहमदनगरमधील घटना
- Ahmednagar Breaking : अर्बन बँक प्रकरणातील आरोपी वाढणार, थेट पोलीस उपअधिक्षकांची बँकेत येत अवसायकाशी चर्चा, ‘ती’ बडी मंडळी लवकरच जेलमध्ये?