नगर: चास येथील शेतकरी बाबासाहेब चांगदेव कार्ले (४०) यांनी कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नगर तालुक्यातील ऑगस्ट महिन्यातील ही चौथी शेतकरी आत्महत्या आहे. बाबासाहेब यांच्या वडिलांच्या नावे अवघी चार एकर जिरायत जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने उत्पन्न नव्हते.
पतसंस्थेचे आणि सावकारांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
- Ahmednagar News : पाणीबाणी ! वीजपुरवठ्याचाही होतोय बट्ट्याबोळ, उन्हाच्या कडाक्यात पाणीपुरवठा विस्कळित
- मे महिन्यातील रखरखत्या उन्हात अनुभवायची असेल हिवाळ्यातील थंडी तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट! वाचा माहिती
- Ahmednagar Breaking : विवाहितेचा गळा आवळून खून, शरीरावर मारहाण इतकी की मेंदूतून रक्तस्राव
- Home Loan: तुम्हाला जर 25 हजार रुपये पगार असेल तर किती मिळेल होम लोन? वाचा होमलोनचे कॅल्क्युलेशन
- शेणखताचा पिकांना फायदा होण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करावा वापर! नाहीतर फायदा होण्याऐवजी होईल नुकसान