सावध रहा : शहरात ‘त्यांनी’ मांडलाय उच्छाद!
अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- सध्या कोरोना, अतिवृष्टी,पूर,महागाई आणि आता भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र यात सर्वसामान्य माणूस पुरता पिचला आहे. अलीकडे शहर व उपनगरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पूर्वी हे प्रमाण कमी होते मात्र काही दिवसांपासून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये तब्बल १० … Read more