अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे पाच महिन्यांपासून विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित? या जि.प सदस्याचा गंभीर आरोप
अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- कोरोनामुळे लॉकडाऊन व नंतरच्या काळात अशा एकूण आठ नऊ महिने शाळा बंद होत्या. त्या काळात पोषण आहार वाटला असे कागदावर दिसते. परंतु प्रतक्ष वाटला का नाही याची चौकशी झाली पाहिजे. आता पाच महिने झाले पाचवी ते आठवी शाळा सुरू आहे. परंतु त्यांना पाच महिन्यापासून पोषण आहार मिळत नाही अधिकारी सांगतात … Read more