सात दिवसात पाणीप्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय
अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- मनपा स्थायी समितीच्या सभेमध्ये कल्याण रोडचा पाणीप्रश्नावर चर्चा झाल्यानंतर सभापती मनोज कोतकर यांनी पाणीपुरवठा विभागाला या भागाचा पाणीपुरवठा सुरळित करण्याचे आदेश दिले. तसेच नगरसेवक अप्पा नळकांडे यांनी आंदोलनाचा इशारा देताच पाणीपुरवठा विभागाने काल संध्याकाळी वसंत टेकडी येथे टॅकर मालक, चालक, वॉलमन व इंजिनिअर यांची बैठक घेऊन सात दिवसांच्या … Read more