लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे
अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय सुरु करुन विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करावे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, जिल्हा … Read more