कौतुक कराव तेवढं कमी ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तरुणांनी उभारलं जनावरांसाठी देशातील पहिलं क्वारंटाईन सेंटर ; लंपी आजाराने बाधित जनावरांवर होत आहेत मोफत उपचार

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : मित्रांनो संपूर्ण भारत वर्षात पशुधनावर एक मोठं संकट आलं आहे. लंपी या त्वचेच्या आजाराने जनावरांवर मोठ संकट आल आहे. या आजारामुळे देशातील पशुधन मोठ्या प्रमाणात दगावत असल्याचे चित्र आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातहीं लंपी आजाराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील दोन तरुणांनी पशुधनावर आलेल्या … Read more

कुकडी साखर कारखाना देणार शेतकऱ्यांना इतके पैसे ! कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप म्हणाले…

Ahmednagar News:श्रीगोंदा कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची भूमिका जाहीर केली असून, चालू ऊस गाळप हंगामातील उसाला पहिला हप्ता दोन हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, दोन टप्प्यांत उसाचा हप्ता काढला जाणार असल्याची माहिती कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी देत उसाच्या दराबाबत इतर साखर कारखान्यांशी स्पर्धा … Read more

Ahmednagar News : ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 58 गावांना मिळणार पोलीस पाटील ; भरतीचे आदेश निर्गमित

ahmednagar breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांबाबत हीं एक महत्वाची बातमी आहे. मित्रांनो खरं पाहता या दोन तालुक्यात बहुतांशी आधीच्या वाडीचे किंवा पाड्याचे महसूल गावात रूपांतर झाले आहे. म्हणजेच या दोन तालुक्यात नव्याने महसूल गावांची निर्मिती झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील या दोन महत्त्वाच्या … Read more

अहमदनगर शहरात भारत जोडो यात्रेचे स्वागत; लोकशाहीवादी नगरकर काढणार “स्वागत यात्रा”….

Ahmednagar News:महाराष्ट्रात येणाऱ्या भारत जोडो यात्रेचे स्वागता करता व पाठिंबा दर्शवण्यासाठी “अहमदनगर शहरात स्वागत यात्रा” लोकशाहीवादी नागरिकांनी आयोजित केली आहे. या यात्रेचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. गणेश शिंदे,आंनद शितोळे सर, बापू चंदनशिवे, सचिन चोभे, प्रशांत जाधव, उद्धव काळापहाड, सचिन वारुळे, महादेव गवळी, राहुल ठाणगे, झैद शेख, प्रवीण अनभुले, फराज पठाण, रोहन नलगे, … Read more

अहमदनगर शहरातील उड्डाणपूलाचे उदघाटन समस्त अहमदनगरांनी करावे !

Ahmednagar News: शहरातील बहुचर्चित उड्डाणपूल हा अहमदनगर शहरातील जनतेच्या रेट्यामुळे यशस्वी उभा राहिलेला आहे. त्यातल्या त्याच सोशल मिडीयावरील सक्रिय जनतेने त्यात प्राधान्याने पुढाकार घेतलेला होता. शहरातील सामाजिक व राजकिय प्रक्रियेतील अनेक कार्यकर्ते यात सहभागी होते. त्यांनी याचा अनेक वर्षे विविध पातळ्यांवर मोठा पाठपुरावा केलेला आहे. शहरातील या सामान्य जनतेच्या रेट्यामुळे राजकीय पुढाऱ्यांना हा उड्डाणपुल करावा … Read more

कारखान्यावर जायला उशिर झाला अन ‘तो’ जिवालाच मुकला….?

dead_body_of_youth_found_on_national_highway_in_lakhimpur_kheri_1584257493-1

Ahmednagar News:सध्या एकीकडे दिवाळीची लगबग सुरू आहे तर दुसरीकडे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांची आवराआवर चालू आहे. दरम्यान कारखान्यावर जाण्यास उशीर झाला म्हणून मुकादमाने केलेल्या मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाला आहे. संजय माळी (रा. खडांबे ता. राहुरी) असे त्या दुर्दैवी ऊसतोड मजुराचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, राहुरी तालुक्यातील खडांबे … Read more

अहमदनगरकडे येणाऱ्या खासगी बसला रांजणगावजवळ अपघात

Ahmednagar News:अहमदनगर महामार्गावर रांजणगावजवळ आज पहाटे खासगी बसला अपघात झाला. यामध्ये दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. त्यातील १० जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीवर गावी गावी निघालेल्या प्रवाशांचा यामध्ये समावेश आहे. पहाटेच्या सुमारास पुण्यातून नगरच्या दिशेने … Read more

Karjmafi Yojana : आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अहमदनगरच्या शेतकऱ्याने दाखल केली होती याचिका

karjmafi yojana

Karjmafi Yojana : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना (Yojana) राबवण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या (Farmer Scheme) … Read more

सुजाता सागर फडके यांचा हा महिला महोत्सव राज्यासमोर एक आदर्श – आमदार मोनिकाताई राजळे

शेवगाव,ता.१२: शेवगाव सारख्या ग्रामिण भागात महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता असे उपक्रम आवश्यक आहेत. स्वत:चा प्रभाग आदर्श करुन शहराचे नेतृत्व करण्याचे देखील नगरसेवक सागर फडके यांच्यात क्षमता असल्याचे या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून स्पष्ट होते. असे प्रतिपादन अभिनेत्री हिंदवी पाटील यांनी केले. शेवगाव येथे जगदंबा महिला मंडळ व साम्राज्य ग्रुप यांच्या संयुक्त विदयमाने कोजागिरी पौर्णिमेनिमत्त महिला महोत्सवाचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी !

Ahmednagar News :- अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. हे पण वाचा : सोने खरेदीची हीच ती संधी ! दरात 3 … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ महिला सरपंच आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित….!

Ahmednagar News:नगर तालुक्यातील निंबळक गावच्या सरपंच प्रियंका अजय लामखडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बेळगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी सरपंच त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या … Read more

अंगावर डिझेल ओतले अन कडी ओढली…. मात्र खाकी आडवी आली…?

Ahmednagar News :खासगी सावकारांवर कारवाई करून त्याने हडप केलेली जमीन परत मिळावी म्हणून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र , पोलिसांनी प्रसंगावधान राखत हा आत्मदहनाचा प्रयत्न वेळीच रोखला. सुनील शंकर नगरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनील शंकर नगरे हे जिल्हाधिकारी … Read more

नगरला आणखी एका पोलिसाची आत्महत्या, कुटुंबियांचे गंभीर आरोप

Ahmednagar News:श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सुनील धोंडीबा मोरे (वय ५४) यांनी घरातील लोखंडी जिन्याला साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मोरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यात मुळा धरणावरील पोलिस चौकीत भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९) यांनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी … Read more

खासदार डॉ. विखे पाटील मोहटादेवी चरणी नतमस्तक

Ahmednagar News:राज्यभर नवरात्री उत्सव साजरा होत असताना सातव्या माळेला खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले. यावेळी विखे पाटील परिवाराच्यावतीने देवी मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी 24 तास फराळ वाटप सुरू असलेल्या केंद्रावर भेट देऊन भाविकांना स्वतःच्या हाताने त्यांनी फराळाचे वाटप केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भाणगे, अभय आव्हाड मा.नगराध्यक्ष, नंदुशेठ शेळके मा.नगरअध्यक्ष, … Read more

रोहित पवारांच्या ‘जय श्रीराम’ची चर्चा

Ahmednagar News:राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याला आफल्या मतदारसंघात होणाऱ्या रावण दहनानिमित्ताने ‘जय श्रीराम’ असे ट्विट केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शनिवारी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेटही चर्चेत आहे. आमदार … Read more

नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले – खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagar News:अहमदनगर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असून आत्तापर्यंत त्यांनी नगरच्या शेतकर्‍यांवर अन्यायच केला आहे. जलसंपदा खात्यावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढणार असून नगरकरांना हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासकीय विश्रामगृह … Read more

राज्यातील सर्वात मोठी बातमी : झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, अहमदनगरचे पद या प्रवर्गासाठी राखीव

cropped-ahmednagar-zp-bilding_20171242100.jpg

Ahmednagar News:महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक … Read more

कोट्यवधीची वीज चोरणाऱ्याला दिलासा नाहीच, कोर्टाने दिला हा आदेश

Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील छत्रपती जिनींग अॅण्ड प्रेसिंग मिल या कापूस जिनींग कारखान्यातील एक कोटी ९४ लाख रुपयांची वीज चोरी भरारी पथकाने पकडली होती. या विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेत बिल रद्द करण्याचे आणि वीज जोडणी करून देण्याची मागणी केली होती. मात्र, भरारी पथकाची कारवाई योग्य असल्याचे सांगून न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. वीज … Read more