सोयाबीन, तुरी नंतर चोरट्यांचा आता डाळिंबावर डोळा; बागेतूनच सव्वादोन लाखांची डाळिंबाची फळे चोरली

Ahmednagar News : सध्या चोरटयांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. यापूर्वी शेळ्या, जनावरे, शेतीची अवजारे, विहिरीवरील पंप, केबल आदी साहित्याची चोरी तर नेहमीचीच बाब झाली आहे. त्यात परत मागील काही दिवसांपासून खरीप हंगामातील सोयाबीन, तूर आदी कडधान्य देखील चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत . दरम्यान सध्या बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी, संत्रा, डाळिंब, सीताफळ … Read more

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर केला चाकूने प्राणघातक हल्ला ; स्वतःच्या मुलाला कुदळीच्या … ?

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांमध्ये विवाहित महिलांवरील वाढत्या घरगुती हिंसाचारांच्या अनेक घटनांची नोंद राज्यात झाली आहे. यात पती हाच पत्नीवर अनेकदा होणाऱ्या हिंसाचारास जबाबदार असतो. लग्नापूर्वी मी तू सांगशील ते करील,मी अमुक तमूक करीन अशी शपथ घेणारे अनेकजण लग्नानंतर मात्र नेमके याच्या विरुद्ध कृती करतात. अनेकदा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती काय करेल सांगता … Read more

‘या’ ठिकाणी दशक्रियाविधीसाठी ओट्याऐवजी चक्क झाडावर बसून करावे लागले ‘मुंडन’; या तालुक्यातील घटना

Ahmednagar News : जिल्ह्यात अनेक ठिकणी स्मशानभूमीचा अभाव आहे. येथे जन्माला आल्यापासून ते थेट सरणावर जाईपर्यंत नागरी सुविधांची वानवा अनुवयास मिळते. विकास कामांवर दरवर्षी जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च केला जात असतांना मात्र अंतिम श्वास घेतल्यानंतर स्मशानघाटाकडेचा प्रवासही खडतर होत आहे. स्मशानभूमी ही गावची मूलभूत गरज आहे. मात्र, जिल्ह्यातीलअनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या … Read more

एटीएम मशीनमधून रक्कम न निघाल्याने चोरटे एटीएम मशीनच घेऊन निघाले; परंतु नागरिकांनी चोरट्यांचा डाव उलटवला

Ahmednagar News : ग्रामीण सह शहरीभागात देखील चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. नगर शहरात तर एकाच दिवशी ५ ते ६ घरे भरदिवसा फोडून मोठा ऐवज लंपास केला आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून आता ग्रामीण भागात देखील आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जनावरे, शेळ्या , शेतीची अवजारे, त्यानंतर शेतात असलेली पिके … Read more

एकरी २१ क्विंटल तूर, १३ क्विटंल उडीद..! अहमदनगरमधील शेतकऱ्याची कमाल, ‘असे’ केले नियोजन

krushi

Ahmednagar News : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत शेतकरी उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. अहमदनरमधील अनेक शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग यशस्वी देखील झाले आहेत. अनेकांनी खडकाळ माळरानावर सोने पिकवले तर कुणी पावसाच्या पाण्यावर डाळिंब उत्पन्न घेतले. असे अनेक उदाहरणे आहेत. आता एकरी २१ क्विंटल तूर तर प्रतिहेक्टरी ३२.६३ क्विंटल उडीद चे उत्पादन घेण्याची किमया अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी केली … Read more

कांदा @ 32 ! किती आवक, काय आहे कांदाभावाबाबत स्थिती? पहा..

Onion News

Ahmednagar News : मध्यंतरी कांदा निर्यातबंदी धोरणामुळे कांद्याचे भाव पडले. शेतकऱ्यांचा खर्चही निघेनासा झाला. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. परंतु आता कांद्याला भाव चांगले भेटू लागले आहेत. कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. जवळपास ३० ते ३२ रुपयांपर्यंत कांदा निलाव होत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या आपला कांदा मार्केटमध्ये आणत आहे. श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमधून … Read more

भावाची मुलगी बहिणीने सून केली, त्यानंतर.. बलात्कारासह पोक्सोचा पाचजणांवर गुन्हा, अहमदनगरमधील धक्कादायक प्रकरण

balvivah

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भावाची मुलगी बहिणीने सून म्हणून घरात आणली. त्यानंतर ती काही दिवसानंतर गर्भवती राहिली. परंतु त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर अनेक घटनांचा उलगडा होत गेला अन सगळेच गोत्यात आले. मुलीचे वय कमी असताना तिचे लग्न लावण्यात आले असून यातून ती गर्भवती राहिली. दरम्यान, बाल विवाह लावणाऱ्या भटजीचा … Read more

‘तो’ चारचाकीत, तरीही बिबट्याचा जीवघेणा हल्ला.. अहमदनगरमध्ये शेतकऱ्यासोबत थरार..

bibatya

Ahmednagar News : बिबट्याचे हल्ले व बिबट्याची दहशत ही बाब ग्रामीण भागात नित्याचीच झालीये. अनके ठिकाणी शेतकऱ्यांना पशुधन गमवावे लागत आहे तर अनेक ठिकाणी चिमुकले मुलेही शिकार होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी हा जीव मुठीत धरून राहतात अशी स्थिती आहे. आता एका शेतकऱ्यांसोबत घडलेला थरार समोर आला आहे. रात्री चारचाकी वाहनातून पोल्ट्री फार्मकडे निघालेल्या … Read more

‘मी कोतकरचा भाऊ’ म्हणत सोने-नाणे लुटले, दुसऱ्या घटनेत ग्रामविकास अधिकाऱ्यासोबतच ‘असे’ काही..

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात चोरी मारी,लूटमार आदी घटना घडताना दिसतायेत. आता अहमदनगर जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत मी कोतकरचा चुलत भाऊ आहे, तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? आम्ही तुमचे तुकडे करून तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत दुचाकीचा धक्का लागल्याचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने दोघा … Read more

नगरची ‘ती’ अन ‘तो’ अहमदनगरमधील ‘या’ गावचा .., वारंवार अत्याचार केले, अन मग..

atyachar

Ahmednagar News : लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन एका १७ वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ यादरम्यान हा प्रकार घडला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. निखिल सुनील दळवी (रा. आरणगाव, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे … Read more

शेतकऱ्याला भरदिवसा लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले ४८ तासात जेरबंद !

jerband

जामखेड येथून कांदे विकून घरी नान्नजकडे येणाऱ्या शेतकऱ्याला मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा लुटून शेतकऱ्याकडील १ लाख ६० हजार रुपयांची रोकड लुटली होती. परंतू पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी ४८ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे. पारस छगन भोसले व दीपक पवार, रा. आरोळे वस्ती, जामखेड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस … Read more

कर्जत, जामखेडच्या शेतकऱ्यांना पीकविम्याचे मिळणार १६८.३६ कोटी रुपये : आ. राम शिंदे

ram shinde

जामखेड येथे पीक कापणी प्रयोगानंतर नुकसानभरपाई म्हणून पिकविम्याचे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना १६८.३६ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आ. राम शिंदे यांनी दिली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्या नंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीकविमा या योजनेच्या धर्तीवर एक रुपयात पिकविमा ही योजना २०२३ मध्ये सुरु केली आहे कर्जत व जामखेड, या दोन्ही तालुक्यांमध्ये … Read more

महिला, शेतकरी, युवक, दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प : आ. शिंदे

ram shinde

देशातील गरीब, महिला, शेतकरी आणि युवा या चार घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकासाचे लाभ या वर्गातील अखेरच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या संकल्पास पुरेपूर पाठबळ देऊन सरकारसोबत राहण्याची ग्वाही देणारा अर्थसंकल्प सादर करून महाराष्ट्राने देशाच्या विकासाच्या वाटचालीत आपला सहभाग स्पष्ट केला आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ. … Read more

पावसाळ्यात किडनीच्या आजारांपासून हानी पोहोचण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी करा हे उपाय !

kidny

पावसाळ्यात किडनीच्या समस्यांमध्ये अचानक वाढ झालेली दिसून येते आणि यातील काही सर्वसामान्य समस्यांवर प्रकाश टाकला आहे. ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. अतुल इंगळे यांनी… अक्युट किडनी इंज्युरी : ही स्थिती मान्सूनच्या काळात सर्वत्र अधिक प्रमाणात आढळून येते, कारण या दिवसांत लोकांचा दूषित पाणी व अन्नाशी संपर्क येतो. याच्या लक्षणांमध्ये थकवा जाणवणे, अतिसार वा डायरिया, डीहायड्रेशन आणि झोप … Read more

रस्त्याच्या वादावरून सावत्र आईसह, अल्पवयीन मुलास बेदम मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल !

marhan

समाईक रस्त्यावरून सावत्र आई व कुटुंबाला मारहाण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे घडली. याबाबत सहा जणांवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आशाबाई शहाजी राक्षे (वय ६५ वर्षे, धंदा किराणा दुकान – व शेती, रा गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे, तर सुभाष शहाजी राक्षे, अदित्य सुभाष राक्षे, भाग्याश्री सुभाष … Read more

रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश, सरकारकडून सीना नदीवरील बंधाऱ्यांच्या कामासाठी ५० कोटी रुपयांची मंजुरी !

rohit

मिरजगाव मतदारसंघातून वाहणाऱ्या सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे लातूर बॅरेज टाईपमध्ये रुपांतर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात सरकारकडे केली होती. त्यास अखेर मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिना नदीवर लघु पाटबंधारे विभागाचे एकूण १० बंधारे असून, त्यातील ६ बंधारे हे आष्टी विभागात येतात तर ४ … Read more

प्रस्थापित कारखानदारांना निवडणुका आल्यावरच जनतेची आठवण येते – किसन चव्हाण

kisan chavhan

शेवगाव – पाथर्डी तालुक्यात किमान १५० घोंगडी बैठका झाल्या, या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मोठी जनशक्ती वंचित बहुजन आघाडीमध्ये तयार झाली आहे. बहुतेक शेतकरी, गोरगरीब कुटुंबांना, घरकुल, डोल, कुपन, शिवरस्ते, पाणंद रस्ते, वीजपुरवठ्यासंदर्भात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने घरात बसलेले आणि जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेले मतदारसंघातील कारखानदार घराबाहेर पडले आहेत. निवडणुका आल्यावरच … Read more

श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, उक्कलगाव येथे बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा !

bibatya

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर कोल्हार रस्त्यावरील उक्कलगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली. बिबट्याचा गेल्या काही दिवसांपासून या शिवारात धुमाकूळ सुरू असल्याची माहिती परिसरातील शेतऱ्यांनी दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, थोरात वस्तीवर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने कालवडीवर हल्ला चढविला. कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गळनिंब शिवारात सुरेश विश्राम थोरात यांची शेतवस्ती आहे. थोरात यांच्या वस्तीवर दुभती जनावरे … Read more