Ahmednagar Politics : ज्यांनी निळवंडेच्या कामांना विरोध केला, तेच आता श्रेय घेतात
Ahmednagar Politics : निळवंडे धरण व डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला. अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केलेले धरण आणि दोन्ही कालव्यांमधून आलेले पाणी हे पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे आहे. केलेल्या कामाचा मोठा आनंद व समाधान होत आहे. परंतु ज्यांनी या कामांना विरोध केला, ते आता श्रेय घेण्याचा … Read more