Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात बेलवंडीसह तीन एमआयडीसी मंजूर ! आयटी, ऑटोमोबाईल प्रकल्प, हजारो रोजगार.. नगर बनतेय ‘उद्योगनगरी’
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोक नेहमीच नोकरीसाठी पुण्यात, रांजणगाव या ठिकाणी जाताना दिसतात. कारण त्याठिकाणी एमआयडीसी असल्याने नोकऱ्या उपलब्ध होतात. नगरचा भाग दुष्काळी भाग म्हणून गणला गेला होता. परंतु आता अहमदनगर कात टाकत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तीन एमआयडीसी मंजूर झाल्या आहेत. तर चौथी कर्जत जामखेड ही अद्याप प्रोसेसमध्ये आहे. वडगाव गुप्ता, शिडीं, बेलवंडी येथे … Read more